एक्स्प्लोर

CM Post: "एकनाथ शिंदेंना भाजपनं 'CM' पदाचा शब्द दिलाच नाही, त्यांनी हवं तर....", केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान

Ramdas Athwale On CM Post: देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असं आठवले म्हणालेत. निकालापुर्वी एकनाथ शिंदे यांना कोणतही आश्वासन दिलं नव्हतं असंही त्यांनी म्हटलं आहे.

मुंबई: राज्यात विधासभा निवडणुका पार पडल्या. महायुतीने मोठं यश या निवडणुकीमध्ये मिळवलं. त्यानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण याबाबतच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या देखील चर्चा आहेत. त्याचबरोबर आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे नेते दिपक केसरकर यांनी माध्यमांना सांगितले की दिल्लीत पक्षश्रेष्ठी याबाबतचा निर्णय घेतील, तो निर्णय सर्व नेत्यांना मान्य असेल, मात्र आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असं आठवले (Ramdas Athawale) म्हणालेत. निकालापुर्वी एकनाथ शिंदे यांना कोणतही आश्वासन दिलं नव्हतं असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे भाजपने ठरवले आहे, असे सांगून राजकीय वातावरण तापवलं आहे. एकनाथ शिंदे यांना केंद्रात येण्याचा सल्लाही दिला आहे.

नेमकं काय म्हणाले आठवले?

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याचा मेसेज भाजपच्या हायकंमांडने एकनाथ शिंदेंना दिला आहे. पण त्यांच्यात थोडी नाराजी आहे. त्यांना पुन्हा एकदा संधा दिली जावी असं वाटतं आहे. बिहारचा फॉर्म्युला इथे लागू करण्याचा मुद्दा नाही. तिथले सूत्र वेगळे होते. तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीश कुमार यांना आधीच मुख्यमंत्रीपदाची मागणी केली होती. त्यांना आश्वासन दिलं होतं. परंतु येथे असे कोणतेही आश्वासन दिले गेले नाही. राज्यात झालेल्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यासर्वांचं योगदान आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली. मात्र, त्यामध्ये सर्वांचं योगदान होतं. शिंदे गटाच्या नेत्यांची मुख्यमंत्रापदाची मागणी योग्य असली तरी भाजप पक्ष त्यासाठी तयार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांनी भाजपने सांगितलेली गोष्ट मान्य केली पाहिजे. त्यांनी मंत्रीमंडळात आलं पाहिजे. त्यांना हवं तर त्यांनी केंद्रात आलं पाहिजे, त्यांनी मोदी आणि शाहांशी चर्चा करून कॅबीनेट मंत्रीपदी आलं पाहिजे, असंही रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. 

रामदास आठवले यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना म्हटलं की, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, एकनाथ शिंदे यांनी ते मान्य करावे, निवडणूक जिंकल्यानंतर शिंदे मुख्यमंत्री होतील, असे कोणतेही आश्वासन त्यांना देण्यात आलेले नाही. फडणवीसांना मुख्यमंत्री केले जाईल आणि एकनाथ शिंदे यांना हवं असल्यास त्यांनी केंद्रीय राजकारणात प्रवेश करावा असं मोठं वक्तव्य त्यांनी यावेळी बोलताना केलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Legislative Council Elections : विधान परिषदेच्या 17 जागांसाठी बिगुल वाजणार! पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी बिगुल वाजणार! पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता
Vivek Oberoi Shares Post On Sunetra Pawar: 'सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो...'; बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयची सुनेत्रा पवार यांच्यासाठी मराठीतून पोस्ट
'सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो...'; विवेक ओबेरॉयची सुनेत्रा पवार यांच्यासाठी मराठीतून पोस्ट
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी

व्हिडीओ

Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे
Shivsena BJP Marathi Credit War Special Report : अमराठी नेते मैदानात, मराठीवरून दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु | ABP Majha
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
PM Modi Appeal to Nation : काटकसरीचं पाऊल,संकटाची चाहूल Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis मोठी बातमी: मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
Rahul Dravid News : क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
Narendra Modi On Gold Petrol Diesel: सलग दोन दिवस नरेंद्र मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं मुख्य कारण!
सलग 2 दिवस PM मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांनी सांगितलं कारण!
Singer Accused on Trisha Krishnan: थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
Pravin Tarade On Casting Of Snehal Tarade: ‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...
‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
Embed widget