एक्स्प्लोर

Inflation : मान्सून लांबल्याने महागाई वाढण्याची शक्यता, अन्नधान्याच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न

लवकरच सणासुदीचा हंगाम सुरू होणार आहे. यामुळे आगामी काळात साखर, हरभरा, गहू, मैदा, मैदा, तांदूळ, मूग यांसह इतर डाळींची मागणी उच्चांकावर असेल.

Monsoon Effect on Inflation : यंदाचा मान्सून (Monsoon) लांबल्याने याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होताना दिसत आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात देशात मान्सून दाखल झाला, खरा पण त्यानंतर मात्र तो दडी मारून बसला. शुक्रवारपासून देशात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पण पाऊस लांबल्याने याचा परिणाम अन्नधान्यांच्या किमतीवर झाला आहे. मान्सून लांबल्याने महागाईमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, सरकारने याबाबत पाऊल उचलण्यास सुरुवात केली असून अन्नधान्याच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत.

खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता

एल निनोमुळे मान्सूनवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पाऊस लांबला खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका FMCG (Fast-moving Consumer Goods) क्षेत्रावर बसू शकतो, असे मानले जात आहे. दरम्यान, सरकारने खाद्यपदार्थांच्या पुरवठ्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. देशाच्या अनेक भागांत मान्सूनला उशीराने सक्रिय झाल्याने सरकारकडून पाऊल उचलली जात आहेत. खाद्यपदार्थांच्या पुरवठ्याबाबत बैठकांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. पेरणीपासून उत्पादनाच्या अंदाजापर्यंत माहिती गोळा केला जात आहे.

सणासुदीचा हंगामाआधी पुरवठा वाढण्यावर सरकारचा भर

अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयांकडून धान्य पेरण्यापासून ते त्यापासून अंदाजे किती उत्पादन होईल, याबाबतचा डेटा गोळा केला जात आहे. अन्नपदार्थांचा साठा वाढविण्यासाठी वस्तूंच्या खरेदीला गती देण्यात येत आहे. साखर, गहू, बाजारात कोणत्याही वस्तूची कमतरता भासणार नाही, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच सणासुदीचा हंगाम सुरू होणार आहे. यामुळे आगामी काळात साखर, हरभरा, गहू, मैदा, मैदा, तांदूळ, मूग यांसह इतर डाळींची मागणी उच्चांकावर असेल. येत्या काही महिन्यात सरकारला याबाबत नियोजन करावं लागणार आहे.वाढत्या मागणीनुसार योग्य पुरवठा करणे हे सरकारचे पहिले प्राधान्य आहे. याबाबत आराखड्यावर अन्न मंत्रालयाकडून काम सुरू आहे. 

तांदूळ आणि गव्हाच्या खरेदीला प्राधान्य

तांदूळ आणि गव्हाच्या खरेदीला प्राधान्य दिलं जात आहे, अशी माहिती अन्न मंत्रालयाने दिली आहे. चालू बाजार हंगाम 2022-23 मध्ये तांदूळ खरेदी आतापर्यंत 5.58 कोटी टन झाली आहे. दुसरीकडे, रब्बी वर्ष 2023-24 एप्रिल-मार्चमध्ये, आतापर्यंत 26.2 दशलक्ष टन गव्हाची खरेदी झाली आहे, ही गेल्या वर्षीच्या एकूण 18.8 दशलक्ष टन खरेदीपेक्षा जास्त आहे. गहू आणि तांदूळाच्या सध्याच्या खरेदीतून सरकारी साठ्यात पुरेसं अन्नधान्य असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. गहू आणि तांदूळ यांचा एकत्रित साठा 57 दशलक्ष टनांवर पोहोचला आहे, हा देशाच्या अन्नधान्याच्या गरजांसाठी समाधानकारक आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
BMC Election 2026 Rahul Narvekar: 'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
Devendra Fadnavis & Vilasrao Deshmukh Latur: मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं
भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं
Embed widget