एक्स्प्लोर

Health Tips : कोणते मीठ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे? उत्तर ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Health Tips : जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक व्यक्तीने दररोज 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाणं गरजेचं आहे.

Health Tips : खरंतर आपल्या अन्नात मीठ (Salt) फार गरजेचं आहे. मिठामुळे अन्नाची चव वाढते. मीठ सोडियमचा समृद्ध स्रोत देखील मानला जातो. सोडियममुळेच शरीरातील पेशी व्यवस्थित काम करतात. याशिवाय, हे इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यास मदत करते. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक व्यक्तीने दररोज 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाणं गरजेचं आहे असं म्हटलं आहे.

मात्र, आकडेवारीनुसार, भारतीय लोक 11 ग्रॅम मिठाचा वापर करताना दिसतात. हे प्रमाण फार जास्त आहे. खरंतर बाजारात अनेक प्रकारचे मीठ उपलब्ध आहे. मात्र, येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की. कोणते मीठ खाणे तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

सामान्य मीठ

खरंतर सामान्य मीठ प्रत्येक घरात आढळते. सामान्य मीठाची खास गोष्ट म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारचा अशुद्ध कण नसतो. ही मीठ बनवण्यासाठी अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. मुलांच्या विकासासाठी सामान्य मीठ खूप महत्वाचे आहे. मात्र, जास्त मीठ खाल्ल्याने देखील नुकसान होऊ  शकते.

सैंधव मीठ

समुद्र किंवा तलावाचे खारे पाणी बाष्पीभवन झाल्यावर ते रंगीबेरंगी स्फटिक उरतात. यापासून रॉक सॉल्ट म्हणजे सैंधव मीठ तयार केलं जातं. सैंधव मीठ हे एक प्रकारचं खनिज आहे. याचं सेवन केल्यास अन्न कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता आरोग्यदायी ठरतं. सैंधव मिठालाच हिमालयीन मीठ, रॉक सॉल्ट, लाहोरी मीठ असंही म्हटलं जातं. रॉक सॉल्टमध्ये 90 हून अधिक खनिजं आढळतात. यामध्ये मॅग्नेशियम आणि सल्फरचे प्रमाण अधिक असते.

सी सॉल्ट

पाण्याचे वाफेत रूपांतर करण्याच्या प्रक्रियेद्वारे काळे मीठ तयार केले जाते. त्यात सोडियमची कमतरता आणि आयोडीनचे प्रमाण जास्त आहे. हे मीठ लवकर वितळते.

काळे मीठ

हे मीठ तयार करण्यासाठी अनेक प्रकारचे मसाले आणि झाडाची साल वापरली जातात. पोट फुगणे, बद्धकोष्ठता, आम्लपित्त आणि पोटदुखी यांपासून आराम देण्यासाठी काळे मीठ खूप फायदेशीर आहे.

कोणते मीठ जास्त फायदेशीर आहे?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते कमी सोडियम असलेले मीठ जास्त फायदेशीर असते. समुद्री मीठ आणि सैंधव मीठ दोन्ही अधिक फायदेशीर आहेत. या दोन्हीमध्ये सामान्य मीठापेक्षा कमी प्रमाणात सोडियम असते. तुम्ही या दोन्ही मिठाचा तुमच्या जेवणात समावेश करू शकता.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा

महत्त्वाच्या बातम्या

ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
Health News: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
Health: पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
Navi Mumbai : घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Rahul Gandhi: दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
Embed widget