एक्स्प्लोर

Raja Ram Mohan Roy Birth Anniversary : आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांच्या कार्याचा आढावा

Raja Ram Mohan Roy Birth Anniversary : भारताच्या आधुनिकीकरणासोबतच महिला आणि सर्व वाईट प्रथांविरुद्ध आवाज उठवणारे समाजसुधारक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.

Raja Ram Mohan Roy Birth Anniversary : महान समाजसुधारक आणि अनेक सामाजिक चळवळींचे नेते राजा राम मोहन रॉय यांचा आजच्या दिवशी जन्म झाला. या दिवशी त्यांचे स्मरण करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते, कारण भारताच्या आधुनिकीकरणासोबतच महिला आणि सर्व वाईट प्रथांविरुद्ध आवाज उठवणारे आणि समाजसुधारक म्हणून उदयास आलेले लोक फार कमी आहेत. राजा राम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हटले जाते. त्यांचा जन्म 22 मे 1772 रोजी बंगालमधील ब्राह्मण कुटुंबात झाला आणि ते ब्राह्मो समाजाचे संस्थापक होते. राजा राम मोहन रॉय हे स्वातंत्र्यापूर्वी अनेक सामाजिक सुधारणा चळवळींमध्ये अतिशय सक्रिय भूमिका बजावताना दिसले. 

बालवयात मिळवलेले यश

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील राधानगर गावात 22 मे 1772 रोजी जन्मलेल्या राजा राममोहन यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यांच्या वडिलांचे नाव रामकांत रॉय वैष्णव होते. त्यांच्या वडिलांनी राजा राममोहन यांना चांगल्या शिक्षणासाठी पाटण्याला पाठवले. वयाच्या 15 व्या वर्षी ते बांगला, पारशी, अरबी आणि संस्कृत शिकले होते, यावरून ते किती हुशार असावेत याचा अंदाज येतो.

सती, बालविवाह अशा अनेक प्रथांपासून मुक्तता

सती, बालविवाह यांसारख्या अनेक वाईट प्रथांपासून त्यांनी समाजाला मुक्ती दिली. राजा मोहन रॉय यांनीही देश आणि समाजातील दुष्कृत्ये नष्ट करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीची नोकरी सोडली होती. त्यांनी लहानपणापासूनच सनातनी हिंदू विधी आणि मूर्तीपूजेचा त्याग केला होता. त्याच वेळी त्यांचे वडील रामकांत रॉय हे कट्टर हिंदू ब्राह्मण होते.

राजा राम मोहन रॉय यांचे संपूर्ण आयुष्य स्त्रियांसाठी त्यांचे हक्क मिळवण्यासाठी लढण्यात गेले. या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी त्यांनी जनजागृती सुरू केली. त्यांनी गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बॅटिंग यांच्या मदतीने सती प्रथेविरुद्ध कायदा बनवला. त्यांनी अनेक राज्यात जाऊन सती प्रथेविरुद्ध लोकांना जागृत केले. लोकांची विचारसरणी आणि ही परंपरा बदलण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. सती प्रथेमध्ये एका विधवेला तिच्या पतीच्या अंत्यसंस्कारासाठी जबरदस्तीने जाळण्यात आले होते. त्यांनी महिलांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी मोहीम चालवली. ज्यामध्ये त्यांनी पुनर्विवाहाचा अधिकार आणि मालमत्तेचा अधिकार यांचाही पुरस्कार केला होता.

राजा राम मोहन रॉय यांचाही मूर्तीपूजेला विरोध होता आणि त्यांना नवाबाच्या दरबाराने ‘राय’ ही सन्मानदर्शक पदवी दिली. यासोबतच त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याबरोबरच पत्रकारितेच्या क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान दिले. ते जातिव्यवस्थेचे कट्टर विरोधक होते. बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य आणि मानवी समानता ही तीन मूल्ये या प्रज्ञाशाली पुरूषाने भारतीयांना उपलब्ध करून दिली. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Maitreya Dadashree: 'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
Raja Raghuvanshi Case: सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Embed widget