एक्स्प्लोर

National Crime Records Bureau : कोराना मृत्यूंपेक्षा भारतात आत्महत्यांमुळं मृत्यूची संख्या अधिक, धक्कादायक आकडेवारी समोर

National Crime Records Bureau : धक्कादायक बाब म्हणजे, गेल्यावर्षी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्यावर्षी 13 टक्के आत्महत्या झाल्या आहेत.

National Crime Records Bureau : चांगल्या आरोग्याचा अर्थ फक्त निरोगी शरीर नव्हे. यामध्ये मानसिक आरोग्याचाही (Mental Health) समावेश होतो. कोरोना महामारीच्या (Coronavirus Pandemic)   काळात तो व्यक्ती प्रत्येक लढाई जिंकतो. ज्याला आपलं मन मजबूत कसं करायचं माहित असतं. मात्र, ज्याचं मन कमकुवत असतो, तो एकतर थकतो अन्यथा पराभव मान्य करतो. आयुष्यात निराशा येते. त्यानंतर टोकाचं पाऊल उचललं जाते. अन् आयुष्य संपवतात. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (National Crime Records Bureau) आकडेवारीत धक्कादायक आकडे समोर आले आहेत. वर्षभरात कोरोना महामारीपेक्षा जास्त मृत्यू आत्महत्यानं झाल्याचं या आकडेवारीवरुन समोर आलं आहे.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये भारतात एक लाख 53 हजार 52 जणांनी आत्महत्या केली आहे. याच कालावधीत देशात कोरोना महामारीमुळे एक लाख 49 हजार जणांचा मृत्यू झालाय. मागील दहा वर्षांमध्ये 2020 मध्ये सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली आहे. 2020 वर्षांमध्ये रेट ऑफ सुसाइड 11.3 इतका आहे. तर गतवर्षी हा रेट ऑफ सुसाइड 10.4 इतका होता. 2019 मध्ये एक लाख 39 हजार जणांनी आत्महत्या केली होती. 2018 मध्ये एक लाख 34 हजार तर 2017 मध्ये एक लाख 29 हजार जणांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. धक्कादायक बाब म्हणजे, 2020 मध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्यावर्षी 13 टक्के आत्महत्या झाल्या आहेत. त्यानंतर तामिळनाडू 11 टक्के आणि मध्य प्रदेश 9.5 टक्के या राज्यांचा समावेश आहे.


National Crime Records Bureau : कोराना मृत्यूंपेक्षा भारतात आत्महत्यांमुळं मृत्यूची संख्या अधिक, धक्कादायक आकडेवारी समोर 

मजुरांचे प्रमाण अधिक – 
आत्महत्या करणार्यांमध्ये मजुरांचं प्रमाण सर्वाधिक आहे. लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक हाल मजुरांचं झालं होतं. गेल्यवर्षी 37 हजार 666 मजुरांनी आत्महत्या केली होती. एखादा आजार असताना आत्महत्या कऱणाऱ्यांची संख्या 27 हजारांपेक्षा जास्त आहे.  

महिलांच्या तुलनेत पुरुषांचं अधिक प्रमाण –
गतवर्षी आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचं अधिक प्रमाण असल्याची नोंद आहे. गतवर्षी झालेल्या सर्व आत्महत्यापैकी 71 टक्के पुरुष असल्याचं या आकडेवारीत समोर आलं आहे.  तर आत्महत्या करणाऱ्या 50 टक्के महिला या गृहणी असल्याचं या आकडेवारीत दिसतेय. 12 हजार विद्यार्थी आणि 10 हजार शेतकऱ्यांनी गतवर्षी आपलं आयुष्य संपवलं. 

National Crime Records Bureau : कोराना मृत्यूंपेक्षा भारतात आत्महत्यांमुळं मृत्यूची संख्या अधिक, धक्कादायक आकडेवारी समोर

बेरोजगारांमध्ये नोकरी-बिजनेस करणाऱ्यांच्या अधिक आत्महत्या –
धक्कादायक बाब म्हणजे, बेरोजगार लोकांपेक्षा नोकरी करणाऱ्या अथवा बिजनेस करणाऱ्यांनी अधिक आत्महत्या केल्या आहेत. त्याशिवाय अनेक सेलिब्रिटीजनेही गतवर्षी आपलं आयुष्य संपवलं. ज्यामध्ये सुशांतसिंह राजपूतचं नावाचाही समावेश आहे. 


National Crime Records Bureau : कोराना मृत्यूंपेक्षा भारतात आत्महत्यांमुळं मृत्यूची संख्या अधिक, धक्कादायक आकडेवारी समोर

2020 मध्ये भारतात एक लाख 53 हजार 52 जणांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.  राज्याचा विचार करताना महाराष्ट्रातील लोकांचं यामध्ये सर्वाधिक प्रमाण दिसतेय. माहराष्ट्रामध्ये जवळपास 20 हजार जणांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. 
National Crime Records Bureau : कोराना मृत्यूंपेक्षा भारतात आत्महत्यांमुळं मृत्यूची संख्या अधिक, धक्कादायक आकडेवारी समोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शासन मोठ्या निर्णयाच्या तयारीत, LPG ऐवजी PNG पर्याय; पाण्याच्या नळाप्रमाणे गॅसची पाईपलाईन घरोघरी
शासन मोठ्या निर्णयाच्या तयारीत, LPG ऐवजी PNG पर्याय; पाण्याच्या नळाप्रमाणे गॅसची पाईपलाईन घरोघरी
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
DGCA VVIP flights Rule: 'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
IPL 2026 : पहिल्याच सामन्यापूर्वी RCB ला मोठा धक्का ! अनुभवी गोलंदाज संघाबाहेर, प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी दिली महत्वाची माहिती 
IPL 2026 : पहिल्याच सामन्यापूर्वी RCB ला मोठा धक्का ! अनुभवी गोलंदाज संघाबाहेर, प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी दिली महत्वाची माहिती 

व्हिडीओ

Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार
Chandrashekhar Bawankule | राज्यात भोंदूबाबा तयार होत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
Dattatray Bharne Pune : मला माहित नव्हतं हा भोंदूबाबा कसा आहे,खरात प्रकरणावर दत्ता भरणेंचा युटर्न
Sushma Andhare Pune : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांकडे एवढा पैसा कसा आला?
Sanjay Raut PC : एकट्या चाकणकर नाही, केसरकर स्वतः म्हणतात मीच का? 40 आमदार जात होते

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; चौकशीसाठी समिती गठीत
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; चौकशीसाठी समिती गठीत
Kolhapur News: कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
माये गं माये... लेकरांना पाठीवर घेऊन अस्वल मातेची 2-3 किमी पायपीट, अमरावतीतील प्रेमळ व्हिडिओ व्हायरल
माये गं माये... लेकरांना पाठीवर घेऊन अस्वल मातेची 2-3 किमी पायपीट, अमरावतीतील प्रेमळ व्हिडिओ व्हायरल
DGCA VVIP flights Rule: 'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
Embed widget