एक्स्प्लोर

Commando Trailer Out: 'द केरळ स्टोरी'नंतर आता अदा शर्माची नवी वेब सीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीस; 'कमांडो'चा ट्रेलर रिलीज

कमांडो (Commando) या वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

Commando Trailer Out: अभिमेत्री आदा शर्माच्या (Adah Sharma) 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. आता अदा कमांडो (Commando) या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच कमांडो या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये अदा शर्माचा अॅक्शन अंदाज दिसत आहे. 

विपुल अमृतलाल शाह यांच्या 'कमांडो' या अॅक्शन सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या  अॅक्शनपॅक्ड सीरिजचा ट्रेलर Disney Plus Hotstar ने त्यांच्या युट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. विपुल अमृतलाल शाह निर्मित आणि दिग्दर्शित 'कमांडो' या सीरिजच्या ट्रेलरमध्ये  प्रेम पारिजा, अदा शर्मा, वैभव तत्ववादी हे कलाकार दिसत आहेत.

कमांडो या वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, क्षितीज हा एक गुप्तहेर आहे. तो एका देशात गुप्तहेर म्हणून गेला आहे. पण क्षितीजला त्या देशात अटक केली जाते आणि त्याला एका तुरुंगात ठेवण्यात येते. त्यानंतर  विराट आणि भावना रेड्डी हे दोघे क्षितीजला त्या तुरुंगातून सुरक्षित आणण्यासाठी धोकादायक मोहिमेवर निघतात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

'कमांडो' ची स्टार कास्ट

अभिनेता वैभव तत्ववादीनं 'कमांडो' या सीरिजमध्ये 'क्षितीज' ही भूमिका साकारली असून अदा शर्मानं भावना रेड्डी आणि प्रेमनं विराट ही भूमिका साकारली आहे. या सीरिजमध्ये तिग्मांशू धुलिया, अमित सियाल, श्रेया सिंह चौधरी, इश्तियाक खान आणि मुकेश छाबरा हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत आहेत.

कधी रिलीज होणार कमांडो?

कमांडो ही वेब सीरिज 11 ऑगस्ट रोजी Disney Plus Hotstar  या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'कमांडो' ही वेब सीरिज 'कमांडो' फ्रँचायझीमधील आहे. 'कमांडो' फ्रँचायझीचे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले. या चित्रपटांची निर्मिती विपुल शाह यांनी केली आहे. कमांडो फ्रँचायझीची सुरुवात 2013 मध्ये 'कमांडो: ए वन मॅन आर्मी' या चित्रपटानं झाली, ज्यामध्ये विद्युत आणि पूजा चोप्रा मुख्य भूमिकेत होते. आता प्रेम आणि अदा 'कमांडो' या वेब सीरीजमध्ये दिसणार आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या:

The Kerala Story: अदा शर्मानं शेअर केले 'द केरळ स्टोरी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे फोटो; म्हणाली, '40 तास...'

 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget