एक्स्प्लोर

उद्योजकांनो जाणून घ्या कुटुंब, उद्योगाला कसं सुरक्षित ठेवायचं? 'या' परफेक्ट गाईडमध्ये आहे A टू Z माहिती!

HDFC Life Click 2 Protect Super : उद्योजकांसाठी अनिश्चिततेच्या काळातील वरदान म्हणजे टर्म इन्शुरन्स, जाणून घ्या नेमके महत्त्व काय?

स्वतंत्र उद्योजक होणे हे उत्साहपूर्ण आणि अनेक आव्हानांनी भरलेले असते. महिन्याला पगार येणाऱ्या नोकरदारांप्रमाणे उद्योजकांचे उत्पन्न हे निश्चित नसते. बाजारातील स्थिती, क्लायंटकडून येणारे पैसे तसेच उद्योग या सर्व बाबींवर उद्योजकांचे उत्पन्न ठरलेले असते. स्वतंत्र उद्योग असल्यामुळे संबंधित व्यक्तीला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मुभा मिळते. मात्र उद्योजक म्हणून स्वप्न पूर्ण करताना अनेक प्रकारची आर्थिक अनिश्चितताही येते. त्यामुळे ही अनिश्चितता लक्षात घेऊन उद्योजकांचा टर्म इन्शुरन्स असणे फार महत्त्वाचे असते.

उद्योजकांसाठी टर्म इन्शुरन्स का महत्त्वाचा?

1) उत्पन्नाची अनिश्चितता आणि आर्थिक सुरक्षा : उद्योजकांचे उत्पन्न हे निश्चित नसते. ते प्रत्येक महिन्याला बदलते. त्यामुळे एखादी अप्रिय आणि दुर्दैवी घटना घडल्यास कुटुंब सुरक्षित राहावे तसेच कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी टर्म इन्शुरन्स गरजेचा आहे.

2) लोकांची देणी आणि व्यवसायासाठी घेतलेले कर्ज : अनेक उद्योजक हे व्यवसाय चालवण्यासाठी किंवा तो वाढवण्यासाठी व्यावसायिक कर्ज घेतात. काही उद्योजक तर त्यांची बचतही त्यांच्या उद्योगांमध्ये टाकतात. अशा स्थितीत उद्योजकासोबत काही दुर्दैवी घटना घडली किंवा उद्योजकाचा मृत्यू झाल्यास या कर्जामुळे त्याचे कुटुंबीय अडचणीत सापडतात. न फेडलेल्या कर्जाचे ओझे त्याच्या कुटुंबीयांवर पडते. असे होऊ नये म्हणून टर्म इन्शुरन्स गरजेचा आहे. टर्म इन्शुरन्स असेल तर कुटुंबावर कर्जाचा भार पडत नाही.

3) प्रोव्हिडेन्ट फंडचा फायदा मिळत नाही : पगारदार लोकांना कंपन्या विमा कवच पुरवतात. कर्मचाऱ्यांसाठीची सुविधा म्हणून काही कंपन्याचे तसे धोरण असते. मात्र उद्योजकांना अशा प्रकारचे कोणतेही सुरक्षाकवच नसते. त्यामुळे उद्योजकांनी त्यांच्या स्वत:च्या सुरक्षेकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांनी टर्म इन्शुरन्सच्या माध्यमातून स्वत:चे तसेच कुटुंबाचे आयुष्य सुरक्षित करून घेतले पाहिजे. सध्या ती काळाजी गरज आहे.

4) परवडणारा आणि चांगला टर्म प्लॅन : टर्म इन्सुरन्स ही अशी सुविधा आहे, जिच्या मदतीने अगदी कमी पैसे देऊन तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. टर्म इन्सुरन्सच्या माध्यमातून कमीत कमी प्रिमियम देऊन तुम्ही लाईफ कव्हर मिळवू शकता. टर्म इन्सुरन्सच्या माध्यमातून तुमच्या अनुपस्थितीत तुमचे कुटुंबीय कसे सुरक्षित राहतील याची तजवीज तुम्ही करू शकता.

एचडीएफसी लाईफ क्लिक 2 प्रोटेक्ट सुपर प्लॅन नेमका काय आहे ?

उद्योजकांना परवडणारा आयुर्विमा हवा असेल तर त्यासाठी HDFC Life Click 2 Protect Super हा प्लॅन सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. या प्लॅनमध्ये कमीत कमी प्रिमियम देऊन तुमच्या अनुपस्थितीत तुमचे कुटंबीय आर्थिक दृष्टीने कसे सुरक्षित राहतील, याची खात्री तुम्ही करू शकता. या प्लॅनमुळे तुमचे कुटंबीय आर्थिक दृष्टीने स्थिर राहण्यास मदत होते.

एचडीएफसी लाईफ क्लिक 2 प्रोटेक्ट सुपर प्लॅनचे नेमके फायदे काय आहेत?


1) तुमच्या प्लॅनच्या मॅच्युरिटनीनंतर तुम्ही भरलेले सर्व प्रिमियम तुम्हाला परत मिळण्याची सोय या प्लॅनमध्ये आहे. म्हणजेच तुम्ही या प्लॅनअंतर्गत क्लेम केला नसल्यास तुम्ही प्रिमियम म्हणून दिलेले सर्व पैसे परत मिळतात.

2) या प्लॅनमध्ये तुम्हाला तब्बल 200 टक्क्यांपर्यंत लाभ मिळू शकतो.

एक स्वतंत्र उद्योजक म्हणून तुमच्या अथक प्रयत्नांनंतर तुमच्या उद्योगाला भरभराट येते. पण या काळात तुमच्या कुटुंबाची सुरक्षा मात्र अनिश्चित नसावी. त्यामुळेच एचडीएफसी लाईफ क्लिक 2 प्रोटेक्ट सुपर हा प्लॅन तुम्हाला तुमचे स्वप्न तसेच तुमचे प्रियजन, कुटुंबीय सुरक्षित कसे राहतील याची हमी देतो. त्यामुळेच या प्लॅनमध्ये लवकरात लवकर गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

 Disclaimer:

This article is a featured article. ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live do not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article/advertisement and/or views expressed herein. Reader discretion is advised.

महत्त्वाच्या बातम्या

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घर बांधण्यासाठी मिळणार स्वस्त कर्ज,  रेल्वे बोर्डाने घेतला मोठा निर्णय 
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घर बांधण्यासाठी मिळणार स्वस्त कर्ज,  रेल्वे बोर्डाने घेतला मोठा निर्णय 
Income Tax Return: आयटीआर फायलिंग दोन आठवड्यांमध्येच करुन घ्या, आयटीआर-1 फाईल करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक? 31 जुलैनंतर किती दंड भरावा लागणार?
आयटीआर फायलिंग दोन आठवड्यांमध्येच करुन घ्या, 31 जुलैनंतर किती दंड भरावा लागणार?
Amitabh Bachchan Ranbir Kapoor Invested In Ayodhya: राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता
राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येकडे बॉलिवूडचा ओढा; अमिताभ बच्चनांची 90 कोटींची गुंतवणूक, तर रणबीर कपूरनंही घेतली कोट्यवधींची मालमत्ता
Business News : किर्लोस्कर ब्रदर्सच्या यूके शाखेला 150 कोटी रुपयांची आंतरराष्ट्रीय ऑर्डर, किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचा शेअर किती रुपयांवर?
Business News : किर्लोस्कर ब्रदर्सच्या यूके शाखेला 150 कोटी रुपयांची आंतरराष्ट्रीय ऑर्डर

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde and Jayant Patil: जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
Mahesh Tutorials Shut down: मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
Maharashtra Live blog updates: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
Embed widget