एक्स्प्लोर

Cities In India : भारतातील 'ही' शहरे ओळखली जातात रंगांवरून कोणती आहेत शहरे, घ्या जाणून

विविधतेने भरलेल्या भारतात तुम्हाला अशी अनेक शहरे पाहायला मिळतील, जी रंगांच्या नावाने ओळखली जातात. कोणत्या शहरांना पिंक, ब्लू, आणि व्हाईट म्हणतात ते जाणून घेऊया.

Cities In India Known By Colours : भारतात एकूण 28 राज्ये आहेत. या प्रत्येक राज्यांची एक वेगळी प्रथा आणि वारसा आहे. ज्यामुळे ही राज्ये त्यांच्या वेगळेपणामुळे ओळखले जातात. या राज्यांमधील खाद्यपदार्थ आणि संस्कृतीमुळे या ठिकाणांची भारतात एक वेगळी ओळख आहे. तथापि, या सर्वांव्यतिरिक्त, या शहरांशी संबंधित रंग आहेत, जे त्यांना संपूर्ण जगात एक विशेष ओळख निर्माण करून देतात. देशातील सर्वात मोठे राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानमधील पिंक सिटीबद्दल तुम्ही ऐकले असेलच. पण, तुम्हाला माहिती आहे का की राजस्थानमध्ये अशी अनेक शहरे आहेत, जी रंगांवरून ओळखली जातात. जाणून घेऊया या काही विशेष शहरांबद्दल.

पिंक सिटी

भारतातील हे शहर जगभर ओळखले जाते. हे शहर गुलाबी रंगाचे आहे, जे राजस्थानचे जयपूर शहर आहे. 1876 ​​मध्ये प्रिन्स अल्बर्टला जयपूर शहराला भेट द्यायची होती. यानंतर जयपूरचे तत्कालीन शासक महाराजा सवाई राम सिंह द्वितीय यांनी त्यांच्या आदरातिथ्याच्या सन्मानार्थ संपूर्ण शहराला गुलाबी रंग दिला. यानंतर शहराला गुलाबी रंगाने रंगविण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि या प्रथेमुळे शहराला पिंक सिटी असे नाव मिळाले. 

ब्लू सिटी

जोधपूर हे भारतातील राजस्थान राज्यातील एक शहर आहे ज्याला ब्लू सिटी म्हणूनही ओळखले जाते. तसे, जोधपूरला सन सिटी देखील म्हणतात. दुसरीकडे मेहरानगडवरून पाहिल्यास हे शहर निळ्या रंगात रंगलेले दिसते.

व्हाईट सिटी

राजस्थानमध्ये तुम्हाला व्हाइट सिटी नावाचे एक शहर देखील दिसेल, ते उदयपूर आहे. हे शहर 1559 मध्ये महाराणा प्रताप यांचे वडील महाराणा उदय सिंह यांनी वसवले होते. शहरात बांधलेल्या सुंदर तलावांमुळे हे शहर पूर्वेचे व्हेनिस म्हणूनही ओळखले जाते. या शहरात संगमरवरी दगडाने बनलेले अनेक राजवाडे आहेत. यामुळेच या शहराला भारतात व्हाईट सिटी म्हणूनही ओळखले जाते.  दरवर्षी मोठ्या संख्येने देश-विदेशातील पर्यटक येथे येतात. संगमरवरी दगडाने बनवलेल्या अनेक अद्वितीय वास्तू याठिकाणी आहेत आणि म्हणूनच या शहराला पांढरे शहर असे नाव देण्यात आले आहे.

गोल्डन सिटी 

राजस्थानच्या थार वाळवंटात वसलेले जैसलमेर शहर त्याच्या वाळवंट सफारी आणि भव्य किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. हा किल्ला पिवळ्या वाळूच्या दगडाने बनलेला असून या किल्ल्यावर संध्याकाळचा प्रकाश पडला की त्याला सोनेरी रंग येतो. त्यामुळे याला सोनार किल्ला असेही म्हणतात. यासोबतच इथे इतर प्राचीन वास्तूही या पिवळ्या वाळूच्या दगडापासून बनवलेल्या आहेत. त्यामुळे याला गोल्डन सिटी असे नाव देण्यात आले आहे. 

 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Embed widget