एक्स्प्लोर

Shani dev : शनिदेवाच्या डोळ्यात डोळे घालू नये असे का म्हणतात? शनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी सकाळी संकल्प करा आणि चमत्कार बघा

शनि देव कलियुगातील न्यायदेवता आहे. शनी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या चांगल्या - वाईट कामाचे फळ देतो. पण तुम्हाला माहीत आहे का या गोष्टींमध्येही अनेक मोठी गुपिते दडलेली आहेत. 

 Shani Dev:  शनी हे नाव ऐकलं की अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. अनेकांना शनी (Shani Dev) आपल्या राशीला नकोच असं वाटतं. पण शनिचा फेरा कोणालाच चुकलेला नाही. शनि देव कलियुगातील न्यायदेवता आहे. शनी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या चांगल्या - वाईट कामाचे फळ देतो.  शनीला तेल, तीळ आणि काळा रंग खूप आवडतो. शनी मंदिरात भक्तांना या वस्तू अर्पण करताना पाहिलं असेल. पण तुम्हाला माहीत आहे का या गोष्टींमध्येही अनेक मोठी गुपिते दडलेली आहेत.  आज आम्ही तुम्हाला शनिदेवाशी संबंधित काही खास रहस्ये सांगणार आहोत.

शनीचे न्यायदेवता असण्याचे रहस्य

सूर्य हा राजा आहे, बुध मंत्री आहे, मंगळ सेनापती आहे तर  शनी न्यायाधीश आहे आणि राहू-केतू प्रशासक आहेत.जेव्हा कोणी गुन्हा करतो तेव्हा शनी त्याला त्याच्या वाईट कृत्याची शिक्षा देतो. राहू आणि केतू शिक्षा देण्यासाठी सक्रिय होतात. शनीच्या दरबारात आधी शिक्षा दिली जाते आणि नंतर शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा सुख द्यायचे की नाही यावर खटला चालतो.

शनिदेवाच्या वक्रदृष्टीचे रहस्य

शनि मंदिरात सरळ रेषेत उभे राहून कधीही शनि मूर्तीची पूजा करू नये. तसेच शनी देवाची  मूर्ती घरच्या देव्हाऱ्यात ठेवत नाही. ज्या व्यक्तीवर शनीची वाईट नजर पडते त्याच्यावर वाईट काळ सुरू होतो. शनीच्या मूर्तीला लोक का घाबरतात?  शनीची पत्नी  तेजस्विनी होती.पुत्रप्राप्तीसाठी ती शनीदेवाकडे गेली. त्यावेळी शनिदेव भगवान विष्णूच्या ध्यानात मग्न होते. बराच वेळ शनी देवाची प्रतीक्षा केली. शेवटी संतापलेल्या पत्नीने शनी देवाला शाप दिला. शनी देव ज्याच्याकडे पाहील तो नष्ट होईल. त्यामुळे शनीच्या वक्रदृष्टीपासून वाचण्याचा सल्ला दिला जातो.

शनी देवाला तेल का अर्पण केले जाते?

एकदा सूर्यदेवाच्या सांगण्यावरून पवनपुत्र हनुमान शनी देवाची समजूत काढण्यासाठी गेले. मात्र शनी देवाची समजूक काढण्यात हनुमानाला यश आले नाही  आणि युद्ध करण्याचे आव्हान दिले. या युद्धात हनुमानाने शनी देवाचा पराभव केला. या युद्धात शनीला गंभीर दुखापत झाली. शनीच्या जखमा कमी करण्यासाठी हनुमानाने त्याला तेल दिले. यावर शनि म्हणाले की जो कोणी मला तेल अर्पण करतो. मी त्याला त्रास देणार नाही आणि त्याचे दुःख कमी करेल. तेव्हापासून शनीला तेल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली.

शनिवारी दिवा का लावला जातो? 

शनि अंधाराचे प्रतीक आहे आणि सूर्यास्तानंतर खूप शक्तिशाली बनतो. शनीची साडेसाती मागे लागली तर तर जीवनातही अंधार असतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी संध्याकाळी दिवा लावल्याने जीवनातील अंधार दूर होतो.

शनीचा रंग काळा का आहे?

 शनिदेव हा सूर्याचा पुत्र आहे. छाया आणि सूर्य यांच्या संयोगातून शनीचा जन्म झाला. ज्योतिष शास्त्रानुसार, गर्भात असताना शनिदेव सूर्याचे तेज सहन करू शकले नाहीत आणि त्यांचा रंग काळा झाला. शनीचा रंग पाहून सूर्याने त्याला पुत्र म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. शनीला हे सहन होत नव्हते, तेव्हापासून शनि आणि सूर्यामध्ये वैर आहे.

शनीचा कोप कसा टाळावा?

 जर तुम्हाला शनीचा कोप टाळायचा असेल तर इतरांबद्दल वाईट बोलणे आणि कट रचणाऱ्या लोकांपासून दूर राहा. इतरांबद्दल वाईट विचार मनात ठेवू नका. कोणाचेही नुकसान करण्याचा प्रयत्न करू नका. कोणाचेही हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका. निष्काळजीपणा टाळा. सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. सूर्यास्ताच्यावेळी अजिबात झोपू नये.

शनी देवाला कसे प्रसन्न करावे?

 शनी देवाला  प्रसन्न करण्यसाठी गरीबांना अन्न दान करा. एखाद्या गरजू व्यक्तीला चमड्याचे शूज आणि चप्पल दान करा. हिवाळ्यात गरिबांना काळे ब्लँकेट दान करा. शनिवारी लोखंडाच्या भांड्यात मोहरीचे तेल दान करा. शनिवारी संध्याकाळी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Shravan Somvar 2026: यंदाचे श्रावणी सोमवार पॉवरफुल! तुमच्या राशीनुसार भोलेनाथांना 'या' वस्तू अर्पण करा, घरात सुख-समृद्धी, पापमुक्ती, इच्छापूर्ती, ज्योतिषशास्त्र...
यंदाचे श्रावणी सोमवार पॉवरफुल! तुमच्या राशीनुसार भोलेनाथांना 'या' वस्तू अर्पण करा, घरात सुख-समृद्धी, पापमुक्ती, इच्छापूर्ती, ज्योतिषशास्त्र...
Ashadhi Ekadashi 2026: भगवान विठ्ठलाच्या कानातील माश्यांच रहस्य काय? विठुरायाला हा दागिना इतका प्रिय का आहे? धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा कमी लोकांना माहित...
भगवान विठ्ठलाच्या कानातील माश्यांच रहस्य काय? विठुरायाला हा दागिना इतका प्रिय का आहे? धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा कमी लोकांना माहित...

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Embed widget