एक्स्प्लोर

India : पाकिस्तानच्या बनवाबनवीचा द एंड होणार, दहशतवादी हल्ला युद्धाची कृती समजली जाणार, भारताचा सर्वात मोठा निर्णय

India Against Terrorism : भारतानं पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. आता दहशतवादी हल्ला युद्ध समजून भारत कारवाई करणार आहे.

नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात भारत सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. दहशतवादी हल्ला भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याचं समजलं जाईल असा इशारा भारतानं दिला आहे. दहशतवादी हल्ला झाल्यास थेट युद्ध समजून उत्तर दिलं जाईल. ही भारताकडून करण्यात आलेली सर्वात मोठी घोषणा आहे. यापूर्वी भारत दहशतवादी आणि पाकच्या लष्कराच्या हल्ला यामध्ये थोडासा फरक मानत होता. आता मात्र भारतानं दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी सर्वात मोठा निर्णय  घेतला आहे. पाकिस्तानच्या लष्कर पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केल्यास ते युद्ध मानून उत्तर देण्याचा निर्णय भारत सरकार घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

दहशतावाद्यांचे तळ उद्धवस्त केले मात्र लष्करावर हल्ला केलेला नव्हता. मात्र, यापुढं दहशतवादी हल्ला झाल्यास भारताकडून लष्कर-ए- तोयबा असेल किंवा  पाकिस्तानच्या लष्काराला ठोस प्रत्युत्तर दिलं जाईल. भारतानं दहशतवादी हल्ल्याला युद्धजन्य कृती समजून उत्तर देऊ असं म्हटलं आहे. 

निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनी भारत सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. दहशतवादी कृत्य हे देशाविरुद्ध कृती मानलं जातं. देशाविरुद्ध कृती म्हणजे युद्धजन्य कृती असते. भारतानं हा निर्णय घेतला आहे हा  यापूर्वी व्हायला होता. आता निर्णय घेतला असेल तर ठीक आहे. आता शत्रू राष्ट्राकडून किंवा दहशतवाद्यांकडून काही कृती झाल्यास युद्ध सुरु झाल्याचं समजून उत्तर जाईल. 

भारताच्या भूमीवर दहशतवादी कृत्य होईल तेव्हा ती देशाविरुद्ध कृती समजून उत्तर दिलं जाईल, असं अनिल बाम म्हणाले.  भारतानं हे धोरण स्वीकारल्यानंतर इतर देश काय बोलतात याकडे लक्ष देऊ नये. दहशतवादाचा सामना भारताला करावा लागत आहे. भारत कोणत्याही राष्ट्राच्या प्रतिक्रियेला उत्तर देण्यासाठी सक्षम आहे, असं अनिल बाम म्हणाले. 

भारत सरकारच्या उच्च पदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भविष्यात कोणताही दहशतवादी हल्ला भारताविरुद्ध युद्ध कारवाई मानला जाईल आणि त्यानुसार उत्तर दिलं जाईल. भारत यापुढं दहशतवादी हल्ला युद्धाची कृती समजून उत्तर देईल.  

दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची आणि संरक्षण दलाची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. भारताकडून वारंवार पाकिस्तानचा खोटेपणा जगासमोर आणला जात आहे. भारतानं ऑपरेशन सिंदूरद्वारे कारवाई केल्यानंतर पाकिस्तान बिथरला असून त्यांच्याकडून ड्रोन, मिसाईल हल्ले करण्यात येत आहेत. मात्र, भारताच्या संरक्षण दलांकडून पाकचे हल्ले नाकाम केले जात आहेत. 

इतर बातम्या : 

India Pakistan War: मोठी बातमी : भारताने गिअर बदलला, आता मिशन DEAD सुरु, पाकिस्तान म्हणतं, आता आम्हाला शांती हवी!

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Police : पहिल्यांदा दिल्लीत 18 ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू अन् आता सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द; पोलिस आयुक्तांना कोणालाही ताब्यात घेत तीन महिने नजरकैदेत ठेवण्याचा अधिकार
पहिल्यांदा दिल्लीत 18 ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू अन् आता सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द; पोलिस आयुक्तांना कोणालाही ताब्यात घेत तीन महिने नजरकैदेत ठेवण्याचा अधिकार
Supreme Court : 'आम्ही हे असेच सोडून देऊ शकत नाही...' नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका, विद्यार्थ्यांच्या हिताबाबत गंभीर असल्याचे निरीक्षण
'आम्ही हे असेच सोडून देऊ शकत नाही...' नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका, विद्यार्थ्यांच्या हिताबाबत गंभीर असल्याचे निरीक्षण, कोर्टात नेमकं काय घडलं?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Rahul Gandhi: दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
Embed widget