एक्स्प्लोर

भारतातील टॉप 5 श्रीमंत गुरु आणि त्यांची संपत्ती

भारतातील निवडक 5 अध्यात्मिक गुरुंकडे किती संपत्ती आहे, त्यावर एक नजर

मुंबई: भारतासारख्या देशात आध्यात्मिक गुरु आणि त्यांच्या आश्रमांचं मोठं प्रस्थ आहे. मात्र या अध्यात्मिक गुरुंनी आपल्या आश्रमांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपायंच्या संपत्तीचा डोलारा उभारला आहे. भारतातील निवडक 5 अध्यात्मिक गुरुंकडे किती संपत्ती आहे, त्यावर एक नजर. (माहिती स्त्रोत – इंटरनेट, गुगल, अध्यात्मिक गुरुंच्या वेबसाईट, विकिपिडीया)
  1. माता अमृतानंदमयी :
माता अमृतानंदमयी या हिंदू आध्यात्मिक शिक्षक आणि नेत्या आहेत. असंख्य अनुयायांनी त्यांना संत पद बहाल केलं आहे. अलिंगन देणारी संत म्हणूनही माता अमृतानंदमयी प्रसिद्ध आहेत. भारतातील टॉप 5 श्रीमंत गुरु आणि त्यांची संपत्ती दु:खी-कष्टी भक्तांना प्रेमाने जवळ घेऊन मायेचा हात देणं अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळेच जवळपास त्यांचे 3 कोटी अनुयायी आहेत. माता अमृतानंदमयी यांच्यामार्फत ‘अमृतानंदमयी’ हा ट्रस्ट चालवला जातो. या ट्रस्टकडे 1500 कोटींची संपत्ती आहे. माता अमृतानंदमयी यांच्या नावे अनेक शाळा, महाविद्यालये आणि टीव्ही चॅनेल्स आहेत. हेच त्यांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. 2) योगगुरु बाबा रामदेव - बाबा रामदेव हे योगगुरु म्हणून परिचीत आहेत. बाबा रामदेव हे योगा, नैसर्गिक औषधं, शेती उत्पादनं आणि स्वदेशीचा प्रचार-प्रसार करतात. बाबा रामदेव हे गरीब कुटुंबात जन्माला आले. त्यांचे वडील हरियाणात शेतकरी होते. बाबा रामदेव यांनी 15 वर्ष खडतर आयुष्य जगून, त्यांनी हरिद्वारमधील लोकांना योगा शिकवण्यास सुरुवात केली. भारतातील टॉप 5 श्रीमंत गुरु आणि त्यांची संपत्ती त्यांना योग आणि योगासनाचं ज्ञान आहे. हेच ज्ञान आज त्यांची ओळख बनली आहे. याच योगाच्या माध्यमातून त्यांनी पतंजलीची स्थापना केली. पतंजली योगपीठ आणि दिव्य योगी मंदीर ट्रस्ट या माध्यमातून बाबा रामदेव यांच्याकडे 1100 कोटींची संपत्ती आहे. 3) श्री श्री रवीशंकर : भारतातील प्रमुख आध्यात्मिक गुरुंपैकी एक नाव म्हणजे श्री श्री रवीशंकर होय. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रेणेते म्हणून त्यांची ओळख आहे. जगभरात त्यांचे अनुयायी आहेत. श्री श्री यांचे जगातील सुमारे 151 देशात 30 कोटींपेक्षा जास्त अनुयायी आहेत. त्यांची वार्षिक उलाढाल 1 हजार कोटी रुपयांपर्यंतची आहे. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ हाच त्यांचा महत्त्वाचा उत्पन्नाचा स्त्रोत असल्याचं सांगण्यात येतं. भारतातील टॉप 5 श्रीमंत गुरु आणि त्यांची संपत्ती ‘इंडिया टुडे’नुसार, तामीळनाडूत जन्मलेल्या रवीशंकर यांनी वैदिक शिक्षणाला सुरुवात केली. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी वैदिक साहित्य आणि विज्ञान या विषयाचं शिक्षण पूर्ण केलं. 4) आसाराम बापू : भारतीय आध्यात्मिक क्षेत्रात वादाने गाजलेलं नाव म्हणजे आसाराम बापू होय. स्वयंघोषित संत असलेले आसाराम बापू सध्या जेलमध्ये आहेत. आश्रमातील अवैध कारनाम्यांमुळे आसारामला जेलची हवा खावी लागत आहे. भारतातील टॉप 5 श्रीमंत गुरु आणि त्यांची संपत्ती आसाराम बापू ट्रस्टची वार्षिक उलाढाल 350 कोटींच्या घरात आहे. देशा-विदेशात आसाराम बापू ट्रस्टची 350 आश्रम आणि 17 हजार बालसंस्कार केंद्र आहेत. 5) गुरमीत राम रहीम सिंह : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह सध्या देशासह जगभरात चर्चेत आहे.  सातत्याने चर्चेत आणि वादात राहणं हे गुरमीत राम रहीमचं वैशिष्ट्य. बलुचिस्तानातील शाह मस्ताना यांनी 1948 मध्ये डेरा सच्चा सौदाची स्थापना केली. हरियाणातील सिरसा इथं आध्यात्मिक केंद्र म्हणून डेरा सच्चा सौदाचा आश्रम आहे. या आश्रमाची सिरसा इथं सुमारे 700 एकर शेतजमीन आहे. याशिवाय दवाखाने, जमिनी, इमारती अशी अनेक प्रॉपर्टी गुरमीत राम रहीमकडे आहे. भारतातील टॉप 5 श्रीमंत गुरु आणि त्यांची संपत्ती 1967 मध्ये राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये जाट शिख कुटुंबात जन्मलेल्या बाबा राम रहीमला तत्कालीन डेरा प्रमुख सतनाम सिंह यांनी 23 सप्टेंबर 1990 मध्ये आपला वारसदार घोषित केलं. वयाच्या 23 व्या वर्षी बाबा राह रहीम डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बनला. यानंतर बाबा राम रहीम यांच्या नेतृत्त्वात डेरा सच्चा सौदाची लोकप्रियता वाढू लागली. बाबा राम रहीमचा डेरा सच्चा सौदा सामाजिक एकोपा, नशामुक्ती आणि मानवसेवेपासून सर्वधर्मसमभावचा संदेश देतात. डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. मात्र डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. 15 वर्षांपूर्वी साध्वीवरील बलात्कार प्रकरणात पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी हा निकाल दिला.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gautam Singhania Accident : रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानियांची स्पीडबोट मालदीवमध्ये उलटली, तातडीने मुंबईत आणलं, उपचार सुरू; रशियन महिलेसह चौर भारतीय वाहून गेले, नेमकं काय घडलं?
रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानियांची स्पीडबोट मालदीवमध्ये उलटली, तातडीने मुंबईत आणलं, उपचार सुरू; रशियन महिलेसह चौर भारतीय वाहून गेले, नेमकं काय घडलं?
सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेत 11 हजाराहून अधिक पदांसाठी भरती, काय आहे पात्रता? कसा कराल अर्ज?
सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेत 11 हजाराहून अधिक पदांसाठी भरती, काय आहे पात्रता? कसा कराल अर्ज?
पेट्रोलच्या पाठोपाठ औद्योगिक डिझेलच्याही दरात मोठी वाढ, वाहतूक खर्चावर परिणाम, नेमकी किती झाली वाढ?
पेट्रोलच्या पाठोपाठ औद्योगिक डिझेलच्याही दरात मोठी वाढ, वाहतूक खर्चावर परिणाम, नेमकी किती झाली वाढ?
Post Office Yojana : एकदाच गुंतवणूक करा, दरमहा 17000 रुपये मिळवा, जाणून घ्या पोस्टाच्या भन्नाट योजनेबद्दल माहिती 
Post Office Yojana : एकदाच गुंतवणूक करा, दरमहा 17000 रुपये मिळवा, जाणून घ्या पोस्टाच्या भन्नाट योजनेबद्दल माहिती 

