एक्स्प्लोर

दिल्लीतील मराठी बहिणींच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक

राजधानी नवी दिल्लीत राहणाऱ्या मराठी कुटुंबातील दोन वृद्ध सख्ख्या बहिणींच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी रात्री पोलिसांनी चार जणांना अटक केले आहे. आशा पाठक आणि उषा पाठक या दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह राहत्या घरी आढळल्यामुळे खळबळ उडाली होती. या दुहेरी हत्याकांड प्रकरणी प्लंबरसह तीन सहकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अखिलेश यादव, राजू यादव, दीपक सोनी, आणि सलमान शाह अशी आरोपींची नावे आहेत.

नवी दिल्ली :  राजधानी नवी दिल्लीत राहणाऱ्या मराठी कुटुंबातील दोन वृद्ध सख्ख्या बहिणींच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी रात्री पोलिसांनी चार जणांना अटक केले आहे. आशा पाठक आणि उषा पाठक या दोन बहिणींचे मृतदेह राहत्या घरी आढळल्यामुळे खळबळ उडाली होती. या दुहेरी हत्याकांड प्रकरणी प्लंबरसह तीन सहकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अखिलेश यादव, राजू यादव, दीपक सोनी, आणि सलमान शाह अशी आरोपींची नावे आहेत. दिल्लीतील मराठी बहिणींच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक दिल्लीतील पश्चिम विहार परिसरातल्या आनंदवन सोसायटीत आशा आणि उषा पाठक या दोन वृद्ध सख्ख्या बहिणींच्या हत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली होती.  धारदार शस्त्राने वार करुन दोघींची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. दिल्लीतील मराठी बहिणींच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव हा प्लंबिंग कामाच्या निमित्ताने या बहिणींच्या घरात आला होता. तेव्हा या दोन्ही घरात एकट्याच राहतात भरपूर पैसे आणि दागिने आहेत हे त्यांने न्याहाळलं आणि हा सगळा कट आखला. त्या दिवशी तो मुद्दाम काम पूर्ण न करता दुसऱ्या दिवशी येतो, असं सांगून गेला. दुसऱ्या दिवशी तो कामासाठी आला, त्याच्या पाठोपाठ त्याने इतर सहकाऱ्यांनाही इलेक्ट्रिशियन म्हणून बोलावलं. यानंतर या आरोपींनी त्यांची हत्या करून दरोडा टाकला. सोसायटी मधील सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे पोलिसांनी या चौघांना अटक केली आहे. दिल्लीतील मराठी बहिणींच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक आशा आणि उषा पाठक या दोघीही बहिणी अविवाहित होत्या. त्यांचं वय अंदाजे 70 ते 72 वर्षांच्या आसपास होतं. आनंदवन सोसायटीतील फ्लॅटमध्ये त्या दोघीच राहत होत्या. मयतांपैकी एक बहीण निवृत्त शिक्षिका होती, तर दुसरी ग्रंथपाल म्हणून कार्यरत होती.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget