एक्स्प्लोर

Expressway वर गाडी चालवताय? येत्या वर्षात होणार नवे बदल, वेग नियंत्रणासाठी मंत्रालयाचा मोठा निर्णय, दर 10 किमी अंतरावर..

वारंवार होणाऱ्या द्रूतगती महामार्गांवरील अपघातांवर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्यानंतर रस्ते वाहतूक मंत्रालयाला जाग आली आहे.आता नवीन वर्षापासून..

India: वेगावर नियंत्रण नसल्याने अपघात, गाडीचा ताबा सुटून दुसऱ्या लाईन मध्ये गेल्याने गाडी पलटली अशा वेगवेगळ्या कारणांमुळे वारंवार होणाऱ्या द्रुतगती महामार्गावरील अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्ते व वाहतूक मंत्रालयाने मोठा निर्णय घेतलाय. आता नवीन वर्षापासून द्रुतगती मार्गावर या संदर्भात मोठे बदल होणार असून वेग आणि लेनचे उल्लंघन या कारणांचा विचार करून देशातील प्रत्येक expressway वर दर 10 km अंतरावर वेग नियंत्रणाचे बोर्ड, तसेच वाहनांचे लोगो लावले जाणार आहेत. रस्ते वाहतूक मंत्रालयाने द्रुतगती रस्त्यांच्या एजन्सीजला दर दहा किलोमीटर अंतरावर फुटपात वर वाहनांच्या लोगोसह वेग-मर्यादा (Road Signage) नोंदवणे बंधनकारक केलं आहे.

वारंवार होणाऱ्या द्रूतगती महामार्गांवरील अपघातांवर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्यानंतर रस्ते वाहतूक मंत्रालयाला जाग आली आहे.आता नवीन वर्षापासून द्रूतगती मार्गांवर दर 10 किमी अंतरावर वेग मर्यादा चिन्हे आणि वाहनांचे लोगो लावले जाणार आहेत. 

काय होणार बदल? कधीपासून होणार लागू?

राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने  "एक्स्प्रेसवे आणि NHs वरील साइनेज" साठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे असणारी अधिसूचना जारी केली असून नवीन वर्षात फेब्रुवारी 2025 पासून द्रृतगती महामार्गांवर वेग मर्यादा आणि वाहनांचे लोगो रंगवण्यात येतील. हायवेवर प्रवासी अनेकदा अनिवार्य आणि माहितीपूर्ण चिन्हांकडे दूर्लक्षित करून वेग मर्यादा ओलांडतात, ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक 5 किमीवर नो पार्किंग चिन्हे आणि आपत्कालिन हेल्पलाईन क्रमांकही लावले जाणार आहेत.

फेब्रुवारी 2025 पासून भारतातील राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर अधिक वारंवार दिशादर्शक फलक आणि चिन्हे लावण्यात येणार आहेत. रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी करण्यात आलेल्या या बदलांची घोषणा रस्ते वाहतूक मंत्रालयाने केली. वेगमर्यादा आणि लेनचे उल्लंघन हे मोठ्या प्रमाणावर अपघातांचे मुख्य कारण असल्याचे मंत्रालयाने सांगितले.नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रस्त्यांवरील वेगमर्यादा आणि वाहनांची चिन्हे दर 10 किलोमीटर अंतरावर पेंट करण्यात येणार आहेत. "दिशादर्शक चिन्हे आणि रस्त्यावरील मार्किंग ही सुरक्षित वाहन चालवण्यासाठी अत्यावश्यक आहेत. रस्त्यांची भाषा म्हणून ती ओळखली जाते आणि प्रत्येक वाहनचालकाला याचे योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे," असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

राज्यात वाढलेल्या अपघातांवर मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यातील परिवहन क्षेत्राला राज्याला सुरक्षित, सुंदर आणि  शाश्वत ठेवण्यासाठी पुढील 3 वर्षात नवीन ई.व्ही.पॉलिसी घोषित करण्याकरण्याबरोबरच 15 वर्ष झालेली वाहने भंगारात काढावी. रस्ते अपघाताचे (Road Accident) प्रमाण करण्यासाठी ए.आय.चा वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर देण्यात यावा. यासंदर्भात गुगलशी करार झाला असल्याने त्याचा वापर करावा. त्याचबरोबर घाटात मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने यावर इंजिनियरिंग सोल्यूशन शोधून काढावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या बैठकीत दिल्या.

हेही वाचा:

AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget