एक्स्प्लोर

शशी कपूर यांच्या 'या' चित्रपटामुळे राजेश खन्ना यांना बदलावं लागलं नाव, जाणून घ्या नेमकं कारण

राजेश खन्ना यांनी 1966 मध्ये 'आखरी खत' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. राजेश खन्ना यांचा चित्रपट रिलीज होण्याच्या एक वर्ष आधी शशी कपूरचा 'जब-जब फूल खिले' हा चित्रपट आला होता.

Rajesh Khanna :  सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांनी 1966 साली 'आखरी खत' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. राजेश खन्ना यांचा पहिला चित्रपट रिलीज होण्याच्या एक वर्ष आधी शशी कपूर (Shashi Kapoor) यांचा 'जब-जब फूल खिले' हा चित्रपट आला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटामुळे राजेश खन्ना यांना त्यांचे नाव बदलावे लागले.

राजेश खन्ना यांचे खरे नाव जतिन खन्ना असे होते. त्याच नावाने ते मुंबईत आले होते. पण, शशी कपूर यांच्या 'जब जब फूल खिले' या चित्रपटानंतर राजेश खन्ना यांनी नाव बदलण्याचा निर्णय घेतला. खरंतर, या चित्रपटात जतिन खन्ना नावाचा अभिनेता होता. हा चित्रपट हिट झाला, त्यानंतर चित्रपटातील सर्व कलाकारही लोकप्रिय झाले. 

त्याच वेळी राजेश खन्ना देखील बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत होते. चित्रपटसृष्टीत दोन नावे सारखी असल्यास लोकांचा गैरसमज व्हायला नको म्हणून राजेश खन्ना यांनी त्यांचे नाव जतिन खन्ना वरून बदलून राजेश खन्ना असे केले. राजेश खन्ना यांचा पहिला चित्रपट 'आखरी खत' बॉक्स ऑफिसवर फार चालू शकला नाही. परंतु, जेव्हा राजेश खन्ना यांचा काळ आला तेव्हा चाहत्यांना राजेश खन्नाशिवाय दुसरे काही दिसत नव्हते. 

आजही सलग 15 हिट चित्रपट देण्याचा विक्रम राजेश खन्नांच्या नावावर आहे. आपल्या शानदार कारकिर्दीत त्यांनी 'अमर प्रेम', 'हाथी मेरे साथी', 'आनंद', 'रोटी', 'आराधना', 'दाग', 'सच्चा झूठा', 'अजनबी' आणि 'अपना' अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambadas Danve :संजय राऊतांचा ब्रेक, दानवेंकडे माईक; राऊतांऐवजी सरकारवर दानवे कडाडणार Special Report
Nawab Malik : मलिक 'कॅप्टन' महायुतीत टशन; राष्ट्रवादीचे लाडके, भाजपचे दोडके Special Report
Sangli Shaurya Death : मारकुट्या शिक्षिका, शौर्यची शोकांतिका Special Report
Chikhaldara Nagarparishad : बिनविरोध मामेभाऊ, निशाण्यावर देवाभाऊ Special Report
Shahaji Bapu:निराशेचे 'डोंगर', आरोपांची 'झाडी', शहाजी बापूंचा मुख्यमंत्र्यांवर संताप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Tamhini Accident: ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
Embed widget