एक्स्प्लोर

तुम्ही मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची सुद्धा बॅग तपासली पाहिजे, मगच तुम्ही निरपेक्ष ठराल : बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat : तुम्ही मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची सुद्धा बॅग तपासली पाहिजे, मगच तुम्ही निरपेक्षित ठराल असं वक्तव्य कांग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं.

Balasaheb Thorat : तुम्ही मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची सुद्धा बॅग तपासली पाहिजे, मगच तुम्ही निरपेक्षित ठराल असं वक्तव्य कांग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं. काल वनी येथे उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने गेले असता हेलीपॅडवर त्यांच्या बॅगची तपासणी झाली, बाळासाहेब थोरात यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.  निवडणूक आयोगाला अधिकार आहेत, ते आपण मान्य केले पाहिजे. पण हे करत असताना कधी फरक केला नाही पाहिजे असेही थोरात म्हणाले.

एवढं बांधकाम करायचं म्हणल्यावर त्रास तर होणारच, थोरातांचा अशोक चव्हाणांचा टोला

एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये मी 14 वर्षे खूप सोसले असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावर देखील बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाण यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ज्यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळले अनेक मंत्रीपद सांभाळले त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात आपल्याकडे घेतले होते. एवढं बांधकाम करायचं म्हणल्यावर त्रास तर होणारच असा टोला देखील थोरात यांनी अशोक चव्हाण यांना लगावला.सर्वेला आता निवडणूक आयोगाकडून परवानगी नाही, आता हे सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रसिद्धीचे राजकारण आहे, दिशाभूलीचा भाग आहे असे थोरात यांनी सांगितले. आम्ही महाविकास आघाडी म्हणून बहुमत मिळवणार असल्याचे सुद्धा थोरात यांनी सांगितले.

तुमच राजकारण तुम्ही तुमच्या हाताने संपवलं, थोरातांचा अशोक चव्हाणांना टोला

भोकरमध्ये अशोक चव्हाण यांनी प्रचार सभेमध्ये एक वक्तव्य केले होते की दिल्लीहून फर्मान निघालेला आहे, अशोक चव्हाण यांना संपवा यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांना विचारले असता अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाऊनच संपले आहेत. नांदेडची परिस्थिती पहा जो माणूस दिमागदारपणे फिरत होता, त्यांना मान सन्मान होता, आजची परिस्थिती काय आहे? तुम्हाला तुमचे खासदार निवडून आणता येत नाहीत, आमदार निवडून येत नाही, तुम्ही तुमच्या सन्मान घालवलेला आहे आणि तुम्हाला संपवण्याची गरज ही आता आम्हाला नाही. तुमच राजकारण तुम्ही तुमच्या हाताने संपवलं आहे असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

भाजपचे राजकारण हे भेदाच राजकारण

भाजपचे राजकारण हे भेदाच राजकारण असल्याचे थोरात यांनी सांगितले. माणसापासून माणूस दूर करायचा, जातीपासून जाती दूर करायच्या, धर्म दूर करायचे भेदाच्या आधारावर मत घ्यायचे आणि सत्ता मिळवायची त्यामुळेच त्यांनी बटेंगे तो कटेंगे म्हणलं आहे असं थोरात यांनी सांगितले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026: काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांची संपूर्ण यादी, दिग्गजांसह तरुणांना संधी, नागपूरपासून लातूरपर्यंत शड्डू ठोकला
काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांची संपूर्ण यादी, दिग्गजांसह तरुणांना संधी, नागपूरपासून लातूरपर्यंत शड्डू ठोकला
Pune Vidhan Parishad Election 2026: आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी; विलास लांडेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले, आज 'अजितदादा असते तर...'
आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी; विलास लांडेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले, आज 'अजितदादा असते तर...'
अखेर काँग्रेसचंही ठरलं! नागपूरसाठी अतुल लोंढेंसह चार उमेदवारांचे नामांकन, चंद्रपूर, लातूरसह सोलापुरात कुणाच्या नावाची वर्णी? वाचा संपूर्ण यादी
अखेर काँग्रेसचंही ठरलं! नागपूरसाठी अतुल लोंढेंसह चार उमेदवारांचे नामांकन, चंद्रपूर, लातूरसह सोलापुरात कुणाच्या नावाची वर्णी? वाचा संपूर्ण यादी
NCP Candidate Pune Vidhan Parishad Election 2026: पुण्यात विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरवताना मोठा ट्विस्ट; पार्थ पवारांचाच ठरला अंतिम शब्द, अजितदादांच्या निकटवर्तीयांना डावलले!
पुण्यात विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरवताना मोठा ट्विस्ट; पार्थ पवारांचाच ठरला अंतिम शब्द, अजितदादांच्या निकटवर्तीयांना डावलले!

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
Abdul Sattar: भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
Shekhar Gore Satara : ​
​"साहेब, मी नक्की कुठे चुकलो?" विधानपरिषदेची उमेदवारी हुकल्याने शेखर गोरेंची देवेंद्र फडणवीसांना भावनिक साद
बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा फुल्ल टू ड्रामा, धनंजय देशमुख म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझ्यावर दोन राऊंड केले फायर
बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा फुल्ल टू ड्रामा, धनंजय देशमुख म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझ्यावर दोन राऊंड केले फायर
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
Vidhan Parishad Election 2026: काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांची संपूर्ण यादी, दिग्गजांसह तरुणांना संधी, नागपूरपासून लातूरपर्यंत शड्डू ठोकला
काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांची संपूर्ण यादी, दिग्गजांसह तरुणांना संधी, नागपूरपासून लातूरपर्यंत शड्डू ठोकला
Pune Vidhan Parishad Election 2026: आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी; विलास लांडेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले, आज 'अजितदादा असते तर...'
आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी; विलास लांडेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले, आज 'अजितदादा असते तर...'
Embed widget