एक्स्प्लोर

फक्त 20 रुपयांमध्ये 2 लाखांचा विमा, 18 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्ती घेऊ शकतात लाभ

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : दुर्बल घटकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) चालवली जात आहे.

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : दुर्बल घटकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) चालवली जात आहे. यामध्ये, 2 लाख रुपयांपर्यंतचा जीवन विमा वार्षिक 20 रुपयांच्या खर्चावर उपलब्ध केला जात आहे. म्हणजे दरमहा 2 रुपयांपेक्षा कमी. या विमा योजनेत, लाभार्थीचा मृत्यू झाल्यास, नॉमिनी किंवा कुटुंबाला 2 लाख रुपये दिले जातात. यामध्ये विमा खरेदी करण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही. जाणून घ्या या योजनेबद्दल सविस्तर माहिती. 

अपघातात मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयांची मदत 

दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावण्यासारख्या अपघातामुळं कायमचे संपूर्ण अपंगत्व आल्यास, 2 लाख रुपये दिले जातील. अपघातामुळे एक डोळा, एक हात किंवा एक पाय गमावल्यास किंवा कायमचे अंशतः अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांची मदत या योजनेद्वारे दिली जाते. 

या योजनेचा फायदा कोण घेऊ शकतो?

अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे. त्याचवेळी, केवळ कमाल 70 वर्षांपर्यंतच्या लोकांनाच या विम्याचा लाभ घेता येईल.
विमा संरक्षणाचा कालावधी एक वर्षाचा आहे, जो 1 जून ते 31 मे पर्यंत असणार आहे.

योजनेचा लाभ तुम्हाला कोठे मिळू शकेल?

सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांमार्फत या योजनेअंतर्गत विमा काढता येतो. 
बँकेच्या कोणत्याही शाखेतून तुम्ही पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेऊ शकता. जिथे तुमचे बँक खाते आहे.
ऑटो डेबिट सुविधा उपलब्ध आहे.
PMSBY चे लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. 
तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असल्यास, तुम्ही फक्त एकाच बँकेतून या योजनेचा लाभ घेऊ शकता. दरवर्षी 31 मे रोजी 'ऑटो डेबिट' सुविधेद्वारे तुमच्या बँक खात्यातून 20 रुपयांचा प्रीमियम कापला जाईल.
पॉलिसी नूतनीकरणासाठी खात्यात पुरेशी शिल्लक नसल्यास, पॉलिसी रद्द केली जाईल.
प्रीमियम मिळाल्यावर पॉलिसी पुनर्संचयित केली जाऊ शकते. 
PMSBY अंतर्गत नावनोंदणीचा ​​कालावधी 1 जून ते 31 मे पर्यंत आहे. 
अपघात झाल्यास 30 दिवसांच्या आत पैशांचा दावा केला पाहिजे.

देशात आजही आर्थिक परिस्थितीचा सामना करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे अनेकांना जिवन विमा काढता येत नाही. अशातच एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला तर कुटुंबाला मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागतो. त्यांना आर्थिक परिस्थितीचाही सामना करावा लागतो. त्यामुळेच आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं एक योजना आणली. 2015 मध्ये केंद्र सरकारकडून या योजनेला सुरुवात करण्यात आली. 

महत्वाच्या बातम्या:

प्रतीक्षा संपली! PM किसानचा 16 वा हफ्ता 'या' दिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

 

 

महत्त्वाच्या बातम्या

20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
Ladki Bahin Yojana: एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घर बांधण्यासाठी मिळणार स्वस्त कर्ज,  रेल्वे बोर्डाने घेतला मोठा निर्णय 
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घर बांधण्यासाठी मिळणार स्वस्त कर्ज,  रेल्वे बोर्डाने घेतला मोठा निर्णय 
Income Tax Return: आयटीआर फायलिंग दोन आठवड्यांमध्येच करुन घ्या, आयटीआर-1 फाईल करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक? 31 जुलैनंतर किती दंड भरावा लागणार?
आयटीआर फायलिंग दोन आठवड्यांमध्येच करुन घ्या, 31 जुलैनंतर किती दंड भरावा लागणार?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
Rohini Khadse: फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
Satej Patil on Jayant Patil: जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
Embed widget