एक्स्प्लोर

Akshay Kumar : India VS Bharat दरम्यान अक्षय कुमारचा मोठा निर्णय; 'Mission Raniganj'ची टॅगलाईन बदलली

Akshay Kumar : अक्षय कुमारचा 'मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू' (Mission Raniganj The Great Bharat Rescue) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Akshay Kumar Changed His Film Title Amid India-Bharat Row : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारने (Akshay Kumar) त्याच्या आगामी सिनेमाचा टीझर शेअर करत चाहत्यांना खास भेट दिली आहे. या टीझरमधील एका गोष्टीने मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. India VS Bharat दरम्यान खिलाडीने त्याच्या सिनेमाची टॅगलाईन बदलली आहे.

खिलाडीने इंडिया ऐवजी केलं भारत

अक्षय कुमारने त्याच्या आगामी सिनेमाचं नाव आधी 'मिशन रानीगंज : द ग्रेट इंडियन रेस्क्यू' (Mission Raniganj The Great Indian Rescue) असं ठेवलं होतं. पण आता अभिनेत्याने सिनेमाच्या नावात बदल केला आहे. या सिनेमाचं नाव आता 'मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू' (Mission Raniganj The Great Bharat Rescue) असं ठेवलं आहे.

'मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू' या सिनेमाचा टीझर शेअर करत लिहिलं आहे,"1989 मध्ये एका व्यक्कीने अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली.या नाटकाची गोष्ट जाणून घेण्यासाठी 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात नक्की या". परिणीती चोप्रानेही (Parineeti Chopra) या सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर केलं आहे. पण तिने भारत ऐवजी इंडियन लिहिलेलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

सत्य घटनेवर आधारित 'मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू' 

'मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू' हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. हा सिनेमा 1989 मध्ये कोळसा क्षेत्रात घडलेल्या एका वास्तविक घटनेवर आधारित आहे. या सिनेमात खिलाडी कुमार दिवंगत जसवंत सिंह गिल यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पुरात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यात जसवंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

तगडी स्टारकास्ट असलेला 'मिशन रानीगंज : द भारत रेस्क्यू' 

'मिशन रानीगंज : द भारत रेस्क्यू'  या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा टीनू सुरेश देसाई यांनी सांभाळली आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar), परिणीती चोप्रा, पवन मल्होत्रा, कुमुद मिश्रा, रवी किशन आणि शिशिर शर्मा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि अजय कपूर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

संबंधित बातम्या

Akshay Kumar : अक्षय कुमारने 'OMG 2' सिनेमासाठी एकही रुपये घेतला नाही; निर्मात्यांची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Sapkal Majha Vision : सावरकर ते औरंजेबाची कबर...हर्षवर्धन सपकाळांची स्फोटक मुलाखतDevendra Fadnavis Majha Vision Full : बेधडक उत्तरं, तुफान फटकबाजी! दवेंद्र फडणवीस भरभरुन बोलले..Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिल्यास...Devendra Fadnavis Majha Vision : Dhananjay Munde यांच्याविरोधात कुणी आजही पुरावा आणून दिला, तर...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Jalgaon Crime : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडीनंतर जळगाव पुन्हा हादरले; टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीचं धक्कादायक कृत्य
Vijay Wadettiwar & Yogesh Kadam : महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार
CBSE चा महाराष्ट्र पॅटर्न 70 अन् 30 टक्के; शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य असणार
Imtiaz Jaleel Majha Vision : औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं, अबू आझमीच्या मतदारसंघातील ड्रग्जच्या धंद्यावर का बोलत नाही? भाजपनेच वादग्रस्त बोलण्यास भाग पाडलं; इम्तियाज जलीलांकडून प्रश्नांची सरबत्ती
औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं, अबू आझमीच्या मतदारसंघातील ड्रग्जच्या धंद्यावर का बोलत नाही? भाजपनेच वादग्रस्त बोलण्यास भाग पाडलं; इम्तियाज जलीलांकडून प्रश्नांची सरबत्ती
Embed widget