एक्स्प्लोर

Aurangabad: न्यायालयाचा काय निकाल येणार म्हणून शिंदे-फडणवीस सरकार घाबरलंय: खैरे

Aurangabad News: आधी न्यायालयाच काय ते होऊ द्या मंत्रीमंडळाच नंतर पाहू असे यांना वरूनच सांगितले जात असावे, असेही खैरे म्हणाले.

Aurangabad News; राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून, याकडे संपर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे न्यायालयाचा निकाल शिंदे गटाच्या की उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. तत्पूर्वी या सुनावणीवर राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. सुप्रीम कोर्टात काय होईल, काय नाही होणार यामुळे शिंदे-फडणवीस सरकार घाबरलेले असल्याचं खैरे म्हणाले आहे. 

काय म्हणाले खैरे... 

यावेळी बोलतांना खैरे म्हणाले की, सरकारमध्ये सद्या मंत्री कुणीच नसल्याने सगळी कामे पेंडीग पडली असल्याचं नागरिक म्हणतायत. अशावेळी सचिवांना अधिकार असतात. आठ तारखेला न्यायालयात काय होईल यामुळे शिंदे-फडणवीस सरकार घाबरलेले आहे. त्यामुळे आधी न्यायालयाच काय ते होऊ द्या मंत्रीमंडळाच नंतर पाहू असे सांगितले जात असावे. तसेच अशाच काही सूचना भाजपकडून वरून आल्या असल्याचं मला वाटतंय, असे खैरे म्हणाले.  तर सुप्रीम कोर्टात काय होईल याची यांना धाकधूक आहे. त्यामुळेच याला हे मंत्रिपद मिळण्याची शक्यता, ही यादी ती यादी असे उगाच काहीतरी सोडायचं सद्या सुरु असल्याच खैरे म्हणाले. 

ईडीकडून त्रास दिला जातोय...

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे मी दुखी झालो आहे. अर्जन खोतकर म्हणाले की, माझ्या पत्नीची चौकशी वैगरे केली. पण राऊत यांच्या पत्नींना तर चौकशीसाठी ईडीने बोलावलं, त्यामुळे खोतकर यांनी हे उदाहरण लक्षात घेतलं पाहिजे. शिंदेंच्या सोबत गेल्याने त्यांची चौकशी थांबवणार नाही. तर एक कोटी आणि पन्नास लाखासाठी एवढा त्रास ईडीकडून दिला जात असल्याचं खैरे म्हणाले. 

दिल्लीत सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार येणार...

दिल्लीत महाविकास आघाडीचे सरकार येऊ द्या, राहुल गांधी सोनिया गांधी म्हणाले आहे की, आम्ही यांना घाबरणार नाही. तुम्ही ज्यांना जास्त त्रास दिला ते तुमच्यावर उलटतात. त्यामुळे जनता आपला बदला घेईल. इंदिरा गाधींच्या काळात काय झालं होते. दुसरं सरकार आले होते, हे यांनी समजून घेतलं पाहिजे, असेही खैरे म्हणाले.

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Water Storage Of All Maharashtra Dam: राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
Jayakwadi Dam Water Storage: मराठवाड्याला मोठा दिलासा! अवघ्या 27 दिवसांत जायकवाडीत 25 टीएमसी पाण्याची भर; पाणीसाठा कुठवर? 
मराठवाड्याला मोठा दिलासा! अवघ्या 27 दिवसांत जायकवाडीत 25 टीएमसी पाण्याची भर; पाणीसाठा कुठवर? 
Sanjay Shirsat VIDEO : राजकारण हा अभिजीत दिपकेचा विषय नाही, त्याने नोकरी करावी, सुखात राहावं..., दिपकेच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर शिरसाट काय म्हणाले? 
राजकारण हा अभिजीत दिपकेचा विषय नाही, त्याने नोकरी करावी, सुखात राहावं..., दिपकेच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर शिरसाट काय म्हणाले? 

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Embed widget