एक्स्प्लोर

Marathi Serial Updates : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका कधी निरोप घेणार? ऐश्वर्या नारकरांनी सांगितलं

Aishwarya Narkar : मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट आलेत. या ट्विस्टमुळे कथानकात बदल होत असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे प्रेक्षकांकडूनच मालिका बंद करण्याची मागणी करण्यात येत होती.

Marathi Serial Updates :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satvi Mulgi) सध्या रंगतदार वळणावर आहे. नेत्रा आणि विरोचकमध्ये वार-पलटवार सुरू आहे.सस्पेन्स, थ्रिलर असलेल्या मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट आलेत. या ट्विस्टमुळे कथानकात बदल होत असल्याने  प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे प्रेक्षकांकडूनच मालिका बंद करण्याची मागणी करण्यात येत होती. आता,  मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांनी यावर भाष्य केले आहे. 

झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेला नुकतेच 500 भाग पूर्ण झाले. या मालिकेत सध्या वरचढ ठरत असलेल्या विरोचकाला त्रिनयना देवीच्या लेकी छोबीपछाड देण्याच्या तयारीत आहे. आस्तिका कोण आणि नेत्रा कोण याचा उलगडा घरातील सदस्यांना झाला आहे. त्यामुळे आता विरोचक आणि त्रिनयना देवीची मुलगी असलेल्या नेत्रामध्ये युद्ध कधी होईल याची प्रेक्षकांनी उत्सुकता लागली आहे. 

मालिकेचा शेवट कधी होणार?

‘इट्स मज्जा’या वेब पोर्टलसोबत बोलताना अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी मालिकेतील आपल्या रुपाली म्हात्रे या व्यक्तिरेखेबाबत बोलताना सांगितले की, मालिकेतील सुरुवातीचे काही भाग छान होते. त्या व्यक्तीरेखेतील खलनायकी छटा बाहेर आली नव्हती. हळूहळू ही छटा बाहेर येऊ लागली.रुपालीच्या भूमिकेने खूप काही दिले. एखाद्या चौकटीबाहेरची भूमिका मिळणे हे आव्हानात्मक असते. रुपालीची भूमिका ही अशीच होती असेही ऐश्वर्या नारकर यांनी सांगितले.

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मध्ये विरोचक आणि त्रिनयना देवीच्या मुलींमध्ये युद्ध होईल. या युद्धात विरोचकाचा शेवट झाल्यानंतर मालिकेचा शेवट होईल असेही त्यांनी सांगितले. विरोचक संपल्यानंतर मालिकेला काही अर्थच राहणार नाही, त्यामुळे मालिका संपू शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

मालिकेत सध्या रंगतदार वळण आले आहे. खरी नेत्रा कोण आहे, याचा उलगडा घरातील लोकांना झाला आहे. त्यामुळे आस्तिकाला उघडे पाडण्यासाठी नेत्रा आणि इतर सदस्य डावपेच लढवत आहे. येत्या काही एपिसोडमध्ये आस्तिकाचा वध नेत्राकडून होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. 

इतर संबंधित बातम्या: 

श्रीकांत भोसले
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा

व्हिडीओ

Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Raj Thackeray Majha Katta: भाजपचा मुंबईवर डोळा, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Meenakshi Shinde : 'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
Vishwas Abaji Patil: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
Embed widget