एक्स्प्लोर

भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंची होते आयात निर्यात? कसा आहे दोन देशांमधील व्यापार?

India and Pakistan Trade : भारत मोठ्या प्रमाणात अनेक वस्तुंची पाकिस्तानमध्ये निर्यात करतो. तसेच भारतातही पाकिस्तानमधून काही वस्तूंची आयात केली जाते. जाणून घेऊयात या दोन्ही देशांमधील व्यापाराच्या संदर्भातील माहिती.

India and Pakistan Trade : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 5 महिन्यांत भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार जवळपास शून्य राहिला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, पाकिस्तानमधून भारताची आयात शून्य राहिली. तर भारताने पाकिस्तानला 235 दशलक्ष डॉलर्सचा माल निर्यात केला आहे. भारत मोठ्या प्रमाणात अनेक वस्तुंची पाकिस्तानमध्ये निर्यात करतो. तसेच भारतातही पाकिस्तानमधून काही वस्तूंची आयात केली जाते. जाणून घेऊयात या दोन्ही देशांमधील व्यापाराच्या संदर्भातील माहिती.

1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण आहेत. दहशतवाद, सीमेवरील चकमकी आणि राजकीय मतभेद यांचा अनेकदा दोन्ही देशांमधील संबंधांवर परिणाम झाला आहे. मात्र, शत्रुत्व असले तरी दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध अबाधित राहिले असले तरी दोन्ही देशांतील संबंध व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले तर अलीकडच्या काळात व्यापारी घडामोडींमध्ये मोठी घट झाली आहे.

सध्या दोन्ही देशामधील व्यवसायाची स्थिती काय?

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार जवळपास नगण्य राहिला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, पाकिस्तानमधून भारताची आयात शून्य राहिली. तर भारताने पाकिस्तानला 235 दशलक्ष डॉलर किमतीच्या वस्तूंची निर्यात केली आहे. ज्यात प्रामुख्याने साखर आणि औषधी उत्पादनांचा समावेश होता. गेल्या आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये, भारताने पाकिस्तानमधून फक्त 3 दशलक्ष डॉलरर्स किमतीच्या वस्तूंची आयात केली होती. ज्यामध्ये प्रामुख्याने काही कृषी वस्तूंचा समावेश होता.

दोन्ही देशांमध्ये कोणत्या वस्तूंची आयात आणि निर्यात केली जाते?

भारत पाकिस्तानमधून खनिज तेल, तांबे, फळे, सुका मेवा, मीठ, सल्फर, प्लास्टर सामग्री आणि कापूस आयात करतो. तर भारत पाकिस्तानला रसायने, भाज्या, प्लास्टिक उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ, औषधी आणि साखर निर्यात करतो.

2019 नंतर व्यापारी संबंध बदलले

फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान व्यापार संबंध  बदलले आहेत. या हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानकडून मोस्ट फेव्हर्ड नेशन (MFN) दर्जा काढून घेतला. यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंधही स्थगित केले. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण राजकीय वातावरण आणि भारताने कलम 370 हटवल्यानंतर व्यापारी संबंध आणखी बिघडले. शत्रुत्व असले तरी भारत आणि पाकिस्तान यांच्यात काही वस्तूंसाठीचे व्यापारी संबंध अजूनही अस्तित्वात आहेत. भारताकडून निर्यात होणारी औषधी उत्पादने आणि साखर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची आहे.

राजकीय तणाव कमी झाल्यास दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध सुधारु शकतात

राजकीय तणाव कमी झाला तरच दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध सुधारू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या व्यापाराचे आकडे अत्यल्प आहेत, पण व्यापारी संबंध सुधारण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. भारत-पाकिस्तान व्यापार संबंध दाखवतात की राजकीय मतभेद जरी खोल असले तरी काही वस्तूंची परस्पर गरज दोन्ही देशांना व्यापार करण्यास भाग पाडू शकते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Neelam Gorhe : IPS तुषार दोषींच्या निलंबनाचा अधिकार उपसभापतींना आहे का? नीलम गोऱ्हेंना पदावरून हटवा, ठाकरेंच्या सेनेची मागणी
IPS तुषार दोषींच्या निलंबनाचा अधिकार उपसभापतींना आहे का? नीलम गोऱ्हेंना पदावरून हटवा, ठाकरेंच्या सेनेची मागणी
Share Market : सोने चांदीच्या दराप्रमाणं शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1800 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1800 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी बुडाले
Gold Silver Rate: सोने आणि चांदीच्या दरात भूकंप, चांदी 31000 रुपयांनी स्वस्त, सोन्याच्या दरात 13000 रुपयांची घसरण
सोने आणि चांदीच्या दरात भूकंप, चांदी 31000 रुपयांनी स्वस्त, सोन्याच्या दरात 13000 रुपयांची घसरण
Stock Market Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स 1400 अंकांनी कोसळला, निफ्टीतही मोठी घसरण
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स 1400 अंकांनी कोसळला, निफ्टीतही मोठी घसरण

व्हिडीओ

Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई
Neelam Gorhe सातारा पोलीस अधीक्षकांना निलंबित करा, सीसीटीव्ही सादर करण्याचे निर्देश
Jaykumar Gore Satara : सातारा एसपींचे निलंबन मागे घ्या, जयकुमार गोरे आक्रमक
Eknath Shinde On Satara : सातारा ZP निवडणूक, एसपींचं निलंबन; फडणवीसांसमोर शिंदे म्हणाले....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: ट्रम्पची दंडेलशाही इराणने हाणून पाडत गुडघ्यावर आणलं; इराणी विद्युत प्रकल्पावर हल्ला करण्याचा निर्णय पुढे ढकलला
ट्रम्पची दंडेलशाही इराणने हाणून पाडत गुडघ्यावर आणलं; इराणी विद्युत प्रकल्पावर हल्ला करण्याचा निर्णय पुढे ढकलला
Share Market : सोने चांदीच्या दराप्रमाणं शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1800 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1800 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी बुडाले
कोल्हापूर ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण, 30 जणांवर गुन्हा; ग्रामस्थांकडून निषेध फेरी
कोल्हापूर ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण, 30 जणांवर गुन्हा; ग्रामस्थांकडून निषेध फेरी
वेळीच सावध होण्याची आमदारांची कुजबूज सुुरु! नाशिक, रायगड, पाठोपाठ साताऱ्यातही मुस्कटदाबी; मित्रपक्षाकडून मिळत असलेल्या वागणुकीविरोधात शिवसेना शिंदे गटाचा आक्रमक पवित्रा
वेळीच सावध होण्याची आमदारांची कुजबूज सुुरु! नाशिक, रायगड, पाठोपाठ साताऱ्यातही मुस्कटदाबी; मित्रपक्षाकडून मिळत असलेल्या वागणुकीविरोधात शिवसेना शिंदे गटाचा आक्रमक पवित्रा
Ashok Kharat: अशोक खरातचं भरभरुन कौतुक, युरोपच्या पोलिसांचं उदाहरण; व्हायरल व्हिडिओवर पोपटराव पवारांचं स्पष्टीकरण
अशोक खरातचं भरभरुन कौतुक, युरोपच्या पोलिसांचं उदाहरण; व्हायरल व्हिडिओवर पोपटराव पवारांचं स्पष्टीकरण
Maharashtra Weather Update: मुंबईकर उकाड्याने हैराण होणार, मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं सावट; हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना हाय अलर्ट
मुंबईकर उकाड्याने हैराण होणार, मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं सावट; हवामान विभागाचे 'या' जिल्ह्यांना हाय अलर्ट
PM Modi: इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय दुष्परिणाम? पंतप्रधान मोदींनी शांतपणे सगळं उलगडून सांगितलं, भारताकडे तेलाचा किती साठा शिल्लक?
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय दुष्परिणाम? पंतप्रधान मोदींनी शांतपणे सगळं उलगडून सांगितलं, भारताकडे तेलाचा किती साठा शिल्लक?
Ashok kharat: अशोक खरात 1 लाख रुपयाला 1 चिंचुका विकायचा, आव्हाड म्हणाले, मीही भेटीला निघालो होतो, पण..
अशोक खरात 1 लाख रुपयाला 1 चिंचुका विकायचा, आव्हाड म्हणाले, मीही भेटीला निघालो होतो, पण..
Embed widget