व्हिडीओ

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gautam Singhania Accident : रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानियांची स्पीडबोट मालदीवमध्ये उलटली, तातडीने मुंबईत आणलं, उपचार सुरू; रशियन महिलेसह चौर भारतीय वाहून गेले, नेमकं काय घडलं?
रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानियांची स्पीडबोट मालदीवमध्ये उलटली, तातडीने मुंबईत आणलं, उपचार सुरू; रशियन महिलेसह चौर भारतीय वाहून गेले, नेमकं काय घडलं?
Thane News : ठाण्यात संतापजनक घटना, येऊरच्या जंगलात चिमुकल्या माकडावर बाण सोडला, पैशांच्या मस्तीत प्राण्यांच्या जीवाशी खेळ
ठाण्यात संतापजनक घटना, येऊरच्या जंगलात चिमुकल्या माकडावर बाण सोडला, पैशांच्या मस्तीत प्राण्यांच्या जीवाशी खेळ
Maharashtra Live blog: मोठी बातमी! राज्य सरकारकडून भाजपला दिलासा; नरिमन पॉइंट येथील राज्य मुख्यालयासाठी 15 हजार चौ. फूट जागा मंजूर
Maharashtra Live blog: मोठी बातमी! राज्य सरकारकडून भाजपला दिलासा; नरिमन पॉइंट येथील राज्य मुख्यालयासाठी 15 हजार चौ. फूट जागा मंजूर
Ashok Kharat : अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
Satara : साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
Rupali Chakankar Somvati Amavasya: सोमवती अमावस्येला खरोखरच तंत्रमंत्रासाठी अनामिका कापली होती का? रुपाली चाकणकरांनी अखेर मौन सोडलं, म्हणाल्या...
सोमवती अमावस्येला खरोखरच तंत्रमंत्रासाठी अनामिका कापली होती का? रुपाली चाकणकरांनी अखेर मौन सोडलं, म्हणाल्या...
Rupali Chakankar : अरविंद शिंदे म्हणतात, रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, गरज पडल्यास काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस करु, यावर अतुल लोंढे म्हणाले...
रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची भूमिका; अतुल लोंढे म्हणतात ती शिंदेंची वैयक्तिक भूमिका
Mahesh Shinde : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
Embed widget