एक्स्प्लोर

Aurangabad News: अखेर ठरलं! जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग होणार, मात्र त्यासाठी...

Aurangabad News: जायकवाडी धरणातील पाणीसाठा 1798 दलघमी असून तो 1953 दलघमी झाल्या नंतरच म्हणजेच, 90 टक्के साठा झाल्या नंतर उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे.

Aurangabad News: अखेर जायकवाडी धरणातील पाण्याचा विसर्ग करण्याचं ठरले असून, धरणातील पाणीसाठा 90 टक्के पूर्ण झाल्यानंतर पाणी सोडण्याचे निर्णय झाला आहे. पाणीसाठ्याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली आहे. त्यानुसार धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन जलसंधारण विभागाने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. जायकवाडी धरणातील पाणीसाठा 1798 दलघमी असून तो 1953 दलघमी झाल्या नंतरच म्हणजेच, 90 टक्के साठा झाल्यानंतरचं पाणी सोडण्यात येणार असल्याचे या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. 

यावेळी पैठण, गंगापूर, वैजापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नदीच्या धोक्याची पाणी पातळी निश्चीत करण्यासाठी ‘बल्यूलाईन मार्किंग’ करण्याचे निर्देश देवून सदरील खर्चास जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे या बैठकीत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.  तसेच पुढील काही दिवसात धरणात येणारा पाणीसाठा लक्षात घेता परिस्थितीनुसार पाण्याचा विसर्ग करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही माहिती चव्हाण यांनी दिली आहे.

जायकवाडी धरणाची आत्ताची परिस्थिती...

आज सकाळी सहा वाजेच्या आकडेवारीनुसार, धरणातील पाणीसाठा 82.86 टक्के झाला आहे. तर धरणात अजूनही 27 हजार 387 क्युसेकने आवक सुरूच आहे. धरणात सद्या पाण्याचा जिवंतसाठा 1798.762 दलघमी आहे. तसेच धरणातील पाणीसाठा फुटमध्ये 1518.70 फुट असून, मीटरमध्ये 462.900 मीटर आहे. 

असा सुरु आहे विसर्ग...

मराठवाड्यातील इतर धरणाची पाणीपातळी लक्षात घेता, जायकवाडी धरणावरील जलविद्युत केंद्रातून 1589 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु केला जात आहे. सोबतच उजव्या कालव्यातून 300 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे हे पाणी बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणात दाखल होत आहे. माजलगाव धरणात अजूनही पाण्याचा साठा हवा तेवढा नसल्याने जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे उजव्या कालव्यावर अवलबून असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. 

महत्वाच्या बातम्या...

धक्कादायक! विजेचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील घटना

Aurangabad: औरंगाबादची वाटचाल 'क्राईम कॅपिटल'कडे; शहरात सहा महिन्यांत तब्बल 25 खून

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indias Got Latent Controversy: समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
Temperature Today: कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
Andheri Murder : पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 15 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सPM  Modi America Tour :मोदी ट्रम्प यांची गळाभेट, अमेरिका भेटीतून काय साधलं?Kumbh mela चं कारण, मतभेदाचं तोरण; फडणवीसांच्या बैठकांना शिंदेंची दांडी यात्रा Special ReportDhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांनी आरोप केलेली बी टीम कोणती? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indias Got Latent Controversy: समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
समय रैना-रणवीर अलाहाबादिया हाजिर हो... महाराष्ट्र सायबर सेलपाठोपाठ आसाम पोलिसांनीही धाडलं समन्स
Temperature Today: कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
कोकण मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान, सातारा, नंदुरबार 40 अंश पार! कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
Andheri Murder : पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
पूर्ववैमनस्यातून 41 वर्षीय व्यक्तीची हत्या, शेजाऱ्याने धारधार चाकूने केला वार 
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
डीबीएस रिअॅलिटी कंपनीच्‍या 18 मालमत्‍तांवर टाच, 178 कोटींचा कर थकवल्याप्रकरणी BMCची कारवाई
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
Chornobyl Nuclear Power Plant : चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
चेर्नोबिल अणुभट्टीवर रशियाचा ड्रोन हल्ला, चौथ्या पॉवर युनिटला लक्ष्य; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा दावा
Why are airplane routes curved : दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर म्हणजे सरळ रेषा, मग तरीही विमान उड्डाणे सरळ रेषेमध्ये का जात नाहीत?
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
एकावेळी तुम्ही बँकेत किती पैसे ठेऊ शकतात? बँक बंद पडली तर तुम्हा किती पैसे मिळतात? काय सांगतो RBI चा नियम? 
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.