एक्स्प्लोर

Wrong UPI Transfer Refund : पैसे चुकीच्या यूपीआय अन् बँक खात्यात गेल्यास परत कसे मिळवायचे? 'या' मार्गाचा वापर करा अन् पैसे परत मिळवा

Wrong UPI Transfer Refund : पैसे चुकीच्या यूपीआय आणि बँक खात्यात गेले असतील तर परत कसे मिळवायचे यासंदर्भातील प्रक्रिया जाणून घेणार आहोत.

नवी दिल्ली : पैशांचा व्यवहार करताना अनेकदा रोख रकमेचा वापर केला जायचा. मात्र, सध्याच्या काळात प्रत्येक काम ऑनलाईन होत आहे. लोक मोबाईलवरुन शॉपिंग, बँकिंग आणि पेमेंट करतात. नेट बँकिंग आमि यूपीआय द्वारे सर्वाधिक व्यवहार डिजीटल पद्धतीनं केले जातात. यूपीआयद्वारे काही सेकंदामध्ये पेमेंट केलं जातं. मात्र, अनेकदा पैसे चुकीच्या बँक खात्यात किंवा यूपीआय आयडीवर वर्ग केले जातात.

Wrong UPI Transfer Refund : चुकीच्या यूपीआय आयडीवर गेलेले पैसे कसे मिळवायचे?

पैसे चुकीच्या खात्यात गेल्यास लोक घाबरतात. मात्र, घाबरुन जाण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही. जर पैसे चुकीच्या खात्यात गेले तर तुम्ही पहिल्यांदा काही गोष्टी करण्याची गरज आहे. योग्यवेळी निर्णय घेतल्यास तुम्हाला पैसे परत मिळू शकतात. यासंदर्भातील प्रक्रिया जाणून घेणं आवश्यक आहे.

जर पैसा चुकीच्या बँक खात्यात वर्ग झाले तर तुम्ही तातडीनं बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क केला पाहिजे.यासह ट्रांझॅक्शन आयडी आणि पाठवण्यात आलेल्या रकेमची पूर्ण माहिती द्यावी. यानंतर बँक अधिकारी या प्रकरणाची चौकशी करतील आणि योग्य खात्यातून पैसे परत मिळवण्याची प्रक्रिया सुरु होईल. त्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रं ज्यामध्ये बँक स्टेटमेंट आणि स्क्रीनशॉट देखील तयार ठेवावे लागतील. यामुळं प्रक्रिया वेगवान होते. जितक्या लवकर तुम्ही तक्रार कराल तितक्या लवकर तुमचे पैसे परत मिळू शकतात.

चुकीच्या यूपीआय व्यवहाराची तक्रार कशी करायची?

आजकाल लोक साधारणपणे पेमेंट करण्यासाठी यूपीआयचा वापर करतात. मात्र, अनेकदा लोक पेमेंट करताना काळजी घेत नाहीत, त्यामुळं चुकीच्या यूपीआय आयडीवर पैसे वर्ग केले जातात. जर तुमचे पैसे चुकीच्या खात्यात वर्ग झाले असतील तर पहिल्यांदा यूपीआय ॲपमधून तक्रार नोंदवा. त्यानंतर ॲपच्या कस्टमर केअर प्रतिनिधीशी संपर्क करा आणि व्यवहाराची पूर्ण माहिती द्या.

याशिवाय एनपीसीआय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे देखील तक्रार करु शकता. तुम्ही जितक्या लवकर तक्रार कराल तितक्या लवकर पैसे परत मिळू शकतात. जर 30 दिवसात मार्ग निघाला नाही तर तुम्ही एनपीसीआयच्या टोल फ्री क्रमांकावर 18001201740 किंवा upihelp@npci.org.in वर तक्रार करु शकता.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
Gold Silver Rates Today: सोन्याच्या दरात पुन्हा पडझड; आजचा 24 कॅरेटचा भाव किती? सोने-चांदी का स्वस्त होतंय?
सोन्याच्या दरात पुन्हा पडझड; आजचा 24 कॅरेटचा भाव किती? सोने-चांदी का स्वस्त होतंय?
Rajputana Biodiesel : राजपुताना बायोडिझेलच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची तेजी, नेमकं कारण काय?
राजपुताना बायोडिझेलच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची तेजी, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Bihar Student Protest: 'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
Embed widget