एक्स्प्लोर

Health Tips : कोथिंबिरीचे पाणी अनेक रोगांवर रामबाण उपाय; रिकाम्या पोटी प्यायल्यास मिळतील आश्चर्यकारक फायदे

Health Tips : दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबिरीचे पाणी प्यायल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात.

Health Tips : प्रत्येक स्त्रीच्या स्वयंपाकघरात आढळणारी एक गोष्ट म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीर अन्नाला चवदार आणि सुवासी बनवते. कोथिंबीरचा वापर आपण अन्नात अनेक प्रकारे करतो. जसे की, भाजीत कोथिंबीर वापरली जाते, सॅलडमध्ये वापर केला जातो. कोथिंबीरची चटणी केली जाते. शीतपेयात देखील कोथिंबीरचा वापर केला जातो. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, कोथिंबीर फक्त अन्नाची चव वाढवत नाही तर कोथिंबीर आरोग्यासाठीही परिपूर्ण आहे. हे तुम्हाला अनेक समस्यांपासून वाचवण्यास मदत करते. कोथिंबिरीत व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबिरीचे पाणी प्यायल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात. चला जाणून घेऊयात कोथिंबिरीचे फायदे.

रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते

अँटिऑक्सिडंटने समृद्ध कोथिंबीरच्या बिया अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करतात. या कोथिंबीरचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. ज्यामुळे तुम्ही अनेक प्रकारचे इन्फेक्शन टाळू शकता.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर कोथिंबीरीचे पाणी तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरू शकते. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

वजन कमी करण्यास उपयुक्त

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आहारात कोथिंबीर पाण्याचाही समावेश करू शकता. हे पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने चयापचय वाढते. तुम्ही ते डिटॉक्स वॉटर म्हणून पिऊ शकता. हे पेय वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

डोळ्यांसाठी फायदेशीर

कोथिंबीरमध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात, ज्यामुळे दृष्टी सुधारते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी तुम्ही दररोज कोथिंबिरीचे पाणी पिऊ शकता.

केस मजबूत करते

कोथिंबीर अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि इतर घटक आढळतात, ज्यामुळे केस मजबूत होतात. सकाळी कोथिंबिरीचे पाणी प्यायल्याने केस गळणे आणि तुटणे कमी होते. 

अशा प्रकारे तुम्ही कोथिंबीरचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. आणि अनेक रोगांपासून आपली सुटका करू शकता.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Embed widget