एक्स्प्लोर

Health Tips : 72 तास फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर सकारात्मक परिणाम होतो की नकारात्मक? वाचा तज्ज्ञांचं मत

Health Care Tips : बरेच लोक आपले वजन कमी करण्यासाठी फक्त फळांचे सेवन करतात, कारण फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात.

Health Care Tips : फळे (Fruits) खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात असं नेहमी म्हटलं जातं. फळे खाल्ल्याने आपल्याला अनेक फायदे मिळतात, ते आपल्याला निरोगी आणि सुंदर दिसण्यास मदत करतात. फळांमध्ये फायबर, मिनरल्स, व्हिटॅमिन्स, अँटिऑक्सिडंट्स आणि न्यूट्रिएंट्स आढळतात जे शरीराला हायड्रेट ठेवतात. अशा परिस्थितीत बरेच लोक फक्त वजन कमी करण्यासाठी किंवा शरीर डिटॉक्स करण्यासाठी फळे खातात. वजन कमी करण्याच्या वाढत्या ट्रेंडमध्ये, फक्त फळांचा आहार देखील फॉलो केला जातो. 3 दिवस फक्त फळे खाण्याच्या दिनचर्येला फ्रुटेरियन डाएट असेही म्हणतात. पण तुम्हाला माहित आहे का की फक्त 3 दिवस म्हणजे 72 तास फळे खाल्ल्याने आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? जर तुम्ही फक्त 3 दिवस फळे खाल्ले तर तुमच्या शरीरावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम दिसून येतात.

72 तास फळांचं सेवन केल्याने वाढणारे धोके 

मधुमेहाचा वाढता धोका 

ज्यांना मधुमेह किंवा प्री-डायबिटीज आहे त्यांनी फक्त फळे खाण्याची सवय टाळावी. कारण बहुतांश फळांमध्ये नैसर्गिक साखर जास्त असते. या सवयीमुळे किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये आरोग्याशी संबंधित अनेक समस्या वाढू शकतात.

दात किडणे

फळांमध्ये असलेली नैसर्गिक साखर आम्लपित्ताबरोबरच दात किडण्यासारख्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते.

अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची कमतरता

जे लोक फक्त फळांचा आहार घेतात. व्हिटॅमिन बी 12, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, आयोडीन आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांची त्यांना कमतरता असू शकते. अशा परिस्थितीत या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा, रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित आजार, शरीरात कॅल्शियम कमी होणे आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्या उद्भवू शकतात.

सूज समस्या

ज्या फळांमध्ये फ्रक्टोज भरपूर प्रमाणात असते. त्यांना सूज येऊ शकते. त्यामुळे ज्यांच्या पायांना किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये आधीच सूज आहे त्यांनी केवळ फळांच्या सेवनावर अवलंबून राहू नये.

वजन वाढणे

काही लोक वजन कमी करण्यासाठी फळे खातात आणि सुरुवातीला त्यांचे वजनही कमी होते. पण फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे वजन वाढू शकते. विशेषतः जे लोक जास्त फळे खातात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान तणावामुळे मुलामध्ये ADHD चा वाढता धोका; गर्भवती महिला 'या' मार्गांनी तणाव कमी करू शकतात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Legislative Council Election : विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
Virat Kohli: वानखेडेवरील जल्लोषानंतर विराट मुंबई विमानतळावर पोहोचला,कोहली अचानक लंडनला रवाना? पाहा व्हिडीओ 
विराटनं वानखेडेचं मैदान भाषणानं गाजवलं, कार्यक्रम संपताच मुंबईच्या विमानतळावर पोहोचला, कारण समोर
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Mirzapur 3  Online Leaked :   'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Full PC : सरकारकडून शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी,  विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीकाSanjay Raut on Victory Parade Bus:गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे का? :संजय राऊतRohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रियाRohit Sharma Meet Family at Wankhede : विश्वविजेत्या लेकाला जेव्हा आईबाप भेटले, रोहितची मायेची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
Virat Kohli: वानखेडेवरील जल्लोषानंतर विराट मुंबई विमानतळावर पोहोचला,कोहली अचानक लंडनला रवाना? पाहा व्हिडीओ 
विराटनं वानखेडेचं मैदान भाषणानं गाजवलं, कार्यक्रम संपताच मुंबईच्या विमानतळावर पोहोचला, कारण समोर
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Mirzapur 3  Online Leaked :   'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
Pune Crime : पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
Vijay Wadettiwar : 'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त, 1500 रुपयात काय होणार? रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल  
सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त, 1500 रुपयात काय होणार? रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल  
Embed widget