एक्स्प्लोर

Khan Sir on Operation Sindoor : जिथे 24 कोटी दहशतवादी राहतात, तिथे 500-1000 दहशतवाद्यांना मारून काहीही साध्य होणार नाही; ऑपरेशन सिंदूरबाबत खान सरांचं मोठं वक्तव्य

Khan Sir on Operation Sindoor : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत खान सर यांनी मोठं विधान केलं आहे.

Khan Sir on Operation Sindoor: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारतीय लष्कराने (Indian Army) सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत (Operation Sindoor) खान सर (Khan Sir) यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आपण पाकिस्तानबाबत सुधारणा होण्याची अपेक्षा ठेवतोय, पण ते शक्य नाही. 500 ते 1000 दहशतवाद्यांना मारून काही साध्य होणार नाही, असं खान सरांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर पाकिस्तानमध्ये तब्बल 24 कोटी दहशतवादी राहतात, असं देखील त्यांनी म्हटलंय.  

एक जरी पाकिस्तानी जिवंत असेल, तर तो दहशतवादीच 

खान सर म्हणाले, आपला हा गैरसमज आहे की, आपण पाकिस्तानमधून दहशतवाद संपवू शकतो. एक जरी पाकिस्तानी जिवंत असेल, तर तो दहशतवादीच आहे. पाकिस्तानमध्ये एखादा चांगला माणूसही राहतो ही कल्पना मनातून काढून टाका, असे त्यांनी म्हटले. पाकिस्तानवर करण्यात आलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईवर खान सर समाधानी नाहीत. त्यांनी म्हटलंय की, "पाकिस्तानचं अजून मोठं नुकसान व्हायला हवं होतं. त्यांचं एकही विमानतळ व्यवस्थित राहू द्यायला नको होता, असं केलं असतं तर पाकिस्तानच्या जनतेला समजलं असतं की त्यांच्या देशाने किती मोठी चूक केली आहे, असे खान सर यांनी म्हटले आहे. 

पाकिस्तानचा पूर्णपणे खात्मा व्हायला हवा होता

खान सर पुढे म्हणाले की,  "जिथे 24 कोटी दहशतवादी राहतात, तिथे 500-1000 दहशतवाद्यांना मारून काहीही साध्य होणार नाही. पाकिस्तानला इतकं आर्थिकदृष्ट्या कमकुवत करावं की तिथल्या प्रत्येक मुलालाही वाटलं पाहिजे की पाकिस्तानने चूक केली आहे. जेव्हा पाकिस्तानचा नागरिकच स्वतः पाकिस्तान सरकारला म्हणेल की भारताशी संघर्ष करू नका, तेव्हाच त्यांना खरी जाणीव होईल. आपण जितकी अपेक्षा केली होती, तितकं नुकसान पाकिस्तानचं झालेलं नाही. जोपर्यंत तिथं नवीन स्मशानभूमी तयार केली जात नाही आणि एकावर एक मृतदेह साचत नाहीत, तोपर्यंत पहलगाम हल्ल्याचं पूर्ण उत्तर दिलं गेलं असं म्हणता येणार नाही. यावेळी पाकिस्तानचा पूर्णपणे खात्मा व्हायला हवा होता. मला याचंच दुःख वाटतं, " असेही त्यांनी म्हटले आहे. 

भारताचं पाकला चोख प्रत्युत्तर

दरम्यान, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने 6 आणि 7 मेच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. या मोहिमेअंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) 9 दहशतवादी ठिकाणांवर निशाणा साधण्यात आला. या कारवाईत 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर पाकिस्तानकडून सलग तीन दिवस ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने हल्ले करण्यात आले, मात्र भारतीय लष्कराने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. या प्रत्युत्तरात भारतीय लष्कराने पाकिस्तानचे 11 एअरबेस उद्ध्वस्त केले आहेत.  

आणखी वाचा 

Pakistan Economy: IMF कडून पाकिस्तानचा मोठा गेम, पैसा देताना 11 नव्या अटी, तज्ज्ञ म्हणतात, पाक भीकेला लागणं निश्चित!

महत्त्वाच्या बातम्या

'बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget