एक्स्प्लोर

जेव्हा इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले...

1/10
यासाठी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेनरी किसिंजर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अमेरिकेने पाकिस्तानला आवर घातला नाही, तर भारताला पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्याशिवाय दुसरा मार्ग नसेल, असं स्पष्ट केलं. पण पूर्व पाकिस्तानातील समस्या या पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न असल्याचा गवगवा पाकिस्तानकडून सुरु होता. त्याला इंदिरा गांधींनी सडेतोड उत्तर देत, पूर्व पाकिस्तानातील गंभीर समस्येमुळे भारतातील पूर्वेकडील राज्यातील शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी इंदिरा गांधींनी पूर्व पाकिस्तानसंदर्भात उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं सडेतोड उत्तर दिलं. एकिकडे इंदिरा गांधी पाकिस्तानची कोंडी करत होत्या, तर दुसरीकडे भारताच्या भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्नशिल होत्या. यात पाकिस्तानविरोधात अमेरिकेने मवाळ धोरण स्विकारल्याने इंदिरा गांधी यांनी 9 ऑगस्ट 1971 रोजी सोव्हिएत संघसोबत एक करार केला. या कराराअंतर्गत दोन्ही देशांनी एकमेकांनी सुरक्षेची हामी दिली.
यासाठी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेनरी किसिंजर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अमेरिकेने पाकिस्तानला आवर घातला नाही, तर भारताला पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्याशिवाय दुसरा मार्ग नसेल, असं स्पष्ट केलं. पण पूर्व पाकिस्तानातील समस्या या पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न असल्याचा गवगवा पाकिस्तानकडून सुरु होता. त्याला इंदिरा गांधींनी सडेतोड उत्तर देत, पूर्व पाकिस्तानातील गंभीर समस्येमुळे भारतातील पूर्वेकडील राज्यातील शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी इंदिरा गांधींनी पूर्व पाकिस्तानसंदर्भात उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं सडेतोड उत्तर दिलं. एकिकडे इंदिरा गांधी पाकिस्तानची कोंडी करत होत्या, तर दुसरीकडे भारताच्या भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्नशिल होत्या. यात पाकिस्तानविरोधात अमेरिकेने मवाळ धोरण स्विकारल्याने इंदिरा गांधी यांनी 9 ऑगस्ट 1971 रोजी सोव्हिएत संघसोबत एक करार केला. या कराराअंतर्गत दोन्ही देशांनी एकमेकांनी सुरक्षेची हामी दिली.
2/10
उरीमधील दहशतवादी हल्ल्यात भारताचे 18 जवान शहीद झाल्यानंतर पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, अशी भावना भारतीय जनमानसातून व्यक्त होत आहे. पण यासाठी युद्धाचा निर्णय घेणं हे कधीही योग्य नसतं. या नाजूक प्रसंगात सर्वच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची आठवण करुन देत आहेत. कारण, इंदिरा गांधींनी 1971 मधील ऐतिहासिक युद्धात पाकिस्तानला धूळ चारली होती.
उरीमधील दहशतवादी हल्ल्यात भारताचे 18 जवान शहीद झाल्यानंतर पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, अशी भावना भारतीय जनमानसातून व्यक्त होत आहे. पण यासाठी युद्धाचा निर्णय घेणं हे कधीही योग्य नसतं. या नाजूक प्रसंगात सर्वच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची आठवण करुन देत आहेत. कारण, इंदिरा गांधींनी 1971 मधील ऐतिहासिक युद्धात पाकिस्तानला धूळ चारली होती.
View More
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचे जंतर मंतरवर उपोषण सुरू; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाचा आज नववा दिवस
नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचे जंतर मंतरवर उपोषण सुरू; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाचा आज नववा दिवस
Bhagirath Choudhary: केंद्रीय मंत्र्यांनी स्वत:च्याच मंत्रालयाकडून उचलली तब्बल 99 लाखांची सबसिडी, 'त्या' एका फलकामुळे झाली पोलखोल; नेमकं प्रकरण काय?
केंद्रीय मंत्र्यांनी स्वत:च्याच मंत्रालयाकडून उचलली तब्बल 99 लाखांची सबसिडी, 'त्या' एका फलकामुळे झाली पोलखोल; नेमकं प्रकरण काय?
Anant Ambani: अनंत अंबानींचं तिरुपती बालाजी मंदिरात केशदान; परंपरा जपत केलं मुंडन, जाणून घ्या केस कापण्याचं महत्त्व
अनंत अंबानींचं तिरुपती बालाजी मंदिरात केशदान; परंपरा जपत केलं मुंडन, जाणून घ्या केस कापण्याचं महत्त्व
El Nino Impact : चिंताजनक! 'अल निनो'चा फटका, देशभरात पाणीबाणीच सावट; सरासरीपेक्षा 43 टक्के कमी पाऊस, कृषी मंत्री शिवराज सिंह म्हणाले...
चिंताजनक! 'अल निनो'चा फटका, देशभरात पाणीबाणीच सावट; सरासरीपेक्षा 43 टक्के कमी पाऊस, कृषी मंत्री शिवराज सिंह म्हणाले...

व्हिडीओ

Anandache Paan : 'खोचक रेषा' या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Rajabhau Waje Majha Katta : निष्ठेचा नवा झेंडा रोवणारा खासदार, राजाभाऊ वाजे 'माझा कट्टा'वर
Mira Road Accidet Special Report : जीव वाचवणारी एअरबॅग ठरली जीवघेणी
Candle march to pay tribute to Ketan Agarwal : केतन अगरवालला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्च

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2026 | रविवार
Rain Update: मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
मान्सूच्या पहिल्या पावसाचा आनंद, परशुराम घाटातील धबधबा वाहू लागला; पर्यंटकांनी, प्रवाशांनी आनंद लुटला
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ,आता ह्याच्या कपाळावरचा 'गद्दार' डाग कधी पुसणार; उद्धव ठाकरेंची ओमराजेंवर घणाघाती टीका
Team India Coach: गौतम गंभीरला हटवणार, हा अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार; श्रेयस अय्यर कॅप्टन होताच कोणी केली भविष्यवाणी?
गौतम गंभीरला हटवणार, हा अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होणार; श्रेयस अय्यर कॅप्टन होताच कोणी केली भविष्यवाणी?
नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचे जंतर मंतरवर उपोषण सुरू; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाचा आज नववा दिवस
नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचे जंतर मंतरवर उपोषण सुरू; कॉकरोच पार्टीच्या आंदोलनाचा आज नववा दिवस
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात काय झालं? आरोपीचे वकील अन् पोलिसांचा तपास
Rajesh Kshirsagar: रविकिरण इंगवलेंनी 40 लाखांच्या टक्केवारीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आणला, आता राजेश क्षीरसागर म्हणाले, '302 खटल्यातील आरोपीनं आरोप केला म्हणून उत्तर देत नाही, पण सतेज पाटलांनी..'
रविकिरण इंगवलेंनी 40 लाखांच्या टक्केवारीचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आणला, आता राजेश क्षीरसागर म्हणाले, '302 खटल्यातील आरोपीनं आरोप केला म्हणून उत्तर देत नाही, पण सतेज पाटलांनी..'
Nashik Crime News: सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते केलं; घटनेनं नाशिकमध्ये खळबळ
Embed widget