एक्स्प्लोर

जुनी खुन्नस, नवी खेळी; पटेल आणि शाह यांच्यातील नेमका वाद काय?

मात्र या सगळ्या प्रकरणाला वैयक्तिक संघर्षाची पार्श्वभूमी पटेल आणि शाह यांच्या नात्याला आहे. त्याचाच बदला घेण्यासाठी राज्यसभा निवडणुकीत अमित शाहांनी अहमद पटेल यांना आव्हान दिलं आहे.

नवी दिल्ली : राजकारणातील अनेक खेळींची तुलना बुद्धिबळाच्या चालींशी करत असतो. राज्यसभा निवडणुकीबाबत बोलायचं झालं तर दोन्ही वजीर एकमेकांसमोर उभे आहेत. अहमद पटेल हे काँग्रेसचे चाणक्य आहेत. त्यांच्यासमोर आज अमित शाह यांच्या रुपाने तेवढाच तगडा आणि त्याच खेळात वाकबगार असलेला उमेदवार आहे. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक कधी नव्हे ते इतकी रोमांचक बनली आहे. 2014 लोकसभा निवडणुकीनंतरची काँग्रेस आणि भाजपमधील ही बिग फाईट आहे. अहमद पटेल पाचव्यांदा राज्यसभेवर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पण राज्यसभेत आता भाजप सर्वात मोठा पक्ष बनला आहे. भाजपला एकही जागा सहजरित्या गमवायची नाही. त्यामुळे गुजरातच्या राज्यसभा निवडणुक अहमद पटेल यांना कडवं आव्हान दिलं आहे. मात्र या सगळ्या प्रकरणाला वैयक्तिक संघर्षाची पार्श्वभूमी पटेल आणि शाह यांच्या नात्याला आहे. त्याचाच बदला घेण्यासाठी राज्यसभा निवडणुकीत अमित शाहांनी अहमद पटेल यांना आव्हान दिलं आहे. एक काळ असा होता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह एक वर्षासाठी तडीपार होते. त्यांना गुजरातबाहेर राहावं लागलं होतं. यामागे अहमद पटेल यांची मोठी भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे. सोहराबुद्दीन एन्काऊंटरमध्ये अमित शाह यांना तुरुंगवारी करावी लागली. केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना अमित शाह यांच्यावर कारवाई झाली. या कारवाईला अहमद पटेल यांनीच खतपाणी दिल्याची चर्चा आहे. तसंच इशरत जहाँ एन्काऊंटरप्रकरणी अमित शाह यांच्यामागे सीबीआयचा ससेमिरा लागला. यूपीए सरकारमुळेच त्यांना तडीपार व्हाव लागल्याचं म्हटलं जातं. या दोन प्रकरणांमुळेच दोघांमध्ये दशकभरापासून वितुष्ट आलं. दरम्यान, डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी अहमद पटेल यांच्यासारखा तगडा नेता पराभूत झाला तर तो काँग्रेससाठी नैतिक मनोधैर्य खच्ची करणारा असेल. त्यामुळे ही निवडणूक अहमद पटेल पर्यायाने काँग्रेससाठी प्रतिष्ठेची आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Embed widget