एक्स्प्लोर

Hindu Religion: पूजा करताना डोळ्यातून आपोआप अश्रू येतात? त्याचा खरा अर्थ काय? समजून जा, देव तुमच्यावर......

Hindu Religion: अनेकदा आपण पाहिलं असेल की पूजेच्या वेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू येतात किंवा रडायला लागतात. तर आज आपण जाणून घेऊया यातून काय सूचित होते.

Hindu Religion: पूजा करणं म्हणून मनाला शांती लाभणं... पूजा करणं म्हणजे देवाशी एकरुप होणं...पूजा करणं म्हणजे आपलं देवावरील प्रेम व्यक्त होण... पूजा करणं म्हणजे आपल्या भावना देवापर्यंत पोहचणं... हिंदू धर्मात पूजेला खूप महत्त्व दिले जाते. प्रत्येक घरात रोज पूजा केली जाते. भगवंताशी भक्तीने जोडलेले राहणे हाच दुःखातून मुक्ती मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. देवासमोर नतमस्तक होताना अनेकांच्या डोळ्यातून पाणी येतं. पण असं का होतं? याचा खरा अर्थ काय? भक्ताकडून एखादी चूक तर नाही झाली ना? काय सांगितलंय शास्त्रात? काय सांगतात ज्योतिषी? जाणून घ्या..

भक्तीचा मार्ग खूप कठीण?

काही लोक आपले संपूर्ण आयुष्य देवाला समर्पित करतात, देवाची भक्ती हा आपल्या जीवनाचा आधार मानतात. तसं पाहायला गेलं तर भक्तीचा मार्ग खूप कठीण आहे, पण त्याची अनुभूती सर्वात सुंदर आहे. अनेकवेळा हा विचार मनात येतो की, आपल्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचत आहेत की नाही. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याच्या वरून तुम्ही देवाच्या जवळ असल्याचे संकेत दिसतात.

पूजा करताना डोळ्यातून अश्रू येतात?

ज्योतिषी सांगतात, पूजा करताना आपल्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात, असे तुम्हाला अनेकदा वाटले असेल. शास्त्रानुसार पूजा करताना डोळे ओले होणे, अश्रू येणे, झोप येणे आणि शिंका येणे हे मोठे रहस्य आहे. जाणून घेऊया पूजा करताना डोळ्यातून अश्रू का येतात? हे अश्रू आपल्या उपासनेचे यश दर्शवतात का? पूजा करताना जर एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू येत असतील तर याचा अर्थ तुमच्या मनातील दु:ख लवकरच संपणार आहे. तसेच, तुम्ही दुष्टांवर मात करू कराल. पूजेच्या वेळी अश्रू येणे हे देखील स्वच्छ मनाचे लक्षण असल्याचे शास्त्रात सांगितले आहे. या काळात तुम्ही समजले पाहिजे की, तुम्ही तुमच्या मनातील वाईट गोष्टींवर विजय मिळवला आहे.

अनेक प्रकारचे विचार येतात

शास्त्रानुसार खऱ्या मनाने केलेली उपासना देव नेहमी स्वीकारतो. पूजा करताना एखाद्या व्यक्तीला झोप लागली, तर याचा अर्थ त्या व्यक्तीच्या मनात दुहेरी विचार असतो. त्याच्या मनात अनेक प्रकारचे विचार येत असतात. जर तुम्ही अशांत अवस्थेत देवाची पूजा केली तर तुम्हाला झोप येऊ लागते.

पूजा करताना हात जळणे

दिवा लावताना किंवा कोणताही विधी करताना तुमचा हात जळत असेल तर याचा अर्थ तुम्ही पूजा करताना चूक केली आहे. अशा स्थितीत देवाची आराधना आणि विधी योग्य प्रकारे करण्याचा प्रयत्न करा.

पूजा यशस्वी होण्याची चिन्हे

जेव्हा पूजेच्या वेळी दिव्याची ज्योत वरच्या दिशेने वाढू लागते, तेव्हा समजून घ्या की तुमच्या पूजेने देव प्रसन्न झाला आहे. पूजेच्या वेळी तुमच्या घरी पाहुणे आले तर याचा अर्थ देव तुमच्यावर खूप प्रसन्न झाला आहे. 

हेही वाचा>>>

Garud Puran: मृत्यूनंतर नरकातील 'या' शिक्षा माहित आहेत? गरुडपुराणात नरकाचे किती प्रकार सांगितलेत? वाईट कृत्य करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा..

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
BMC Election 2026 Rahul Narvekar: 'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
Devendra Fadnavis & Vilasrao Deshmukh Latur: मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
Embed widget