एक्स्प्लोर

Jammu Kashmir : निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; जम्मू-काश्मीरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतियांना मतदानाचा अधिकार

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीर राज्यात वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतियांनादेखील मतदानाचा अधिकार मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे याची घोषणा केली.

Jammu Kashmir :  जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी विधानसभेच्या निवडणूका (Jammu Kashmir Assembly Election) होण्याची दाट शक्यता आहे. या आधी निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये वास्तव्यास असणारे बिगर काश्मिरी नागरिकदेखील आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकतात. यासाठी त्यांना अधिवासाचा पुरावा देण्याची गरज नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. जम्मू-काश्मीर निवडणूक आयोगाचे (Jammu Kashmir Election Commission) मुख्य अधिकारी हृदेश कुमार यांनी ही माहिती दिली. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षा दलाचे जवानदेखील मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करू शकतील. निवडणूक आयोगाचा हा निर्णय भाजपला निवडणुकीत मदत करण्यासाठी घेण्यात आला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. 

जम्मू-काश्मीचे मुख्य निवडणूक अधिकारी हृदेश कुमार यांनी बुधवारी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये यंदा 25 लाख नवीन मतदारांचे नाव यादीत समाविष्ट होण्याची अपेक्षा आहे. काश्मीरमध्ये वास्तव्यास असणारे बिगर काश्मिरी कर्मचारी, विद्यार्थी, कामगार हे आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करू शकतात. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी स्थानिक निवासाचा पुरावा प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. त्याशिवाय, जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेले जवानही आपले नाव मतदार यादीत नाव नोंदवू शकतात. 

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर राज्यात निवडणुका होणार असून त्यासाठी मतदार यादी तयार केल्या जात आहेत. त्यामुळे मतदार यादीत मोठे बदल होणार आहेत. त्याशिवाय, तीन वर्षात 18 वर्ष पूर्ण केलेल्या युवकांची संख्यादेखील वाढली आहे. 

राज्यात 76 लाख मतदार

जम्मू-काश्मीरमध्ये 15 सप्टेंबरपासून मतदार यादीत नावांचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.  ही प्रक्रिया 25 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार. तर, 10 नोव्हेंबरपर्यंत हरकती, आक्षेपांवरील सुनावणी पूर्ण केली होईल. जम्मू-काश्मीरमध्ये 18 वर्षाहून अधिक वयाचे जवळपास 98 लाख युवक आहेत. तर, सध्याच्या मतदार यादीनुसार, एकूण मतदारांची संख्या 76 लाख आहे. 

पीडीपीची टीका 

पीडीपी पक्षाच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी या प्रकरणी केंद्र सरकारवर टीका केली आहे. जम्मू-काश्मीरमधील निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय हा भाजपच्या फायद्यासाठी होता. आता, स्थानिकांशिवाय इतरांना मतदान करण्याचा अधिकार देण्याचा निर्णय हा निवडणूक निकालांवर परिणाम करण्यासाठी घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

J&K Congress : गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसला धक्का, काही तासातच प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा 

महत्त्वाच्या बातम्या

Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Embed widget