एक्स्प्लोर

Sigham Again : 'सिंघम अगेन' लिहिणाऱ्या मराठी लेखकाचं अभिनेत्याने केलं कौतुक, म्हणाला, 'डायलॅागबाजी नाही तर नितीमत्तेचे संदेश...'

Sigham Again : सिंघम अगेनची कथा मराठी लेखक क्षितीज पटवर्धन याने लिहीली असून त्याच्यासाठी एका मराठी अभिनेत्याने खास पोस्ट केली आहे.

Sigham Again : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'सिंघम अगेन' (Singham Again) हा सिनेमा सध्या बराच चर्चेत आहे. सिनेमाची कथा, गाणी, अॅक्शन आणि आशय या सगळ्यामुळे बॉक्स ऑफिसवरही सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं चित्र आहे. तसेच आता या सिनेमाची कथा लिहिणाऱ्या मराठी लेखकाचंही बरंच कौतुक केलं जातंय. क्षितीज पटवर्धनने (Kshitij Patwardhan) सिंघम अगेनची कथी लिहिली आहे. त्याच्यासाठी अभिनेता पृथ्वीक प्रतापने (Prithvik Pratap) सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. 

क्षितीजच्या लेखणीचं पृथ्वीकने या पोस्टमध्ये कौतुक केलं आहे. तसेच त्याने ज्याप्रकारे या ही कथा गुंफली आहे, त्यावरही भाष्य पृथ्वीकने केलं आहे. चित्रपटसृष्टीची निर्मिती असो वा तिचं पुनरुत्थान ‘मराठी माणूस’ हवाचं, असं म्हणत क्षितीजच्या कामाविषयी पृथ्वीक व्यक्त झाला आहे. यावर कलाकारांनीही कमेंट्स करत कौतुक केलं आहे. 

पृथ्वीकची पोस्ट नेमकी काय?

पृथ्वीकने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं की, काल सिंघम सिनेमा पाहिला. खूप दिवसांनी बॉलिवूडने तयार केलेला mass entertainment cinema एंजॉय केला. लेखकांसाठी साधारण  2 ते 2.30 मिनिटं वाजलेल्या टाळ्या आणि स्टँडिंग ओव्हेशन प्रेक्षकांच्या मनात काय आहे हे सांगत होत्या.लहानपणी सगळ्यांनीच दूरदर्शन वर रामायण पाहिलयं, अनेक वर्षे ते आपण वाचत आलोय, ऐकत आलोय, पाहत आलोय. त्यामुळे या महाकाव्याची संपूर्ण गोष्ट सगळ्यांना तोंडपाठ असणं स्वाभाविकच आहे.याच पवित्र महाकाव्या भोवती सिंघम सिनेमा बागडत राहतो.

पुढे त्याने म्हटलं की,सिनेमात फक्त ॲक्शन नाही तर कलियुगात सुद्धा श्री रामांची तत्व जपणारा एक नायक आहे, जो आपल्याला ही श्री रामांचा मार्ग पत्करायला प्रवृत्त करत असतो. फक्त डायलॅागबाजी नाही तर नितीमत्तेचे संदेश आहेत. फक्त रंजन नाही तर एक दिशा आहे आयुष्य जगण्याची आणि हे सगळं कथेत, कथेभोवती गुंफण्याचं काम क्षितीज पटवर्धन याने केलेलं आहे.सिनेमा इतक्या कमालीच्या वेगाने स्क्रीनवर आणि मनावर पकड घेतो की, आपल्याला दाद द्यायला ही उसंत मिळत नाही. सिनेमाचा शेवट काय होणार आहे आपल्याला माहिती असतं पण तरीही तो पाहण्याची उत्सुकता कमी होतं नाही आणि इथेच हा सिनेमा मनं जिंकतो.

धोनी सिनेमाच्या शेवटी MSD वर्ल्डकप विनिंग सिक्सर मारणार हे माहित असूनही उत्कंठा वाढते की नाही? अगदी तसंच सिंघम बाबतही होतं. त्यामुळे ज्यांना सिनेमे एंजॅाय करायला आवडतात त्यांनी हा सिनेमा OTT वर येण्याची वाट पाहू नका. सरळ तिकीटं बुक करा आणि सिनेमागृहात पाहा. ही पोस्ट लिहिण्याचं कारणं ह्या सिनेमाची कथा माझ्या one of the favourite writers क्षितीज पटवर्धन याने लिहीली आहे. ‘Cinema is a director’s medium’ हे जरी खरं असलं तरी ‘Cinema is writers message to society and a firm opinion of him’ हे अमान्य करून चालणार नाही. आणि हो चित्रपटसृष्टीची निर्मिती असो वा तिचं पुनरुत्थान ‘मराठी माणूस’ हवाचं, असं म्हणत पृथ्वीकने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PRITHVIK PRATAP (@prithvikpratap)

ही बातमी वाचा : 

Savita Malpekar : 'सायनिंग अमाऊंटही मिळाली होती, पण रंजनामुळे सिनेमातून काढून टाकलं'; सविता मालपेकरांचे दिग्गज अभिनेत्रीवर गंभीर आरोप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेंचा टोला
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेचा टोला

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेंचा टोला
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेचा टोला
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Tejasvee Ghosalkar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
काँग्रेसच्या पत्राची राज्य निवडणूक आयोगानं घेतली दखल, लाडकी बहिण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर 
काँग्रेसच्या पत्राची राज्य निवडणूक आयोगानं घेतली दखल, लाडकी बहिण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर 
Embed widget