एक्स्प्लोर

Vastu Tips : जेवल्यानंतर ताटात हात धुणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...

Vastu Tips : अनेक जणांना जेवल्यानंतर ताटातच हात धुण्याची सवय असते. परंतु वास्तूशास्त्रानुसार, ताटात खरकटा हात धुतल्याने देवी लक्ष्मी आणि अन्नपूर्णा नाराज होते, या गोष्टीचे वाईट परिणाम व्यक्तीला पुढे भोगावे लागतात.

Vastu Tips : अनेकांना आपण ज्या ताटात जेवतो, त्याच ताटात हात धुण्याची सवय असते. हिंदू धर्मात अन्नाला देवाचा दर्जा आहे. जेवलेल्या ताटात हात धुणं हे शास्त्रात अशुभ मानलं जातं, यामुळे देवी अन्नपूर्णा आणि लक्ष्मी देवी नाराज होते. शास्त्रात असं म्हटलं आहे की, अन्नपूर्णा देवी कोपली तर तिथूनच तुमच्या गरिबीची सुरुवात होते आणि तुमचे वाईट दिवस सुरू होतात. घरातील संपत्ती संपुष्टात येऊ लागते आणि काही वेळातच तुम्ही रस्त्यावर उतरता. जेवणाशी संबंधित काही वास्तुशास्त्राचे (Vastu Tips) नियम तुम्हाला माहित असले पाहिजे. या नियमांबद्दल जाणून घेऊया.

जेवणानंतर ताटातच हात धुवू नका

ज्या ताटात आपण जेवतो, त्याच ताटात हात कधीच धुवू नये. वास्तुशास्त्रानुसार, असं केल्याने देवी अन्नपूर्णा कोपतात. तसेच असं केल्याने देवी लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरात वास करत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जेवल्यानंतर ताटातच हात धुतल्याने तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा येते. तुमचा पैसा अनावश्यक गोष्टींवर खर्च होतो आणि पैशांची तंगी जाणवते. घरात हळूहळू पैशांची कमतरता भासू लागते.

पलंगावर बसून जेवू नका

तुम्ही कुठे बसून जेवता हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कधीही पलंगावर बसून जेवू नये. वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार, आपण ज्या ठिकाणी झोपतो त्या ठिकाणी जेवायला बसू नये, यामुळे नकारात्मक ऊर्जा येते आणि तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता.

ताटात अन्न टाकू नका

तुम्हाला जितकं गरजेचं आहे, तितकंच अन्न ताटात घ्या. ताटात घेतलेलं अन्न वाया घालवू नका. कधी चुकून ताटात जेवण उरलं तर ते फेकून देऊ नये,  उरलेलं अन्न प्राण्यांना खाऊ घालावं.

जेवताना तीन चपात्या वाढू नका

कधीही जेवण वाढताना दोन किंवा चार चपात्या द्याव्या. ताटात कधीही तीन चपात्या देऊ नका. वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असं करणं योग्य नाही आणि हे अशुभ मानलं जातं.

जेवण घेण्यापूर्वी ताट व्यवस्थित स्वच्छ करा

अन्न घेण्यापूर्वी नेहमी भांडं किंवा ताट व्यवस्थित स्वच्छ केलं पाहिजे. जर त्यामध्ये पाण्याचे थेंब असतील किंवा डाग असतील तर ते जेवण वाढून घेण्यापूर्वी पूर्णपणे स्वच्छ केलं पाहिजे, नाहीतर जेवणाचा अपमान होतो आणि अन्नपूर्णा नाराज होते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Budhaditya Rajyog : तब्बल 1 वर्षानंतर बुध आणि सूर्याची युती; 'या' 3 राशींचं निद्रीस्त भाग्यही उजळणार, नोकरी-व्यवसायात लाभच लाभ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींसाठी नवीन आठवडा थोडं सांभाळून राहा! खर्च वाढणार आहेत, वाद टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन, कर्क राशींसाठी नवीन आठवडा थोडं सांभाळून राहा! खर्च वाढणार आहेत, वाद टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ राशींसाठी नवीन आठवडा पैसा, करिअर बाबत लाभाचा! नव्या नोकरीचे ऑफर लेटर मिळणार? साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ राशींसाठी नवीन आठवडा पैसा, करिअर बाबत लाभाचा! नव्या नोकरीचे ऑफर लेटर मिळणार? साप्ताहिक राशीभविष्य
Shukraditya Rajyog 2026: अखेर सुख-संपत्तीचा योग आलाच! 15 मार्चचा शुक्रादित्य राजयोगानं 3 राशींना खरं सुख कळेल, 'असं' नशीब पालटेल की, पैसा, नोकरी, प्रेम...
अखेर सुख-संपत्तीचा योग आलाच! 15 मार्चचा शुक्रादित्य राजयोगानं 3 राशींना खरं सुख कळेल, 'असं' नशीब पालटेल की, पैसा, नोकरी, प्रेम...
Surya Grahan 2026: चंद्रग्रहणानंतर आता 2026 चं दुसरं सूर्यग्रहण लवकरच! दुर्मिळ घटना घडणार, कधी होणार सूर्यग्रहण? भारतात दिसणार का?
चंद्रग्रहणानंतर आता 2026 चं दुसरं सूर्यग्रहण लवकरच! दुर्मिळ घटना घडणार, कधी होणार सूर्यग्रहण? भारतात दिसणार का?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget