एक्स्प्लोर

काँग्रेस, भाजपच्या उमेदवार निवडीसाठी दिल्लीत मॅरेथॉन बैठका, पितृपक्षानंतर होणार याद्या जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता ३०पेक्षा कमी दिवस राहिलेत. काँग्रेस आणि भाजपच्या आपापल्या युती-आघाडीच्या घोषणा आणि जागावाटप जाहीर होणं बाकी आहे. दुसरीकडे पितृपक्ष आता संपत आल्यानं पक्षश्रेष्ठींकडेही चर्चा-बैठकांसाठी कमी वेळ हातात राहिलाय. यामुळेच सध्या दिल्लीत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या दीर्घ पल्ल्याच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत.

नवी दिल्ली: दिल्लीत सध्या काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांचा मुक्काम पक्ष मुख्यालयातच आहे ,असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण, दोन्ही पक्षांमध्ये मॅरेथॉन बैठकांचं सत्र सुरू आहे. कारण आहे अर्थातच महाराष्ट्रातील जागावाटप आणि उमेदवारांची यादी निश्चित करणं. पितृपक्ष संपत आल्यानं उमेदवारी जाहीर करणं, नाराजांची समजूत काढणं व पुढे प्रचार यामुळे आता या पक्षांच्या हाती कमी वेळ उरला आहे. भाजपच्या मुख्यालयात दुपारी साडेबारा वाजल्यापासून बैठक सुरू आहे. ही बैठक रात्री ११ पर्यंत चालण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्याही आज एकापाठोपाठ एक बैठका झाल्या. सकाळी 11 ते ३ अशी जवळपास चार तास स्क्रिनिंग कमिटीची बैठक झाली.  त्यानंतर, चार वाजता केंद्रीय निवडणूक समितीची सुरू झालेली बैठक अद्यापही सुरू आहे. केंद्रीय निवडणूक समितीच्या या बैठकीनंतर पुन्हा स्क्रिनिंग कमिटीची बैठक होईल. स्क्रिनिंग कमिटीची काँग्रेसची आजची ही शेवटची बैठक असेल. त्यानंतर, पुन्हा केंद्रीय निवडणूक समितीची आणखी एक बैठक होऊ शकते. पण, त्या बैठकीला राज्यातले कोणीही असणार नाहीत. तिथे, भाजपच्या आजच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर रविवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक मोदींच्या उपस्थितीत होणार आहे. भाजपचा निवडणुकीचा विषय या दोन बैठकीतच संपतो. काँग्रेसने आतापर्यंत 105 जागा निश्चित केल्या आहेत. भाजपची तयारी पूर्ण असली तरी सेनेबरोबरच्या युतीच्या औपचारिक घोषणेनंतर त्यांचे निर्णय समोर येतील. अर्थात, दोन्ही पक्ष आपली यादी पितृपक्षानंतरच जाहीर करणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget