एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
बुरहानच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार, 13 जणांचा मृत्यू
![बुरहानच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार, 13 जणांचा मृत्यू Kashmir Violence Toll Reaches 13 बुरहानच्या खात्म्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार, 13 जणांचा मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/10151504/India-Kashmir-Top-Reb_AHUJ-580x392-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
श्रीनगर : दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीरात घडलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या श्रीनगरची परिस्थिती नियंत्रणात असली तरी संचारबंदी कायम आहे.
यामुळे अमरनाथ यात्रा आजही सुरु होऊ शकलेली नाही. दहशतवादी बुरहानच्या खात्म्यानंतर फुटिरतावादी नेत्यांनी कालपासून काश्मीरात धुडगूस घातला आहे. अनेक ठिकाणी बंद पुकारुन दंगलखोरांनी वाहनांवर दगडफेक केली.
सध्या प्रशासनानं श्रीनगरमध्ये जवानांची अधिकची कुमक उतरवली असून, शहरातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion