एक्स्प्लोर

Eggs Freezing in India : भारतात अविवाहित स्त्री 'एग्ज फ्रीजिंग' करू शकते का? कायदा काय म्हणतो? जाणून घ्या

Eggs Freezing in India : आपल्या देशाचा कायदा हा प्रजनन अधिकार देतो की नाही? अलीकडे, हा मुद्दा चांगलाच तापला, कारण चीनमध्ये टेरेसा जू ही 34 वर्षीय महिला एग्ज फ्रिजींगबाबत कोर्टात केस हरली.

Eggs Freezing in India : महिलांसाठी एग्ज फ्रीजिंग म्हणजेच स्त्रीबीज गोठवणे ही उशीरा गर्भधारणेची एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. यामध्ये महिलांचे स्त्रीबीज विशेष तंत्रज्ञानाने गोठवली जातात आणि नंतर जेव्हा त्यांना आई व्हायचे असेल तेव्हा ती अंडी आयव्हीएफ तंत्रज्ञान वापरून वापरली जातात. यानुसार महिलांची प्रजनन क्षमता एका वयापर्यंत टिकते.

भारतात अविवाहित स्त्री एग्ज फ्रिजींग शकते का?

महिलांची प्रजनन क्षमता 20 ते 30 वर्षे वयापर्यंत सर्वोत्तम मानली जाते. वयानुसार, प्रजनन क्षमता हळूहळू कमी होते. म्हणूनच ज्या स्त्रिया उशीरा गर्भवती होण्याची योजना आखत आहेत, त्यांनी हे तंत्र वापरावे. तसेच, या प्रक्रियेपूर्वी, हे जाणून घेणे महत्वाचे आहे की, आपल्या देशाचा कायदा हा प्रजनन अधिकार देतो की नाही? अलीकडे, हा मुद्दा चांगलाच तापला कारण चीनमध्ये टेरेसा जू ही 34 वर्षीय महिला एग्ज फ्रिजींगबाबत कोर्टात केस हरली. टेरेसा यांनी आरोप केला होता की, तिची अविवाहित स्थिती जाणून घेऊन हॉस्पिटलने तिच्या एग्ज फ्रीजिंगला नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

भारतातील कायदा काय म्हणतो?

भारतात मात्र एग्ज फ्रीजिंग म्हणजेच महिलांचे स्त्रीबीज गोठवणे हे देशातील कोणत्याही कायद्याच्या कक्षेत येत नाही, म्हणजेच सध्या त्यासाठी कोणताही कायदा नाही. यापूर्वी अनेक नामवंत सेलिब्रिटींनी एग्ज फ्रिजींग करून घेतली आहे. टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित एकता कपूरने वयाच्या 36 व्या वर्षी एग्ज फ्रिजींग केले आहे. त्याच वेळी, अभिनेत्री काजोलची बहीण तनिषा मुखर्जी हिला वयाच्या 39 व्या वर्षी एग्ज फ्रिजींग केले. आणखी एक अभिनेत्री मोना सिंगनेही हे तंत्र वापरले आहे. याचा अर्थ असा की अविवाहित महिला उशीरा आई होण्यासाठी त्यांची अंडी गोठवू शकतात.

अशा प्रकारे होते एग्ज फ्रिजींग

अंडी गोठवण्यासाठी, प्रथम स्त्रियांच्या अंडाशयातून स्त्रीबीज काढली जातात आणि नंतर प्रयोगशाळेत शून्य तापमानात गोठविली जातात. यामुळे स्त्रीबीजांची जैविक हालचाल काही काळ थांबते, ती नंतर उपयोगी पडतात. जेव्हा स्त्रीला आई व्हायचे असते, तेव्हा गोठवलेली अंडी म्हणजेच स्त्रीबीज योग्य तापमानात फलित करून शुक्राणूंमध्ये मिसळून IVF तंत्रज्ञानाद्वारे तिच्या गर्भाशयात हस्तांतरित टाकली जातात. वैद्यकीय भाषेत स्त्रीबीज गोठवण्याला क्रायोप्रिझर्वेशन म्हणतात.

एग्ज फ्रिजींगसाठी सर्वोत्तम वय काय आहे?

संशोधन असे सूचित करते की, एग्ज फ्रिजींगसाठी वय खूप महत्वाचे आहे. तरुण स्त्रिया किंवा मुलींना कमी अंडी द्यावी लागतात तर वृद्ध महिलांना हे विशेष तंत्र वापरण्यासाठी जास्त अंडी द्यावी लागतात. अहवालानुसार, वयाच्या 34 व्या वर्षी, महिलांची किमान 10 स्त्रीबीज गोठविली जातात, वयाच्या 37 व्या वर्षी ही संख्या दुप्पट होऊन 20 स्त्रीबीज होते. वयाच्या 42 व्या वर्षी स्त्रीला 61 स्त्रीबीज गोठवावी लागतात. म्हणून, ज्या महिलांना वयाच्या 30 नंतर आई व्हायचे आहे आणि हे तंत्र वापरायचे आहे, त्यांनी 20-27 व्या वर्षी स्त्रीबीज गोठवून घ्यावीत. दरम्यान, तज्ञांनी शिफारस केली आहे की एग्ज फ्रिजींगचे सर्वोत्तम वय 20 वर्षांचे आहे. या वयात स्त्रीबीजांचा दर्जा चांगला असतो आणि त्यांच्या नुकसानीचा धोका कमी असतो.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mangalprabhat Lodha आचारसंहितेचा भंग करतायत, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा आरोपABP Majha Headlines : 11 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLok Sabha Elections 5th Phase Special Report : मुंबईतल्या 6 जागांवर कोण वरचढ ठरणार?Mumbai Lok Sabha Elections : शिवसेना दुभंगल्यानंतरची पहिली निवडणूक, मुंबईमध्ये कुणाचा झेंडा फडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
Embed widget