एक्स्प्लोर

Ahmednagar Vidhan Sabha: नगरमध्ये विधानसभेच्या जागेवरून महायुतीत बिघाडी होणार?

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र मविआ आणि महायुतीत अनेक जागांवरून संघर्ष होतांना दिसत आहे.अहमदनगर शहर विधानसभा जागेवर महायुतीतील भाजपनेही दावा सांगितला आहे.

 अहमदनगर :  लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election)  आता  विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election)  वेध लागलेत. आगामी  विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे दोन भाग झाल्याने अनेक जागांबाबत महायुती आणि मविआत संघर्ष होण्याची शक्यता आहे. अशाच पध्दतीने अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप हे विद्यमान आमदार असतांनाही महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपने या जागेवर दावा ठोकलाय. त्यामुळे या जागेवरून महायुतीत संघर्ष होण्याची शक्यता आहे.

 राज्यात पक्ष फुटीचे राजकीय नाट्य झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले.कोण कोणत्या पक्षात आहे हे लोकांना आणि मतदारांना समजत नाही तीच लोकसभा निवडणूक संपली देखील. मात्र आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र मविआ आणि महायुतीत अनेक जागांवरून संघर्ष होतांना दिसत आहे.अहमदनगर शहर विधानसभा जागेवर महायुतीतील भाजपनेही दावा सांगितला आहे.

महायुतीतील पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील

शहर भाजपाच्या बैठकीत नगर शहर मतदारसंघ भाजपाकडे घ्यावा असा ठराव बैठकीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे केवळ या जागेवर दावाच सांगितला नाही तर विद्यमान आमदारांवर टीका देखील भाजप पदाधिकाऱ्यांनी केलीये. तर आपल्याकडे लोकशाही आहे त्यामुळे कोणीही एखाद्या जागेवर दावा करू शकते. भाजप हा स्वतंत्र पक्ष आहे त्यामुळे त्यांनी तशी भूमिका घेतली असेल मात्र महायुतीतील पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी म्हंटले आहे.

नगर शहारात भाजपची मोठी ताकद आहे.शिवसेना दिवंगत आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या मागे भाजप होती म्हणून ते 25 वर्ष आमदार राहिले गेल्यावेळी भाजप खासदार यांना शहरातून मोठे लीड मिळाले होते. त्यामुळे भाजपची मोठी ताकद आहे म्हणून नगर शहराची जागा ही भाजपलाच मिळावी असं भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी म्हंटलंय. दरम्यान गेल्यावेळी मला नगरच्या जनतेने भरभरून मताधिक्य दिलं यावेळीही जनता मलाच साथ देईल असा विश्वास विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलाय. सोबतच आपण निवडणुकीची तयारी केवळ निवडणूक जवळ आल्यावर करत नाही तर 5 वर्ष जनतेत राहून काम करतो असं आमदार जगताप यांनी म्हंटलंय.

अहमदनगर शहर विधानसभेच्या जागेवर महायुतीतील दोन पक्षांचा दावा 

 एकीकडे राज्यातील नेते महायुती भक्कम असून येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळेल असं सांगत असताना खाली मात्र महायुतीत फारसं सख्य नसल्याचेच चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. अशाच पद्धतीने अहमदनगर शहर विधानसभेच्या जागेवर महायुतीतील दोन्ही पक्षांनी दावा केलाय.

हे ही वाचा :

Nilesh Lanke : विखे हे कुणाचेच नाहीत हे यावरून सिद्ध, निलेश लंकेंचा विखे कुटुंबीयांना टोला

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Embed widget