एक्स्प्लोर

Indian Corona Vaccine : भारताच्या Covaxin अन् Covishield ला 110 देशांची मान्यता; इतर देशांमध्येही मान्यतेसाठी केंद्राचे प्रयत्न

Indian Corona Vaccine : आत्तापर्यंत भारतातील लोकांना एकूण 115 कोटीहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

Indian Corona Vaccine : जगभरातील 110 देशांनी भारत बायोटेकने तयार केलेली कोरोना लस कोवॅक्सीन (Covaxin) आणि भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली लस कोवाशील्ड (Covishield) मान्यता दिली आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. "110 देशांनी कोविड-19 लस Covaxin आणि Covishield ला मान्यता दिलीय,” एका अधिकाऱ्याने सांगितले. 

इतर देशांशी चर्चा सुरु 

केंद्र सरकार जगातील उर्वरीत देशांशी सर्पकात आहे, कारण सर्वात मोठ्या COVID-19 लसीकरण कार्यक्रमाचे लाभार्थींना मान्यता मिळेल. ज्यामुळे शिक्षण, व्यवसाय आणि पर्यटन हेतूंसाठी त्यांचा प्रवास सुलभ होईल. अशी अपेक्षा आहे की लवकरच कोविशील्ड आणि कोवॅक्सीनला उर्वरित देशातही मान्यता मिळू शकेल.

दरम्यान, भारताने आतापर्यंत कोविडशील्ड आणि कोवॅक्सीनचे सर्वाधिक डोस दिले आहेत, त्यामुळे या लसींचे डोस घेतलेल्या लोकांना या लसींना मान्यता नसलेल्या देशांमध्ये प्रवास करणे शक्य होत नाही. कारण, कोरोनाची परिस्थिती पाहता बहुतेक देशांनी परदेशी प्रवाशांना त्यांची लस घेतलेल्याची माहिती देणे बंधनकारक केले आहे.

असे अनेक देश आहेत ज्यांचे राष्ट्रीय मान्यताप्राप्त किंवा WHO-मान्यताप्राप्त लसींसाठी लसीकरण प्रमाणपत्रांच्या परस्पर मान्यता देण्याबाबत भारतासोबत करार आहेत. परंतु, असे अनेक देश आहेत ज्यांचा सध्या भारतासोबत असा कोणताही करार नाही.

भारतातील लसीकरणाचे अपडेट्स

आत्तापर्यंत भारतातील लोकांना एकूण 115 कोटीहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी 76.19 कोटी लोकांना पहिला डोस आणि 39.08 कोटी लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. भारतात 16 जानेवारीपासून कोरोनाविरुद्ध लसीकरण सुरू झाले.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

संबंधीत बातम्या

Vaccination : ‘कोव्हिशील्ड’वाले आणि ‘कोवॅक्सिन’वाले; देशात दोन नवे वर्ग, केरळ उच्च न्यायालयाची टिपण्णी

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget