एक्स्प्लोर

Nitish Kumar : बिहारमध्ये आरक्षणाची व्याप्ती 75 टक्क्यांपर्यंत वाढवणार; लोकसभेपूर्वी नितीश कुमार यांचा मोठा डाव

Bihar Reservation Quota:  बिहारमध्ये आरक्षणाची व्याप्ती ही 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. 

Bihar Reservation Quota: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Bihar chief minister Nitsh Kumar) यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) मोठा निर्णय घेतला आहे. बिहारमधील आरक्षणाची व्याप्ती 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनीही नितीश कुमार यांच्या प्रस्तावाला पाठिंबा जाहीर केला. बिहारमध्ये आरक्षण हा संवेदनशील मुद्दा असून नितीश कुमार यांच्या या राजकीय खेळीमुळे त्यांनी भाजपवर मात केल्याची चर्चा आहे. 

बिहारमध्ये 75 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव

बिहार विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, मागास आणि अतिमागास जात जनगणना सर्वेक्षणासह एससी आणि एसटी लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार, आरक्षण वाढवण्याची गरज आहे. सध्या आरक्षण 50 टक्क्यांवरून 65 टक्के केले पाहिजे. प्रगत जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आधीच 10 टक्के आरक्षण आहे, त्यामुळे या 65 टक्क्यांनंतर एकूण आरक्षण 75 टक्के होईल.

 

बिहार सरकारकडून जातीनिहाय गणनेचे आकडे जारी

बिहार सरकारकडून जातीय जनगणनेची आकडेवारी जारी करण्यात आली आहे. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसा, बिहारची लोकसंख्या 13 कोटी आहे. यामध्ये सर्वाधिक हिंदू 81.9 टक्के आहेत. तर मुस्लिम 17.7 टक्के, ख्रिश्चन 0.05 टक्के, शिख 0.01 टक्के, बौद्ध 0.08 टक्के, जैन 0.0096 टक्के आणि अन्य धर्मीय 0.12 टक्के आहेत. 

अनुसूचित जमातीची म्हणजे एसटी प्रवर्गाची लोकसंख्या 1.68 टक्के आहे. बिहारमध्ये अनारक्षित सर्वसाधारण लोकसंख्या 15.52 टक्के आहे. ब्राह्मणांची लोकसंख्या 3.66 टक्के आहे. बिहारमधील भूमिहीन लोकसंख्या 2.86 टक्के आहे. बिहारमध्ये यादवांची लोकसंख्या 14 टक्के तर, कुर्मी समाजाची लोकसंख्या 2.87 टक्के आहे. मुसहरची लोकसंख्या 40 टक्के आहे.

जातनिहाय गणनेची आकडेवारी

  • मागास वर्ग - 27.1286 टक्के (लोकसंख्या - 35463936)
  • अति मागास वर्ग - 36.0148 टक्के (लोकसंख्या - 47080514)
  • अनुसूचित जाती - 16.6518 टक्के (लोकसंख्या - 25689820)
  • अनुसूचित जमाती - 1.6824 टक्के (लोकसंख्या - 2199361)
  • अनारक्षित - 15.5224 टक्के (लोकसंख्या - 20291679)
  • एकूण लोकसंख्या -130725310

गरीब कुटुंबांना सरकारकडून दोन लाख रुपयांची मदत 

नितीश कुमार म्हणाले की, राज्यातील 63,850 कुटुंबांकडे राहण्याची सोय नाही, अशा कुटुंबांना जमीन खरेदीसाठी 1 लाख रुपये आणि घर बांधण्यासाठी 1.20 लाख रुपये देणार आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी पाच वर्षे लागतील. राज्यात 94 लाख गरीब कुटुंबे आहेत. या गरीब कुटुंबांना राज्य सरकारकडून 2 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. यामध्ये सर्व जातीतील गरिबांना मदत केली जाईल.

विशेष दर्जाचा मुद्दा 

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्याच्या विशेष दर्जाचा मुद्दा पुन्हा एकदा सभागृहात उपस्थित केला होता. बिहार राज्याला विशेष दर्जा मिळावा या मागणीचा त्यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. विशेष दर्जा मिळाल्यास लवकरच विकासाचं लक्ष्य गाठले जाईल, असे नितीश कुमार म्हणाले.

ही बातमी वाचा: 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Delimitation Bill : सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा संसदेत आणण्याच्या तयारीत, TMC आणि DMK सोबत चर्चा
सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा संसदेत आणण्याच्या तयारीत, TMC आणि DMK सोबत चर्चा
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
एका बाजूला भारतीय शेअर बाजारात घसरण, दुसऱ्या बाजूला सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर? 
एका बाजूला भारतीय शेअर बाजारात घसरण, दुसऱ्या बाजूला सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचे दर? 

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget