एक्स्प्लोर

Seema Haider : सीमा हैदरने सहाव्या मुलाचं केले थाटात नामकरण; पाकिस्तानला डिवचणारं नाव; पाकिस्तानला टोला लगावत म्हणाली, 'हिंदू असल्याचा सार्थ अभिमान'

Seema Haider : नामकरण समारंभ नोएडाच्या रबुपुरा येथील त्यांच्या निवासस्थानी पार पडला. हिंदू धर्म अतिशय सुंदर आहे आणि हिंदू असल्याचा मला अभिमान वाटतो, असे सीमाने सांगितले.

पाकिस्तान : पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदर (seema haider) ही फेब्रुवारी २०२६ मध्ये सहाव्यांदा आई बनली होती. गुरुवारी सीमा आणि तिचा पती सचिन यांनी मुलाचे नामकरण केले. या जोडप्याने आपल्या मुलाचे नाव ‘भारत’ ठेवले असून हे नाव समजल्यानंतर शेजारी देश पाकिस्तानला नक्कीच ‘मिरची’ लागेल, अशी चर्चा रंगली आहे. नामकरण सोहळा नोएडाच्या रबुपुरा येथील त्यांच्या घरात झाला. यावेळी सीमाने हिंदू धर्माबद्दल आपली भावना व्यक्त केली.(seema haider)

मुलाच्या नामकरणाबाबत सीमा हैदर म्हणाली, “हिंदू धर्मात घरात मुलगा झाल्यावर नामकरण केले जाते. हा दुसरा कुआं पूजन आहे. याआधी मीरा झाली तेव्हा देखील हा विधी केला होता. मला खूप छान वाटतं आणि आनंद होतो. आपला हिंदू धर्म खूप सुंदर आहे. छोटे-छोटे सण प्रेम वाढवतात. मी खूप आनंदी आहे आणि मला कधीही पश्चात्ताप होत नाही. मला अभिमान आहे की मी हिंदू आहे.”(seema haider)मुलाचे नाव ‘भारत’ ठेवण्यामागचे कारण सांगताना सीमा म्हणाली, “पंडितांनी नाव काढले ते ‘भ’ अक्षरावरून आले. तेव्हा आम्हाला वाटलं की ‘भारत’पेक्षा सुंदर नाव दुसरे असूच शकत नाही, म्हणून आम्ही तेच ठेवले.”

‘मला पाकिस्तानला परत जायचे नाही’

ती पुढे म्हणाली, “भारताला सपोर्ट करायला मला आवडतं. प्रत्येक सामन्यात मी देवाकडे भारताच्या विजयासाठी प्रार्थना करते. भारत जिंकल्यावर मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. आमचा संपूर्ण कुटुंब मिळून आनंद साजरा करतो. मला पाकिस्तानला परत जायचे नाही. रबुपुरामध्ये सर्व जातीधर्माचे लोक राहतात. ते मला प्रेम आणि सन्मान देतात. मला आपल्या घरची सून मानतात.”(seema haider)

२०२३ मध्ये चार मुलांसह भारतात आली

सीमाला तिच्या पहिल्या पतीपासून चार मुले आहेत. त्यानंतर सचिनला भेटल्यानंतर तीने पुन्हा दोन मुलांना जन्म दिला आहे. पाकिस्तानी नागरिक असलेली सीमा २०२३ मध्ये चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात आली होती. सचिनशी तिची ओळख PUBG हा ऑनलाइन गेम खेळताना झाली होती. त्यानंतर ती उत्तर प्रदेशात आल्यावर सचिनने तिला भाड्याच्या घरात आपल्या सोबत ठेवले. या जोडप्याचा दावा आहे की त्यांनी २०२३ मध्ये काठमांडू येथील एका मंदिरात विवाह केला. सीमा अनेकदा सांगते की आता भारतच तिच्यासाठी सर्वकाही आहे आणि ती इथेच राहू इच्छिते.

आता सहा मुले झाली असून तिला आणखी मुले नकोत
सचिनने सांगितलं की, “पंडितांनी पूजा झाली तेव्हा मला विचारलं होतं की अजून काही इच्छा आहे का, तेव्हा मी नाही असं सांगितलं होतं. तरीही पंडितांनी झोळीत सफरचंद देत ‘मुलगा होईल’ असं सांगितलं.” यावर सीमानेही स्पष्ट केलं की आता सहा मुले झाली असून तिला आणखी मुले नकोत. पंडितांना आशीर्वाद देऊ नका असे सांगताना ती म्हणाली, “आता नको. खूप झालीत. देवाने यांना दीर्घायुष्य द्यावं.” कुटुंबातील काही जणांनी बोलल्यानंतर ती म्हणाली, “आता इतरजण करतील, आमचं पुरे… सहा झाली.”

चार मुलांसह आली भारतात आली

सीमा हैदरला PUBG खेळताना ग्रेटर नोएडातील सचिन मीणा याच्यावर प्रेम जडलं, तेव्हा ती चार मुलांची आई होती. प्रेम इतकं वाढलं की ती चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात आली. जुलै २०२३ मध्ये हा प्रकार उघड झाल्यानंतर सीमा आणि सचिन यांना अटक करण्यात आली होती. नंतर त्यांना जामीन मिळाला. तेव्हापासून सीमा सचिनसोबत राहत असून त्यांनी लग्न केलं आहे. या दोघांना दोन मुले आहेत. सीमा स्वतःला आता हिंदू आणि हिंदुस्थानी म्हणते. मात्र, तिला अद्याप भारतीय नागरिकत्व मिळालेले नाही आणि त्यासाठीची तिची याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जगात सर्वाधिक इंटरनेचा वापर करणार देश कोणता? भारताचा कितव्या स्थानी? जाणून घ्या सविस्तर माहिती
जगात सर्वाधिक इंटरनेचा वापर करणार देश कोणता? भारताचा कितव्या स्थानी? जाणून घ्या सविस्तर माहिती
N S Raja Subramani: देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
Balen Shah : नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी
नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी
LPG New Rules : गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारनं उचललं मोठं पाऊल, 1 जूनपासून गॅस सिलेंडच्या नियमांमध्ये बदल
LPG New Rules : गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारनं उचललं मोठं पाऊल, 1 जूनपासून गॅस सिलेंडच्या नियमांमध्ये बदल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
Satara Sangli Vidhan Parishad : सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
IPL 2026: आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका, फायद्यात कोण?
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका
N S Raja Subramani: देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
Balen Shah : नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी
नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
Embed widget