एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

भारतातून चीनकडे रिकाम्या कंटेनरची रीघ, अमेरिकेच्या निर्णयामुळे भारतात तुटवडा; काय प्रकरण आहे?

अमेरिकेने अनेक चिनी उत्पादनांवर मोठे आयात शुल्क लादले आहे. 2026 पर्यंत त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र अमेरिकेच्या या कारवाईमुळे भारतात कंटेनरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. 

नवी दिल्ली : अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाचा भारतावर परिणाम होऊ शकतो. अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या काही वस्तूंवर आयात शुल्क वाढवले ​​आहे. हा दर लागू होण्यापूर्वी चीनला आपला अधिकाधिक माल अमेरिकन बाजारपेठेत पाठवायचा आहे. त्यासाठी भारतातून रिकामे कंटेनर चीनकडे पाठवले जात आहेत. त्यामुळे भारतात कंटेनरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. जागतिक स्तरावर मागणीमध्ये घट निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम भारतावरही होणार असून भारताच्या निर्यातीत ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये घट होण्याची शक्यता आहे. निर्यातदारांना त्यांचा माल पाठवण्यासाठी कंटेनर मिळत नसल्याचे कारण आहे.

अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने अनेक चिनी वस्तूंवर आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये स्टील ते सोलर सेल, लिथियम आयन बॅटरी आणि त्यांचे भाग, इलेक्ट्रिक वाहने आणि वैद्यकीय उत्पादनांचा समावेश आहे. हा दर या वर्षापासून ते 2026 पर्यंत अनेक टप्प्यांत लागू केला जाणार आहे. यामुळेच हा दर लागू होण्यापूर्वी अमेरिकेला जास्तीत जास्त माल अमेरिकेला पाठवायचा आहे. परिमामी चीनमध्ये कंटेनरची मागणी अचानक वाढली आहे. 

जगभरातून रिकामे कंटेनर चीनला पाठवले जात आहेत. भारतही यापासून लांब नाही. येमेनच्या हुथी बंडखोरांनी एडनच्या आखातातून जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य केले होते. त्यामुळे कंटेनरच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 

चिनी वस्तूंवर अमेरिकेचे उच्च आयात शुल्क ऑगस्टपासून लागू होण्यास सुरूवात झाली आहे. यामुळेच चिनी निर्यातदारांना त्यांचा माल लवकरात लवकर अमेरिकेत पाठवायचा आहे. रिकामे कंटेनर स्टॉक करण्यासाठी चीनला पाठवले जात आहेत. त्यातून माल अमेरिकेला पाठवता येईल. 

युरोपियन युनियन आणि कॅनडानेही चीनच्या मालावर आयात शुल्क वाढवले ​​आहे. तांबड्या समुद्रातील संकटामुळे भारतात येणाऱ्या जहाजांचा मार्ग लांबला आहे. तसेच त्यांना भारतीय बंदरांवर बराच वेळ थांबावे लागते. त्यामुळेच अनेक शिपिंग कंपन्या भारतात येण्याचे टाळत आहेत.

ही बातमी वाचा: 

                                                                                                

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tejashwi Yadav : हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
Bihar Results 2025 : यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
Alinagar Election Result Updates: अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा 'सितारा' करतो
राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा 'सितारा' करतो
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde on Bihar Result : बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारुन विकास राज स्वीकारलं
Delhi BJP Celebration : NDA ला बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, दिल्लीत जोरदार सेलिब्रेशन
PM Modi Full Speech Bihar Result : युवकांनी बिहारमधील जंगलराज संपवलं, विजयानंतरचं मोदींचं पहिलं भाषण
J. P. Nadda Delhi Speech मोदींची हॅट्रीक,बिहारच्या विजयानंतर जे. पी नड्डा यांचं भाजप मुख्यालयात भाषण
PM Modi On Bihar Result : NDA च्या विजयाने MY म्हणजे महिला आणि युवा हा नवा फॉर्म्युला बनला - मोदी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejashwi Yadav : हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
हारता हारता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव
Bihar Results 2025 : यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
यादवांची नाराजी, मुस्लिमांनी साथ सोडली; तेजस्वी यादवांच्या पक्षाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
Alinagar Election Result Updates: अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
अलीनगरमधून मैथिली ठाकूर 11 हजार मतांनी विजयी, RJD च्या विनोद मिश्रांचा पराभव
राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा 'सितारा' करतो
राजेंविरुद्ध शड्डू, अभिजीत बिचुकलेंचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज; म्हणाले, साताऱ्याचा 'सितारा' करतो
नितीश कुमारांच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढवल्या पण..; बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीस स्पष्टच बोलले
नितीश कुमारांच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढवल्या पण..; बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत फडणवीस स्पष्टच बोलले
एकीकडे बिहारमध्ये भाजप युतीचा मोठा विजय, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत; महाराष्ट्राला मिळणार 2655 कोटी
एकीकडे बिहारमध्ये भाजप युतीचा मोठा विजय, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत; महाराष्ट्राला मिळणार 2655 कोटी
MIM Bihar MLA List : गेल्यावेळी आमदारांनी अर्ध्यात साथ सोडली, ओवेसींनी बिहारमध्ये पुन्हा ताकद लावली, एमआयएमचे नव्या विधानसभेत किती आमदार?
गेल्यावेळी आमदारांनी अर्ध्यात साथ सोडली, ओवेसींनी बिहारमध्ये पुन्हा ताकद लावली, एमआयएमचे नव्या विधानसभेत किती आमदार?
Vaibhav Suryavanshi : रायझिंग स्टार टी 20 चषकात वैभव सूर्यवंशीचं वादळ, अवघ्या 42 चेंडूत 144 धावा, 11 चौकार आणि 15 षटकारांचा पाऊस
Vaibhav Suryavanshi : रायझिंग स्टार टी 20 चषकात वैभव सूर्यवंशीचं वादळ, अवघ्या 42 चेंडूत 144 धावा, 11 चौकार आणि 15 षटकारांचा पाऊस
Embed widget