एक्स्प्लोर

Rahul Gandhi : आयुष्यात संविधान वाचलं नसल्याने मोदींना संविधान रिकामं वाटतं, रंगावरही बोलतात; राहुल गांधींचा मोदी-फडणवीसांवर हल्लाबोल

संविधान रिकामं असा उल्लेख करून तुम्ही भारताचा अपमान करत आहात, अशा शब्दात काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पीएम मोदी आणि देवेंद्र फडणवीसांवर कडाडून हल्लाबोल केला. 

Rahul Gandhi : नरेंद्र मोदीजी म्हणतात की हे संविधान पोकळ आहे, पण आयुष्यात ते वाचलं नसल्याने त्यांना ते रिकामं वाटतं. हे संविधान रिकामं नसून हजारो वर्षांची विचारसरणी, बुद्धांची फुले, आंबेडकरांची विचारसरणी आहे. गांधींच्या विचाराचा हा भारत आहे. ते पोकळ नाही, भारताचे ज्ञान, भारताचा आत्मा आहे आणि ते संविधान रिकामं असा उल्लेख करून तुम्ही भारताचा अपमान करत आहात, अशा शब्दात काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पीएम मोदी आणि रंगावरून बोलणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कडाडून हल्लाबोल केला. 

राहुल गांधी या सभेतून आरक्षण, जातीय जनगणना, संविधान, महाराष्ट्रातून गुजरातला पळवण्यात आलेले उद्योग आदी मुद्यांवरून भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. संविधानाचा रंग आणि ते रिकामं असल्याचा आरोप करणाऱ्या पीएम मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही तोफ डागली. कोणत्याही परिस्थितीत जातीय जणगणना करणार असल्याचे ते म्हणाले.  

संविधानाचा रंग कोणता आहे, ते निळे आहे, ते लाल आहे याने आम्हाला फरक पडत नाही, आम्ही त्यामध्ये काय लिहिले आहे ते संरक्षित करतो. काँग्रेस पक्ष इंडिया आघाडी त्यासाठी बलिदान द्यायला तयार आहोत, असे राहुल म्हणाले. राहुल गांधी यांनी नंदुरबार आदिवासी अस्मितेला हात घालत त्यांना वनवासी संबोधित करण्यावरूनही हल्लाबोल केला. आपले हक्क भाजप हिरावून घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

राहुल यांनी सत्तेत आल्यास दिल्लीत काँग्रेस आणि महाराष्ट्रात येथील सरकार 50 टक्क्यांची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत उखडून टाकेला आणि आरक्षणाची मर्यादा वाढवेल, असा विश्वास दिला. ते म्हणाले की, महिलांसाठी सत्तेत येताच 3 हजार खटाखट खात्यात टाकणार आहोत. कोणत्याही ठिकाणी प्रवास करण्यासाठी महिलांना मोफत प्रवास असेल. बेरोजगार युवकांना नोकरी मिळेपर्यंत 4 हजार रुपये, तसेच 25 लाखांचा विमा उतरवरणार असल्याचे सांगितले. 

राहुल यांनी राज्यातील उद्योगांवरूनही महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला. राज्यातील 5 लाख उद्योग महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, राज्यातील अनेक उद्योग गुजरातला पळवण्यात आल्याने येथील तरुणांना रोजगारासाठी बाहेर जावं लागतं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Parbhani Zilla Parishad : परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?
परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget