एक्स्प्लोर

संयुक्त किसान मोर्चाकडून आज भारत बंदची हाक, व्यापारी वर्गानं घेतला मोठा निर्णय 

शेतमालाला एमएसपीसह (MSP) इतर अनेक मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चानं (Samyukt Kisan Morcha) आक्रमक पवित्रा घेतलाय. शेतकऱ्यांच्या (Farmers) विविध आज भारत बंदचं आवाहन करण्यात आलंय.

Farmer Protest: शेतमालाला एमएसपीसह (MSP) इतर अनेक मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चानं (Samyukt Kisan Morcha) आक्रमक पवित्रा घेतलाय. शेतकऱ्यांच्या (Farmers) विविध आज भारत बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. सकाळी 6 ते दुपारी 4 या वेळेत ग्रामीण भारत बंद पाळण्यात येणार आहे. या संपाला 'ग्रामीण भारत बंद' असे नाव देण्यात आलं आहे. याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे. मात्र, व्यापारी वर्गाने या घोषणेला विरोध करत भारत बंदच्या दिवशी देशभरातील दुकाने उघडण्याचे आदेश जारी केले आहेत. 

आज शेतकऱ्यांनी भारत बंद पुकारला असून, त्यात व्यापारी वर्ग सहभागी होणार नाही आणि देशभरातील सर्व बाजारपेठा नेहमीप्रमाणे खुल्या राहतील आणि व्यवहार सुरळीतपणे सुरू राहणार आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAT) ने याबाबतची माहिती दिली आहे. व्यापारी भारत बंद दरम्यान त्यांची दुकाने उघडी ठेवतील, जतसेच जनतेला आवश्यक वस्तू आणि सेवांची उपलब्धता करुन देतील असे मत CAT चे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया यांनी व्यक्त केलंय. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि सेवा पुरवून देशाच्या अर्थव्यवस्थेत व्यापारी महत्त्वाची भूमिका बजावतात. शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली असली तरी आम्ही आमच्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी आमची दुकाने उघडी ठेवणार असल्याचे ते म्हणाले.

8 डिसेंबर 2020 रोजी भारत बंदमुळं देशाचं झालं होतं 25 ते 30 हजार कोटींचं नुकसान

CAT ने देशभरातील व्यापाऱ्यांना भारत बंद दरम्यान त्यांच्या आस्थापना आणि ग्राहकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यास सांगितले आहे. संस्थेच्या सदस्यांना स्थानिक अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचा आणि सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, जेणेकरून कोणताही व्यत्यय टाळता येईल.
CII च्या अहवालानुसार, 8 डिसेंबर 2020 रोजी भारत बंदची घोषणा करण्यात आली होती. तेव्हा देशाचे 25 ते 30 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. हा आकडा 2020 चा आहे. सध्या 2024 चालू आहे. तज्ज्ञांच्या मते हा आकडा 40 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. CII अहवालात असे म्हटले आहे की भारत बंदमुळे झालेले नुकसान भरून काढता येत नाही. कारण ते देशाच्या अर्थव्यवस्थेला ब्रेक लागतो. 

सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार, कृषीमंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी शेतकरी संघटनांशी चर्चेचं आवाहन केलं. यासोबतच शेतकरी संघटनांनी सर्व बाबींची काळजी घेऊन असामान्य परिस्थिती निर्माण करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं. जनजीवन विस्कळीत होऊ नये याची काळजी या संघटनांनी घ्यायला हवी असंही मुंडा म्हणाले. सर्वसामान्यांसाठी अडचणी निर्माण केल्याने समस्या सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीच्या होतात. त्यामुळे शेतकरी संघटनांनी संवादाचे वातावरण ठेवावे आणि संवादातूनच तोडगा काढावा असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Farmers Protest : शेतकऱ्यांची चलो दिल्लीची घोषणा!आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची नेमकी मागणी काय? आंदोलनासंबंधित प्रत्येक प्रश्नाचं उत्तरं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Embed widget