एक्स्प्लोर

Geeta Gyan: परिस्थिती कशीही असो, बदलणार नक्की! आयुष्याचं सार सांगणारी श्रीमद्भगवद्गीता

Geeta Gyan: गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारताच्या युद्धक्षेत्रात दिली होती. गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवनाचा योग्य मार्ग दाखवते.

Geeta Gyan: पुराणातील पवित्र हिंदू ग्रंथांपैकी एक म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. गीता केवला एक ग्रंथ नसून, संपूर्ण आयुष्याचं सार आहे. व्यक्तीने आपल्या आयुष्यात कसं जगावं आणि कोणत्या गोष्टी आचरणात आणाव्यात हे सांगणारा आणि अधर्माचा त्याग करून धर्माच्या वाटेवर चालायला शिकवणारा हा ग्रंथ आहे. महाभारताचं युद्ध सुरु असताना श्रीकृष्णाने अजुर्नाला दिलेलं हे महत्त्वाचं ज्ञान या ग्रंथातून आजही व्यक्तीला आदर्श जीवनाचं महत्त्व सांगतं. या ग्रंथात सांगितलेली शिकवण आजही माणसाच्या कामी येणारी आहे.

गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारताच्या युद्धक्षेत्रात दिली होती. गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवनाचा योग्य मार्ग दाखवते. गीतेतील वचने जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते. गीता जीवनात धर्म, कर्म आणि प्रेमाचे धडे देते. गीता हे संपूर्ण जीवनाचे तत्त्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारा व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे. गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की, परिस्थिती कितीही वाईट असली, तरी ती नेहमी सारखी नसतात. प्रत्येक परीस्थितीत बदल हा होतोच.

श्रीमद्भगवद्गीतेतील शिकवण

* गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की, मनुष्याची परिस्थिती कितीही वाईट असली तरी, ती नेहमीच सारखी राहणार नाही. प्रत्येक गोष्टीत बदल हे होतातच, त्यामुळे माणसाने धीर सोडू नये. भगवान श्रीकृष्ण सांगतात की, देव कधीही कोणत्या व्यक्तीवर अन्याय होऊ देत नाही. जो ज्यासाठी पात्र आहे, त्याला ती गोष्ट मिळतेच.

* गीतेच्या शिकवणीनुसार भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, तुला तुझी लढाई स्वतः लढायची आहे आणि स्वतःला सावरायचं देखील आहे. यात कुणीही तुझी साथ देणार नाही. व्यक्ती त्याला जे हवं ते बनू शकतो, फक्त ध्येय निश्चित करून त्याच मार्गाने चालले पाहिजे.

* श्रीमद्भगवद्गीतेतील शिकवणीनुसार, आयुष्यात कोणतीही गोष्ट स्थायी नाही. म्हणूनच कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका.

* कुणाच्याही सोबतीची अपेक्षा ठेवून चालल्याने ना लक्ष साध्य होत, ना आनंद मिळत. म्हणूनच मनुष्याला स्वतःच्या कर्मांवर विश्वास ठेवून एकट्यानेच चालत राहायचे आहे.

* गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की, भयभीत होऊन दुसऱ्याच्या कर्तव्याचे पालन करण्यापेक्षा स्वधर्माचे आचरण करून मृत्यू पत्करणे सोपे आहे. अर्थात दुसऱ्याच्या कृतीची नक्कल करण्यापेक्षा आपल्या धर्माच्या मार्गावर चालून सद्गती मिळवली. दुसऱ्याच्या कृतींचे अनुकरण करताना मनात सतत भय असते.

 * श्रीकृष्ण म्हणतात की, भय संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वधर्माची जाण ठेवून त्याच मार्गावर चालणे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yogesh Kadam On Kunal Kamra CDR : कुणाल कामराला कुणी पैसे दिलेत का? हे तपासणार : योगेश कदम100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 24 March 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सDevendra Fadnavis on Kunal Kamra : प्रसिद्धीसाठी सुपाऱ्या घेऊन बोलणाऱ्या लोकांना धडा शिकवावाच लागेलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
Kunal Kamra : कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात, अधिकाऱ्यांची बदली करा; परिवहन मंत्र्यांचे बैठकीत आदेश
3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात, अधिकाऱ्यांची बदली करा; परिवहन मंत्र्यांचे बैठकीत आदेश
विमानाला इर्मजन्सी ब्रेक मारून थांबवलं, लँडिग केल्यानंतरही वेग कमी होईना; उपमुख्यमंत्री अन् पोलिस महासंचालक सुद्धा विमानात, प्रवाशांचा एकच आक्रोश
विमानाला इर्मजन्सी ब्रेक मारून थांबवलं, लँडिग केल्यानंतरही वेग कमी होईना; उपमुख्यमंत्री अन् पोलिस महासंचालक सुद्धा विमानात, प्रवाशांचा एकच आक्रोश
कुत्र्याची समाधी म्हणजे शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न; इंद्रजीत सावंतांनी उलगडला रायगडाचा इतिहास
कुत्र्याची समाधी म्हणजे शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न; इंद्रजीत सावंतांनी उलगडला रायगडाचा इतिहास
Embed widget