कारण एखाद्या लहान शहरात जवळपास 20 एटीएम सेंटर आहेत. हे कोट्यवधी रुपये 28 शहरातील एटीएममध्ये भरता आले असते. मात्र, यावर धनदांडग्यांनी डल्ला मारल्याने, बँकांमधून वेळीच रोकड उपलब्ध होऊ शकले नाहीत.