एक्स्प्लोर

भाजपचे एन.बिरेन सिंह मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान

इम्फाळ : मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे एन. बिरेन सिंह विराजमान झाले आहेत. राज्यपाल नजमा हेप्तुल्ला यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 21 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले असले, तरी सरकार बनवण्यात यश मिळवलं आहे. मणिपूरमध्ये गेल्या 15 वर्षांपासून इबोबी सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकार सत्तारुढ होतं. पण या शपथविधी सोहळ्यानंतर भाजपने काँग्रेसच्या या गडाला सुरुंग लावला आहे. भाजपने मणिपूरमध्ये पहिल्यांदाच सत्ता स्थापन केली आहे. मणिपूर विधानसभेत एकूण 60 जागा असून, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 28 जागांवर विजय मिळवून नंबर एकचा पक्ष ठरला. तर भाजपने एकूण 21 जागांवरच विजय मिळवला होता. भाजपकडे बहुमतचा आकडा ही नसताना, पक्षा नेत्यांनी आपल्याला एकूण 32 आमदारांचे समर्थन असल्याचा दावा केला आहे. भाजपच्या 21 आमदारांसह नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी)चे चार, नागा पीपल्स फ्रंटचे चार, एलजेपीचा एक आणि इतर दोन आमदरांचे मिळून 32 आमदारांचे समर्थन असल्याचा पक्षाचा दावा आहे. त्यामुळे गोव्यानंतर मणिपूर हे असे राज्य ठरले आहे, जिथे बहुमत नसतानाही भाजपने मणिपूरमध्ये सरकार स्थापन केलं आहे. बिरेन सिंह यांचा अल्प परिचय बिरेन सिंह यांनी 2002 साली राजकारणात प्रवेश केल्यानंतर काही काळातच ते काँग्रेसवासी झाले. काँग्रेसने 2003 मध्ये त्यांच्याकडे दक्षता राज्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली. यानंतर 2007 मध्ये त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रालयासह, पूर नियंत्रण आणि युवक कल्याण आणि क्रीडा खात्याचाही भार दिला. मात्र, ऑक्टोंबर 2016 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री इबोबी सिंह यांच्याविरोधात बंड करुन आपल्या विधासभा सदस्यासह राज्य प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्यत्वाचा राजीनामा दिला,  यानंतर 17 ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांनी भाजपत प्रवेश केला. संबंधित बातम्या

गोव्यानंतर मणिपूरही काँग्रेसच्या हातातून निसटलं?

गोव्यात भाजपचा सरकार स्थापनेचा दावा, काँग्रेस सुप्रीम कोर्टात

भाजपचा मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, भाजपचा सरकार स्थापनेचा दावा

पर्रिकरांचा राजीनामा, अरुण जेटली पुन्हा संरक्षण मंत्री!

पाच राज्यातील 2012 च्या निवडणुकांचं चित्र

Assembly Election Result 2017 : पाच राज्यांचे अंतिम निकाल

देशातील 12 राज्य भाजपमय, काँग्रेसचं अस्तित्व नगण्य

UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल

Punjab Assembly Election Result 2017: पंजाबचा निकाल

GOA Assembly Election Result 2017: गोवा निवडणूक निकाल

Uttarakhand Assembly Election Result 2017 : उत्तराखंडचा निकाल

Manipur Assembly Election Result 2017: मणिपूर विधानसभा अंतिम निकाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Damania : अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
New Delhi Railway Station stampede : दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय
दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय 
Earthquake Tremors : उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
Chandrakant Patil : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Nanded : स्वबळावर लढायचं तर आमची हरकत  नाही, आम्ही पण कमजोर नाहीSanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!Sanjay Gaikwad Dance Buldhana : आमदार संजय गायकवाड यांनी मुरळीवर धरला ठेका, दिलखुलास डान्सNew India Co-Oprative Bank :  Hitesh Mehta ने व्यवसायासाठी धर्मेशला 70 कोटी दिल्याची कबुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjali Damania : अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
New Delhi Railway Station stampede : दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय
दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय 
Earthquake Tremors : उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
Chandrakant Patil : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत भारतीयांच्या पायात अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
मुंबईतील हॉटेल्समध्ये आता तंदूर रोटी कायमची बंद?
मुंबईतील हॉटेल्समध्ये आता तंदूर रोटी कायमची बंद?
Indian Immigrant : मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.