एक्स्प्लोर

अमित शाह महिन्यातून तीन दिवस पश्चिम बंगालमध्ये राहणार

आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रित केलं आहे.

  कोलकाता : आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यासाठीच अमित शाह प्रत्येक महिन्यातील तीन दिवस पश्चिम बंगालमध्ये राहणार आहेत. एबीपी समुहाच्या आनंद बाजार पत्रिकेला दिलेल्या मुलाखतीत अमित शाहांनी याबाबत माहिती दिली. बंगालमध्ये 22 जागा जिंकण्याचं लक्ष्य प.बंगालमध्ये 22 जागा जिंकण्याचं आमचं लक्ष्य आहे, असं अमित शाहांनी म्हटलं. त्यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, बंगालसारख्या राज्यात इतक्या जागा जिंकणं अवघड आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? त्यावर शाह म्हणाले की, “त्रिपुरात भाजपचा विजय होईल असं कुणालाही वाटत नव्हतं. पण तिथे आम्ही जिंकलो.” प्रत्येक बूथपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न ‘राज्यात मिस कॉलच्या माध्यमातून सदस्यसंख्या निर्माण करण्यासाठी मोहीम सुरु आहे. यासाठी आमचा पक्ष प्रत्येक बूथवर पोहोचत आहे. सर्व घटकांचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न असेल. ममता बॅनर्जी केवळ एका विशिष्ट घटकाचं राजकारण करतात,’ असा आरोप अमित शाहांनी केला.  आम्हाला मोठा पाठिंबा मिळतोय ‘बंगालमधील लोक मोठ्या प्रमाणात ममता बॅनर्जींच्या नेतृत्वातील राज्य सरकारवर नाराज आहेत. त्यामुळे भाजपला लोकांचा पाठिंबा मिळत आहे. राज्यात आम्हाला नंबर एकचा पक्ष बनायचं आहे,’ अशी महत्त्वाकांक्षाही शाहांनी बोलून दाखवली.  NRC वरुन भाजप-ममतांमध्ये संघर्ष आसामधील 40 लाख नागरिकांचे नाव ‘NRC’तून गायब झाल्याने ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. दुसरीकडे ममता यांना विरोधकांचा चेहरा बनण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. अशातच अमित शाह 11 ऑगस्टला बंगालच्या दौऱ्यावर असणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News: ....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
कोचिंग क्लासमध्ये भीषण आग, 8 विद्यार्थी अकडले; फायर ब्रिगेडसह पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले
कोचिंग क्लासमध्ये भीषण आग, 8 विद्यार्थी अकडले; फायर ब्रिगेडसह पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोलिसांनी अँब्युल्स केजऐवजी कळंबकडे नेली, ग्रामस्थांचा आरोपVaibhav Naik on Uddhav Thackeray | डॅमेज कंट्रोलसाठी लवकरच उद्धव ठाकरेंचा कोकण दौराSambhaji Maharaj Wikipedia | संभाजी महाराजांबाबत विकीपीडियावर आक्षेपार्ह मजकूर, शिवप्रेमींमध्ये संतापABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05PM 18 February 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News: ....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
कोचिंग क्लासमध्ये भीषण आग, 8 विद्यार्थी अकडले; फायर ब्रिगेडसह पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले
कोचिंग क्लासमध्ये भीषण आग, 8 विद्यार्थी अकडले; फायर ब्रिगेडसह पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
Nashik News : सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
सहा महिन्यांपूर्वी व्याजाने घेतले पैसे, तडजोड होत नसल्याने तरुण लॉजवर गेला अन्...; नाशिकमध्ये खळबळ
Jitendra Awhad : संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केलंय; संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका 
संभाजी महाराजांना इथल्या एका व्यवस्थेने कायम बदनाम केलंय; संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह लिखाणावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका 
Tanaji Sawant Security: बँकॉकचं विमान समुद्रातून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, फडणवीसांच्या आदेशामुळे 48 पैकी फक्त एक सुरक्षारक्षक उरला
बँकॉकचं विमान हवेतून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, 48 पैकी फक्त 1 बॉडीगार्ड उरला
Nashik Godavari : नाशिकमध्ये गोदावरी काँक्रिटीकरणाचा मुद्दा ऐरणीवर! काँक्रिट हटवण्याची मागणी, प्रशासनाची डोकेदुखी वाढली
नाशिकमध्ये गोदावरी काँक्रिटीकरणाचा मुद्दा ऐरणीवर! काँक्रिट हटवण्याची मागणी, प्रशासनाची डोकेदुखी वाढली
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.