एक्स्प्लोर

कोरोना वर लस तयार करण्यात भारताची प्रगती; मात्र, लोकांपर्यंत लगेच पोहचणे अवघड

कोरोना विषाणू संसर्गावर लस तयार करण्यामध्ये भारताने प्रगती केल्याची माहिती नीती समितीचे सदस्य (आरोग्य) डॉक्टर वी के पॉल यांनी दिली. मात्र, लस तयार झाल्यानंतर ती लगेच लोकांना उपलब्ध होणे अवघड असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गावर लस तयार करण्यासाठी देशात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या कामाला यश येत असल्याची माहिती नीती समितीचे सदस्य (आरोग्य) डॉक्टर वी के पॉल यांनी दिली. देशात आठ प्रकारच्या वॅक्सीन वर खासगी प्रगोयशाळेत तर, सहा प्रकारच्या वॅक्सीनवर सरकारी प्रयोगशाळेत काम सुरू असल्याचे ते म्हणाले. मात्र, लस तयार झाली तरी लोकांपर्यंत लगेच पोहचणे अवघड असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. पॉल यांनी सांगितले की, कोरोना वॅक्सीन वर खासगी संस्था आणि कंपनी काम करत आहेत. यामधील चार वॅक्सीन वर चांगल्या प्रकारे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तर, सरकारी प्रयोगशाळेत सुरू असलेल्या दोन-तीन वॅक्सीनचे काम बरेच पुढे गेले आहे. मात्र, या वॅक्सीनवर कोणत्या स्टेजमध्ये काम सुरू आहे, याची माहिती त्यांनी दिली नाही. कोरोना औषधांवरही काम सुरू असल्याचे डॉ. पोल यांनी सांगितले. या स्वेदशी औषधांचा वापर कोरोना महामारी विरोधात होणार असल्याचे ते म्हणाले. सरकारवर टीका करणारे लोक सतत वाईटावर टपलेले; स्थलांतिरत मजुरांच्या प्रश्नावर जेव्हा सॉलिसिटर जनरल पुलित्झरची गोष्ट सांगतात... अनेक औषधांवर प्रयोग सुरू ज्या औषधांवर काम सुरू आहे, त्यात Feviperasir, ACQH, BCG Vaccine, Micro Bacterium, Arbidol आणि हाइड्रोक्सी क्लोरोक्विन (HCQ) यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अन्य काही औषधांवर प्रयोग सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यात प्लाझ्मा थेरपीचा समावेश आहे. मात्र, वॅक्सीन तयार झाल्यानंतर ती लगेच लोकांपर्यंत पोहचेल की नाही, हे लगेच सांगणे अवघड असल्याचे त्यांनी सांगितले. जगाच्या तुलनेत भारतात वॅक्सीन तयार करण्याची क्षमता जास्त असल्याचे सरकारचे मुख्य शास्त्रज्ञ सल्लागार प्रो. के. विजय राघवन यांनी सांगितले आहे. सध्याची परिस्थिती पाहात लवकर लस तयार होणे गरजेचे असल्याचे राघवन म्हणाले. तोपर्यंत सोशल डिस्टन्स पाळा कोरोना महामारी पाहता यावर अनेक प्रकारच्या वॅक्सीनची आवश्यता असल्याचे त्यांनी सांगितले. याला मोठा खर्च येणार आहे. देशात जवळपास 30 संस्था कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे राघवन यांनी सांगितले. यात मोठ्या कंपन्यांपासून अगदी स्टार्टअप कंपन्यांचाही समावेश आहे. तर, काही कंपन्यांनी विदेशी कंपन्यांसोबत हातमिळवणी केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, जोपर्यंत यावर लस अथवा औषध येत नाही तोपर्यंत सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता पाळून या आजाराला दूर ठेवावे लागेल, असा सल्लाही राघवन यांनी दिला. Maharashtra Nurses Federation | केरळमधून परिचारिका बोलावण्याला महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनचा विरोध
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
NEET पेपर लीक प्रकरणी महत्वाची बातमी समोर, CBI कडून आणखी एका मास्टरमाइंडला दिल्लीतून अटक 
NEET पेपर लीक प्रकरणी महत्वाची बातमी समोर, CBI कडून आणखी एका मास्टरमाइंडला दिल्लीतून अटक 

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Prateek Yadav Death: प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
Embed widget