एक्स्प्लोर

Marathi Serial Updates : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका कधी निरोप घेणार? ऐश्वर्या नारकरांनी सांगितलं

Aishwarya Narkar : मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट आलेत. या ट्विस्टमुळे कथानकात बदल होत असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे प्रेक्षकांकडूनच मालिका बंद करण्याची मागणी करण्यात येत होती.

Marathi Serial Updates :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satvi Mulgi) सध्या रंगतदार वळणावर आहे. नेत्रा आणि विरोचकमध्ये वार-पलटवार सुरू आहे.सस्पेन्स, थ्रिलर असलेल्या मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट आलेत. या ट्विस्टमुळे कथानकात बदल होत असल्याने  प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे प्रेक्षकांकडूनच मालिका बंद करण्याची मागणी करण्यात येत होती. आता,  मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांनी यावर भाष्य केले आहे. 

झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेला नुकतेच 500 भाग पूर्ण झाले. या मालिकेत सध्या वरचढ ठरत असलेल्या विरोचकाला त्रिनयना देवीच्या लेकी छोबीपछाड देण्याच्या तयारीत आहे. आस्तिका कोण आणि नेत्रा कोण याचा उलगडा घरातील सदस्यांना झाला आहे. त्यामुळे आता विरोचक आणि त्रिनयना देवीची मुलगी असलेल्या नेत्रामध्ये युद्ध कधी होईल याची प्रेक्षकांनी उत्सुकता लागली आहे. 

मालिकेचा शेवट कधी होणार?

‘इट्स मज्जा’या वेब पोर्टलसोबत बोलताना अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी मालिकेतील आपल्या रुपाली म्हात्रे या व्यक्तिरेखेबाबत बोलताना सांगितले की, मालिकेतील सुरुवातीचे काही भाग छान होते. त्या व्यक्तीरेखेतील खलनायकी छटा बाहेर आली नव्हती. हळूहळू ही छटा बाहेर येऊ लागली.रुपालीच्या भूमिकेने खूप काही दिले. एखाद्या चौकटीबाहेरची भूमिका मिळणे हे आव्हानात्मक असते. रुपालीची भूमिका ही अशीच होती असेही ऐश्वर्या नारकर यांनी सांगितले.

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मध्ये विरोचक आणि त्रिनयना देवीच्या मुलींमध्ये युद्ध होईल. या युद्धात विरोचकाचा शेवट झाल्यानंतर मालिकेचा शेवट होईल असेही त्यांनी सांगितले. विरोचक संपल्यानंतर मालिकेला काही अर्थच राहणार नाही, त्यामुळे मालिका संपू शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

मालिकेत सध्या रंगतदार वळण आले आहे. खरी नेत्रा कोण आहे, याचा उलगडा घरातील लोकांना झाला आहे. त्यामुळे आस्तिकाला उघडे पाडण्यासाठी नेत्रा आणि इतर सदस्य डावपेच लढवत आहे. येत्या काही एपिसोडमध्ये आस्तिकाचा वध नेत्राकडून होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. 

इतर संबंधित बातम्या: 

श्रीकांत भोसले
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
Uday Samant : भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
BMC Election: पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
Shahajibapu Patil : काय ती झाडी, काय ते डोंगार... शहाजी बापूंची तोफ आता मुंबईत धडाडणार, पहिले टार्गेट संजय राऊत
काय ती झाडी, काय ते डोंगार... शहाजी बापूंची तोफ आता मुंबईत धडाडणार, पहिले टार्गेट संजय राऊत

व्हिडीओ

Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
Uday Samant : भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
BMC Election: पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
Shahajibapu Patil : काय ती झाडी, काय ते डोंगार... शहाजी बापूंची तोफ आता मुंबईत धडाडणार, पहिले टार्गेट संजय राऊत
काय ती झाडी, काय ते डोंगार... शहाजी बापूंची तोफ आता मुंबईत धडाडणार, पहिले टार्गेट संजय राऊत
Ajit Pawar Pimpri Chinchwad Election 2026: अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
मोठी बातमी! भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची मनसेकडून पोलखोल होणार; राज ठाकरेंचं पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'
मोठी बातमी! भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची मनसेकडून पोलखोल होणार; राज ठाकरेंचं पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'
Akola Crime News: समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
समलिंगी नात्यातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या; अकोल्यात खळबळ, तीन वर्षे एकत्र राहणाऱ्या तरुणांमध्ये संशयातून वाद
Venezuela Bombing: नववर्षाच्या तिसऱ्याच दिवशी आणखी एक युद्ध पेटलं, अमेरिकेनं चार शहरांमध्ये मिसाईलींचा पाऊस पाडला, लष्करी तळांवर, विमानतळांवर बाॅम्ब वर्षाव
नववर्षाच्या तिसऱ्याच दिवशी आणखी एक युद्ध पेटलं, अमेरिकेनं चार शहरांमध्ये मिसाईलींचा पाऊस पाडला, लष्करी तळांवर, विमानतळांवर बाॅम्ब वर्षाव
Embed widget