एक्स्प्लोर

Alia Ranbir Wedding : सात नव्हे तर केवळ चार फेऱ्यांमध्येच आलिया-रणबीरचा विवाह सोहळा संपन्न, पण का?

आलियाच्या भावानं म्हणजेच राहुल भटनं (Rahul Bhatt) एका मुलाखतीमध्ये आलिया (Alia Bhatt) आणि रणबीरच्या (Ranbir Kapoor) विवाह सोहळ्याबाबत सांगितलं.

Alia Ranbir Wedding : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) यांनी काल (15 एप्रिल) लग्नगाठ बांधली. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तसेच अगदी साध्या पद्धतीनं या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या वास्तू या घरामध्ये हा लग्नसोहळा पार पडला असून त्यांच्या चाहते त्यांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर शुभेच्छा दिल्या. आलियाच्या भावानं म्हणजेच राहुल भटनं (Rahul Bhatt) एका मुलाखतीमध्ये आलिया आणि रणबीरच्या विवाह सोहळ्याबाबत सांगितलं. त्यांनी सांगितलं की, आलिया आणि रणबीरनं सात नाही तर केवळ चारचं फेरे घेतले. याचे कारण देखील राहुलनं सांगितलं. 

मुलाखतीमध्ये राहुलनं सांगितलं, 'आलिया आणि रणबीरनं सात नाही तर चारचं फेरे घेतले. त्यांच्या लग्नाला विशेष पंडित हजर होते. हे पंडित गेली कित्येक वर्ष कपूर कुटुंबियांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. त्या पंडितांनी प्रत्येक फेऱ्याचे महत्व सांगितले. पण मी अशा  कुटुंबाचा सदस्य आहे जिथे अनेक धर्माचे लोक राहतात. रेकॉर्डसाठी सात फेरे नाहीत, तर चार फेरे झाले आणि चारही फेरे होत असताना मी तिथे उपस्थिती होतो. '

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

रिसेप्शन होणार का?

लग्नाचे सर्व विधी आटोपल्यानंतर नीतू कपूर मुलगी रिद्धिमा आणि जावई भरत साहनीसोबत मीडियासमोर आल्या. त्यांनी पापाराझींचे आभार मानले आणि आलिया-रणबीरवर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. याशिवाय त्यांना रिसेप्शनबाबत विचारण्यात आले असता, त्यांनी रिसेप्शन होणार नसल्याचे स्पष्ट केले. उलट त्या म्हणाल्या की, सगळं झालं आता तुम्ही आरामात घरी जाऊन झोपा.

हेही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jui Gadkari On Tharla Tar Mag Serial End: 'ठरलं तर मग' मालिका संपणार? मालिकेच्या शेवटावर जुई गडकरीनं सोडलं मौन; म्हणाली..
'ठरलं तर मग' मालिका संपणार? मालिकेच्या शेवटावर जुई गडकरीनं सोडलं मौन; म्हणाली..
NSE वरील गुंतवणूकदारांची संख्या 13 कोटींच्या पार; 2 कोटी गुंतवणूकदारांसह महाराष्ट्र अव्वलस्थानी, गुजरातला टाकले मागे
शेअर बाजारात महाराष्ट्राचाच डंका! 2 कोटी गुंतवणूकदारांसह अव्वलस्थानी, गुजरातला टाकले मागे, NSE ची आकडेवारी समोर
Vicky Kaushal Riteish Deshmukh Meet: 'छावा' भेटला ‘राजा शिवाजी’ला! विकी कौशल - रितेश देशमुख एकाच फ्रेममध्ये; खास भेटीची जोरदार चर्चा
'छावा' भेटला ‘राजा शिवाजी’ला! विकी कौशल - रितेश देशमुख एकाच फ्रेममध्ये; खास भेटीची जोरदार चर्चा
राजकुमार हिरानींच्या '3 Idiots'च्या सिक्वेलबाबत आमिर खान पहिल्यांदाच बोलला, म्हणाला स्क्रीप्ट चांगलीय; चाहत्यांना दिली मोठी हिंट
राजकुमार हिरानींच्या '3 Idiots'च्या सिक्वेलबाबत आमिर खान पहिल्यांदाच बोलला, म्हणाला स्क्रीप्ट चांगलीय; चाहत्यांना दिली मोठी हिंट

व्हिडीओ

Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Lottery 2026: मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
Eknath Shinde : विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, शिवसेना कोणाला संधी देणार?
पक्षांतर्गत नाराजी, नेत्यांची वक्तव्य ते विधानपरिषदेची उमेदवार निवड, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
Parth Pawar : एकीकडे रोहित पवार व्हीएसआर विरोधात आक्रमक, दुसरीकडे पार्थ पवारांचा VSR च्या विमानातून मुंबई ते पुणे प्रवास, कारण समोर
रोहित पवार व्हीएसआर विरोधात आक्रमक, पार्थ पवारांकडून VSR च्याच विमानाचा वापर, मुंबई ते पुणे प्रवास
सिद्धेश्वर एक्सप्रेस 7 तास उशिरा, आजची वंदे भारतही रद्द; पुण्यात कोच घसरल्याने मुंबई सोलापूरच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम
सिद्धेश्वर एक्सप्रेस 7 तास उशिरा, आजची वंदे भारतही रद्द; पुण्यात कोच घसरल्याने मुंबई सोलापूरच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम
चिमुकलीचं भाषण, क्रिकेटचा देव पाहातच राहिला; सचिन तेंडुलकरची 4 थी शिकणाऱ्या विद्यार्थीनीला शाबासकी
चिमुकलीचं भाषण, क्रिकेटचा देव पाहातच राहिला; सचिन तेंडुलकरची 4 थी शिकणाऱ्या विद्यार्थीनीला शाबासकी
Embed widget