एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Rajesh Tope: राष्ट्रवादी पक्ष म्हणजे 'एकनाथा'च्या विचाराने चालणारी पार्टी; राजेश टोपेंचं विधान अन् कार्यकर्ते परेशान

Rajesh Tope: राजेश टोपे यांचे भाषण सुरु असतानाच 'राष्ट्रवादी पक्ष म्हणजे 'एकनाथां'च्या (Eknath) विचाराने चालणारी पार्टी' असल्याचं त्यांनी वक्तव्य केले आहे.

Rajesh Tope: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) औरंगाबाद दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत आज पैठणमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान यावेळी माजी आरोग्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते उपस्थित आहे. मात्र याचवेळी राजेश टोपे यांचे भाषण सुरु असतानाच 'राष्ट्रवादी पक्ष म्हणजे 'एकनाथां'च्या (Eknath) विचाराने चालणारी पार्टी' असल्याचं त्यांच्या वक्तव्याने सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नावाची जगभरात चर्चा झाली आहे. विशेष गुगलवर देखील एकनाथ शिंदे नाव मोठ्याप्रमाणावर सर्च करण्यात आले. त्यातच राज्यातील गावा-गावात एकनाथ शिंदे नाव माहित झाले आहे. दरम्यान असे असताना पैठणमधील आजच्या सभेत बोलताना राजेश टोपे यांनी, 'राष्ट्रवादी पक्ष म्हणजे 'एकनाथां'च्या विचाराने चालणारी पार्टी' आहे, असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य ऐकून थोड्यावेळेसाठी कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण टोपे यांना संत एकनाथ म्हणायचं होतं असे कळताच नेते कार्यकर्त्यांच्या तोंडावर स्मितहास्य पाहायला मिळाले. मात्र याची सभास्थळी जोरदार चर्चा पाहायला मिळाली. 

नेमकं काय म्हणाले राजेश टोपे...

यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे काय तर शेतकऱ्यांची पार्टी, सर्वधर्मसमभाव मानणारी पार्टी, 'एकनाथा'च्या विचाराने चालणारी पार्टी, रंजले गाजले सर्वांना आपली म्हणणारी पार्टी आणि त्यामुळे अशा पार्टीत सर्वांना घेऊन चालण्याचे कार्य केले जाते. तसेच जे कथनी आहे तीच करणी आहे. पैठण तालुक्यात अनेक महत्त्वाची कामे फक्त राष्ट्रवादीमुळे झाली आहेत, असे राजेश टोपे म्हणाले. 

शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार?

अतिवृष्टी होऊन किती दिवस झाले, पण शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. राज्यात आलेल्या या नवीन सरकारला आठ महिने झाले आहेत. त्यांना सर्व गोष्टींसाठी वेळ आहे, पण शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी वेळ नाही. आम्ही ज्या-ज्यावेळी विधानसभेत आवाज उठवला त्या-त्यावेळी यांनी आत्ताच देऊ असे सांगितले. मात्र आठ महिने उलटले यांनी अजूनही अनुदान मिळाले नाही. पीक विम्याचे पैसे देखील अजूनही मिळाले नाही. हजारो कोटी रुपये विमा कंपन्या खाऊन बसल्या आहेत. या कंपन्यांवर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांना जी मदत मिळाली पाहिजे, ती मदत मिळत नसल्याचा आरोप राजेश टोपे यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Ajit Pawar: राज्यातील महत्त्वाच्या लोकांवर हल्ले होतायत, सरकार आणि पोलीस यंत्रणा झोपली आहे का? अजित पवार संतापले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
Akola Crime: अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

एबीपी माझा हेडलाईन्स : Abp Majha Headlines : 07 AM 06 October 2024ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 AM 06 October 2024Sambhajiraje Pune : अरबी समुद्रात जाऊन शिवस्मारकाच्या कामाची पाहणी करणार, संभाजीराजे आक्रमकRaj Thackeray Nashik | सहकुटूंब मंदिराच्या गाभाऱ्यात, राज ठाकरेंनी केली सप्तश्रृंगी देवीची आरती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका
Pune Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
ललित पाटील प्रकरणातील 'ते' 5 बडतर्फ पोलीस पुन्हा सेवेत; नव्याने केली नियुक्ती, नेमकं काय आहे कारण?
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
खड्डयात उलटी पुरलेली बाहुली दिसताच शेतकऱ्याने पोलिसांना बोलावलं, गुप्तधनासाठी डुकराच्या पिल्लाचा बळी
Akola Crime: अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली कलेवरं बाहेर काढली
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Mumbai Chembur Fire : चेंबुरमध्ये अग्नितांडव, शॉर्ट सर्किटमुळे आग, एकाच कुटुंबातले 5 जण दगावले
Gulabrao Patil : 'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
'अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर'; गुलाबराव पाटलांचं देवीला साकडं, विरोधकांवर डागली तोफ
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? कसा कराल अर्ज?
Embed widget