एक्स्प्लोर

Ganesh Visarjan 2023 : गणेशाचे पाण्यात विसर्जन का केले जाते? जाणून घ्या त्यामागील रंजक पौराणिक कथा

Ganesh Visarjan 2023 : गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक घरोघरी गणपती बाप्पाचे स्वागत करतात, त्यानंतर दहाव्या दिवशी त्यांचे विधीपूर्वक विसर्जन केले जाते.पण असे का केले जाते? जाणून घ्या पौराणिक कथा

Ganesh Visarjan 2023 : यंदा 19 सप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi 2023) सण साजरा करण्यात आला, भाविकांनी मोठ्या थाटामाटात घरोघरी गणपतीचे स्वागत केले. हा उत्सव 10 दिवस साजरा केला जात असून लोक त्यांच्या भक्तीनुसार दीड दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस किंवा 10 दिवस गणपतीची पूजा करतात. यानंतर विधीप्रमाणे त्यांचे विसर्जन केले जाते. यावर्षी 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. हिंदू धर्मात गणपतीला पहिले पूजनीय देवता मानले जाते, मग अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशाचे विसर्जन का केले जाते? यामागे दडलेली पौराणिक कथा जाणून घ्या.


गणेश विसर्जन पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे पाण्यात विसर्जन केले जाते कारण ते जल तत्वाचे अधिपती आहेत. पुराणानुसार, वेद व्यासजी गणपतीला महाभारत सांगत होते आणि बाप्पा ते सलग लिहीत होते. कथा सांगताना वेद व्यासजींनी डोळे मिटले. आणि ते सलग 10 दिवस महाभारत पुराण सांगत राहिले, तोपर्यंत बाप्पा ते लिहीत राहिले. पण दहा दिवसांनी जेव्हा वेद व्यासजींनी डोळे उघडले तेव्हा त्यांना दिसले की गणपतीच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहे. गणेशाचे शरीर थंड करण्यासाठी, वेद व्यासजींनी त्याला पाण्यात आंघोळ घातली, ज्यामुळे बाप्पाचे शरीर थंड झाले. तेव्हापासून गणेश विसर्जन हे गणपतीच्या शरीराला थंड करण्यासाठीच केले जाते, अशी समजूत आहे.


पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचे आमंत्रण

दुसर्‍या आख्यायिकेनुसार, श्रीगणेश आपला भाऊ कार्तिकेयच्या ठिकाणी काही दिवस राहण्यासाठी दक्षिणेला गेले आणि तिथल्या सर्वांना मोहित केले. त्यानंतर 10 दिवसांनी ते तेथून आपल्या निवासस्थानासाठी निघाले. त्यावेळी भगवान कार्तिकेयासह सर्वजण खूप भावूक झाले आणि त्यांनी गणपतीला पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचे आमंत्रण दिले. असे म्हटले जाते की, या आख्यायिकेनुसार गणेश विसर्जनाचा सण साजरा केला जातो आणि गणपतीला पुढील वर्षी पुन्हा सुख, समृद्धी आणि आनंदाने आपल्या घरी येण्याची प्रार्थना केली जाते.

 

गणेश विसर्जन शुभ मुहूर्त
10 दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवाची सांगता गणेश विसर्जनाने होणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी 27 सप्टेंबर रोजी रात्री 20 वाजून 18 मिनिटांनी सुरू होईल, तर 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजून 49 मिनिटांनी समाप्त होईल. उदयातिथीनुसार गणेश विसर्जन 28 सप्टेंबर, गुरुवार रोजी होणार आहे. 28 सप्टेंबरला सूर्योदयानंतर गणेश विसर्जन सुरू होईल. 

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Ganesh Chaturthi 2023 : आजही 'या' गुहेत श्रीगणेशाचे मूळ शीर आहे सुरक्षित? जाणून घ्या यामागील रहस्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget