एक्स्प्लोर

Relationship : आयुष्याचा जोडीदार निवडताना सावधान! लोक 'या' चुका करतात, अरेंज्ड मॅरेज करणाऱ्या लोकांनी विशेष लक्ष द्या

Relationship Tips : लग्नासाठी जोडीदार निवडताना अनेकदा लोक काही चुका करतात, ज्यामुळे त्यांना भविष्यात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.

Relationship Tips : असं म्हणतात ना की, आयुष्याचा जोडीदार जर मनासारखा आणि चांगला मिळाला, तर तुमच्या जीवनाचे सार्थक होते. पण अनेकदा लोक लग्नासाठी जोडीदार निवडताना काही चुका करतात ज्यामुळे त्यांना भविष्यात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. विशेषत: अरेंज्ड मॅरेज (Arranged Marriage)` यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. 

 

अरेंज्ड मॅरेज करणाऱ्यांनो इथे लक्ष द्या..

लग्न करणे हा आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो, पण त्यासाठी एक चांगला जोडीदार निवडणे हे खूप कठीण काम आहे. कारण त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण आयुष्यावर होतो. अरेंज्ड मॅरेजमध्ये मुलगा आणि मुलगी यांच्यापेक्षा कुटुंबाचा सहभाग जास्त असतो. भारतात मुलापेक्षा मुलगी कशी आहे हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे असल्याचे भारतात अनेकदा पाहायला मिळते. यानंतर, त्यांना मुलगा किंवा मुलगी याबद्दल त्यांची पसंती विचारली जाते. अरेंज्ड मॅरेजमध्ये योग्य जोडीदार भेटल्याने तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते आणि तुम्ही आनंदी राहता. पण अनेक वेळा अरेंज्ड मॅरेजमुळे लोकांना आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. अनेकदा असे दिसून आले आहे की अरेंज्ड मॅरेजमध्ये जोडीदार निवडताना लोक अनेकदा काही चुका करतात. जाणून घ्या त्या चुकांबद्दल..

 

जोडीदाराच्या मतांचा विचार करा

अरेंज्ड मॅरेजमध्ये लोक सहसा कौटुंबिक पार्श्वभूमी सारख्या इतर गोष्टींना प्राधान्य देतात. सामाजिक स्थिती आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती या गोष्टी पाहिल्या जातात, या सर्व गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. परंतु आपण भावनिक आणि जीवनशैलीच्या अनुकूलतेकडे दुर्लक्ष करू शकत नाही कारण या गोष्टींमुळे भविष्यात खूप आव्हाने येऊ शकतात.

 

आवडीनिवडींकडे दुर्लक्ष 

अनेक वेळा लोक कौटुंबिक दबावाखाली येतात, त्यावेळी त्यांच्या प्राधान्य आणि इच्छांकडे दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत जीवनसाथी निवडण्याआधी तुम्ही तुमच्या कुटुंबियांना तुमच्या प्राधान्यतेबद्दल तसेच इच्छांबद्दल अगोदरच सांगावे, जेणेकरून ते तुमच्यासाठी जोडीदार शोधताना या गोष्टी लक्षात ठेवतील.

 

घाईघाईने निर्णय घेऊ नका

अनेक वेळा लोक एकमेकांना समजून न घेता घाईघाईने निर्णय घेतात. अनेक वेळा नात्यात घरच्यांकडून किंवा बाहेरच्या लोकांकडून मुलावर किंवा मुलीवर खूप दबाव येतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा अरेंज्ड मॅरेज यशस्वी करायचा असेल तर तुम्ही एकमेकांबद्दल चांगले जाणून घेणे आणि बोलणे महत्त्वाचे आहे.

 

संवाद जरूर साधा

अनेकदा असे दिसून येते की दोन कुटुंबे मिळून मुलगा आणि मुलगी यांचे नाते ठरवतात. या काळात संपूर्ण आयुष्य एकत्र घालवलेल्या दोघांमध्ये संवाद होत नाही. लग्नाआधी मुलगा आणि मुलगी यांना एकमेकांशी बोलू दिले जात नाही, असेही अनेक वेळा पाहायला मिळते. किंवा कधी कधी ते एकमेकांशी त्यांच्या इच्छेनुसार बोलत नाहीत. अरेंज्ड मॅरेजमध्ये असे केल्याने तुम्हाला भविष्यात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. नात्याचा पाया मजबूत करण्यासाठी तुम्ही एकमेकांना वेळ देणे आणि बोलणे महत्त्वाचे आहे.

 

स्वतः ठरवू नका

अरेंज्ड मॅरेजमध्ये अनेकदा असे दिसून येते की, मुलगा किंवा मुलगी नातेसंबंधाचे निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार कुटुंबाला देतात. लग्नानंतर काही समस्या आल्यास ते कुटुंबाला दोषही देतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला या सर्व गोष्टी टाळायच्या असतील आणि तुमचे अरेंज्ड मॅरेज यशस्वी करायचे असेल, तर निर्णय घेताना तुम्ही त्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.

 

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

हेही वाचा>>>

Relationship : "असं" असेल तर तुम्ही चुकीच्या नात्यात आहात राव! 5 संकेत जाणून घ्या, सावध व्हा

 

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : आता ट्रम्प यांची लाडका अमेरिकन योजना, नागरिकांच्या खात्यात पावणे दोन लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
ट्रम्प लाडका अमेरिकन योजना राबवणार, नागरिकांच्या खात्यात 1.77 लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
T20 World Cup : वर्ल्ड कपविजेता रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
T20 World Cup 2026 : मुंबईत टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल, अंतिम फेरीचा सामना अहमदाबादमध्ये, वर्ल्ड कपला 'या' दिवशी सुरुवात?
अहमदाबादमध्ये टी 20 वर्ल्ड कपची फायनल, एकाच कारणामुळं ठिकाण बदलणार, मुंबईत सेमी फायनल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Pawar Politics: थोरल्या भावाचे प्रताप धाकट्याला भोवले? Jay Pawar यांच्या उमेदवारीवर Ajit Pawar यांचे मोठे विधान
Pune Land Scam: 'पार्थ पवारांच्या Amedia कंपनीसाठीच सगळा खटाटोप', निलंबित तहसीलदार Suryakant Yewale आणखी अडचणीत
Maharashtra Politics: 'मुंबई निवडणूक संपताच भाजप Eknath Shinde यांना संपवणार', Rohit Pawar यांचा मोठा दावा
Maharashtra Politics: 'NCP ची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही', Tanaji Sawant यांच्या विधानाने महायुतीत भूकंप
Maharashtra Politics: 'एकट्या NCP-Shiv Sena वर अवलंबून नाही', Congress नेते Harshwardhan Sapkal यांचे स्वबळाचे संकेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : आता ट्रम्प यांची लाडका अमेरिकन योजना, नागरिकांच्या खात्यात पावणे दोन लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
ट्रम्प लाडका अमेरिकन योजना राबवणार, नागरिकांच्या खात्यात 1.77 लाख रुपये पाठवणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
T20 World Cup : वर्ल्ड कपविजेता रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
रिषभ पंत बाहेर, यशस्वी जयस्वालला वगळलं, हर्षा भोगलेंनी टी 20 वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
RSS मध्ये मुस्लिमही येऊ शकतात, पण अट एकच… मोहन भागवतांचे स्पष्ट वक्तव्य; निवडणुकीच्या राजकारणावरही प्रतिक्रिया
T20 World Cup 2026 : मुंबईत टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल, अंतिम फेरीचा सामना अहमदाबादमध्ये, वर्ल्ड कपला 'या' दिवशी सुरुवात?
अहमदाबादमध्ये टी 20 वर्ल्ड कपची फायनल, एकाच कारणामुळं ठिकाण बदलणार, मुंबईत सेमी फायनल
Ratnagiti : कुणाला खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार; नाव न घेता नितेश राणेंचे उदय सामंतांना आव्हान
कुणाला खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार; नाव न घेता नितेश राणेंचे उदय सामंतांना आव्हान
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरचा निर्णय नोव्हेंबरमध्ये फिरवला, भारतीय शेअर बाजारातून चार दिवसात 12569 कोटी  काढून घेतले, कारण...
विदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये रणनीती बदलली, चार दिवसात 12569 कोटी काढून घेतले, कारण...
Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
‘इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2’ सुरू होणार? पहिल्या सीझनवरून झालेल्या वादानंतर समय रैनाची मोठी हिंट
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल
Embed widget